Headlines

Pune Mango Festival 2026 Inauguration; Minister Rawal Focus on Farmers

पुणे येथे ‘आंबा महोत्सव-२०२६’ चे उद्घाटन पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना मंत्री रावल यांनी सांगितले की, राज्य शासन शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट . महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने मार्केट यार्ड येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे….

Read More

होंडा-निसानची तोट्याच्या दिशेने वाटचाल:ट्रम्प टॅरिफ आणि चीनी गाड्यांमुळे जपानी ऑटो उद्योग धोक्यात

गेल्या महिन्यात होंडाचे प्रमुख मिबे तोशिहिरो यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, कंपनी 1957 नंतर पहिल्यांदाच तोटा सहन करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यांनी अपयशाची जबाबदारी स्वीकारत स्वतःच्या आणि त्यांच्या उपप्रमुखाच्या पगारात 30% कपात केल्याची माहिती दिली. मात्र, होंडा गंभीर अडचणींचा सामना करणारी एकमेव जपानी कार कंपनी नाही. गेल्या आठवड्यात मिबे यांनी इशारा दिला की,…

Read More

नदी सुशोभीकरणात पर्यावरणपूरकतेला प्राधान्य द्या – पंकजा मुंडे:पुणे येथे मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाचा आढावा

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी नदी सुशोभीकरण करताना पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त उपायांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. पुणे येथे राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. राज्यातील वाढते जलप्रदूषण रोखण्यासाठी आणि उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीला महानगरपालिका…

Read More

महिला आरक्षण हा महात्मा फुले यांना खरी आदरांजली:खानवडीत 'ज्योती-सावित्री' शाळेच्या उद्घाटनावेळी देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्त्री-शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या विचारांना अनुरूप आहे. हा निर्णय महात्मा फुले यांना खरी आदरांजली असल्याचे फडणवीस यांनी प्रतिपादन केले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या मूळगाव खानवडी (ता….

Read More

महिला आरक्षण हा महात्मा फुले यांना खरी आदरांजली:खानवडीत 'ज्योती-सावित्री' शाळेच्या उद्घाटनावेळी देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्त्री-शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या विचारांना अनुरूप आहे. हा निर्णय महात्मा फुले यांना खरी आदरांजली असल्याचे फडणवीस यांनी प्रतिपादन केले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या मूळगाव खानवडी (ता….

Read More

महिला आरक्षण हा महात्मा फुले यांना खरी आदरांजली:खानवडीत 'ज्योती-सावित्री' शाळेच्या उद्घाटनावेळी देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्त्री-शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या विचारांना अनुरूप आहे. हा निर्णय महात्मा फुले यांना खरी आदरांजली असल्याचे फडणवीस यांनी प्रतिपादन केले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या मूळगाव खानवडी (ता….

Read More

महिला आरक्षण हा महात्मा फुले यांना खरी आदरांजली:खानवडीत 'ज्योती-सावित्री' शाळेच्या उद्घाटनावेळी देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्त्री-शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या विचारांना अनुरूप आहे. हा निर्णय महात्मा फुले यांना खरी आदरांजली असल्याचे फडणवीस यांनी प्रतिपादन केले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या मूळगाव खानवडी (ता….

Read More

कॉर्पोरेट जिहादमध्ये मुलींना गोमांस खाण्यास भाग पाडले- मंत्री महाजन:नाशिकच्या आयटी कंपनीत पैसे, नोकरीचे आमिष, मुली-मुलांचे धर्मांतर

नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतराचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. पैसे आणि नोकरीचे आमिष दाखवूनच हे धर्मांतर करण्यात आले आहे. केवळ मुलींचेच नव्हे तर मुलांचेही धर्मांतर करून घेतले. मुलींना गोमांस खाऊ घातले, रोजे करायला लावल्याचा आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले..मुंबईचेदेखील काही वरिष्ठ अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले असून…

Read More

पालकांनी मुलांकडे लक्ष देत त्यांना चांगले संस्कार द्यावे:माजी उपमहापौर गीतांजली काळे यांचे प्रतिपादन, विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण‎

पूर्व प्राथमिक शिक्षण हे जीवनाचा पाया आहे. या वयात चांगल्या शिक्षणाबरोबरच बुद्धिवर्धनासाठी इतर उपक्रमही खूप महत्त्वाचे असतात. संगीत, नृत्य, खेळ, कला अशा विविध क्षेत्रांमध्ये लहानपणापासून प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. लहान मुले आईवडिलांचे अनुकरण करत असत . पालकांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष देऊन त्यांच्यावर चांगले संस्कार करावेत असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर…

Read More

भालके, सावंत उद्या ‘धनुष्यबाण’ हाती घेणार:विकासकामांसाठी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय; उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश‎

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील दोन बडे नेते भगीरथ भालके आणि अनिल सावंत उद्या, १२ एप्रिल रोजी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पंढरपूर येथे हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे . श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी पंढरपूर आणि मंगळवेढा येथे कार्यकर्त्यांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या…

Read More