Headlines

Admin

रांगोळी, निबंध स्पर्धा अन् गटसभा रॅलीतून हिवतापाबाबत जनजागृती:डासांची अळी, गप्पी मासे याची प्रात्यक्षिकाद्वारे नागरिकांना माहिती‎

जागतिक हिवताप दिनानिमित्त अकोला जिल्ह्यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून हिवतापाबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्ह्यात प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्ध . रॅलीची सुरुवात नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ येथून हरिहर पेठ मुख्य चौकात समारोप केला आहे. कार्यक्रमात हरिहर पेठ येथील आरोग्य निरीक्षक अनिल गिरी, कर्मचारी…

Read More

बंगालमध्ये आज पंतप्रधान मोदींच्या 2 सभा, 1 रोड-शो:ममता म्हणाल्या- भाजप भवानीपूरमध्ये बाहेरून लोक आणत आहे

पंतप्रधान मोदी रविवारी पश्चिम बंगालमधील बनगाव आणि आरामबाग येथे जाहीर सभा घेतील. त्यानंतर सायंकाळी 5:30 वाजता कोलकाता येथे त्यांचा रोड शो आहे. हुगळी येथे शनिवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजपने माझ्या मतदारसंघात बसमधून बाहेरच्या लोकांना आणले. मी त्यांना मिठाई खाऊ घातली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी हुगळी येथे रॅली काढली. ते म्हणाले- माझ्यावर…

Read More

"सर्वोदय'चे आज अधिवेशन:"देशातील आजची परिस्थिती व सर्वोदयाची भूमिका'' यावर चर्चा‎

महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाच्या घटनेतील तरतुदीनुसार लोकसेवकांचे एक दिवसीय अधिवेशन तथा वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २६ एप्रिलला जे.आर.डी.टाटा इंग्लिश स्कूल खडकी अकोला येथे आयोजित करण्यात आली आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन लेखक व पत्रकार श्रीमंत माने यांचे हस्ते व महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष रमेश अण्णा दाणे यांचे अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. अ.भा.सर्व सेवा संघाचे मंत्री…

Read More

आमिर खान म्हणाले- मुलांना वेळ देऊ शकलो नाही:चित्रपट 'एक दिन' मुळे कमतरता पूर्ण झाली, जुनैदच्या स्वातंत्र्याचा अभिमान, कथेवर विश्वास व्यक्त केला

आमिर खान सध्या त्यांच्या निर्मिती असलेल्या ‘एक दिन’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. यात त्यांचा मुलगा जुनैद खान आणि साई पल्लवी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दैनिक भास्करशी बोलताना आमिरने चित्रपटाशी असलेले त्यांचे भावनिक नाते आणि एक वडील म्हणून त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी कबूल केले की व्यस्त कारकिर्दीमुळे ते मुलांना जास्त वेळ देऊ शकले नाहीत, पण…

Read More

चोरीच्या 14 दुचाकींसह दोन चोरट्यांना पकडले:जप्त दुचाकी गाडगेनगर, राजापेठ हद्दीतील सर्वाधिक‎

शहरातील वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेने एका विशेष मोहिमेत यश संपादन केले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन सराईत दुचाकी चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून ७ लाखांच्या एकूण १४ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई पोलिसांनी शनिवारी (दि. २५) केली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या १४ दुचाकींमध्ये राजापेठ व गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील सर्वाधिक…

Read More

कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण; बँक अधिकाऱ्यांचा गौरव:जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती, इतरांनी यांच्याकडून प्रेरणा घेण्याचे केले आवाहन

गाव पातळीवर उद्योग उभारताना आवश्यक असलेला पतपुरवठा बँकांनी करावा. यामुळे गावातही चांगले प्रक्रिया उद्योग उभे राहण्यास मदत मिळेल, असे सांगण्यात आले. उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांचा आज, शनिवारी गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योग यामध्ये कर्जमंजुरीचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या बँकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते….

Read More

तेलंगणातील समीकरण:कविता यांचा नवा पक्ष,वडिलांची चिंता वाढली

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता यांनी पक्ष आणि कुटुंबापासून वेगळे होत नवीन पक्षाची स्थापना केली. या पक्षाचे नाव ‘टीआरएस’ (तेलंगणा राष्ट्र सेना) असे असेल. विशेष म्हणजे त्यांचे वडील नेतृत्व करत असलेल्या ‘भारत राष्ट्र समिती’चे (बीआरएस) मूळ नाव ‘टीआरएस’ (तेलंगण राष्ट्र समिती) हेच होते. पक्षाचे नाव व धोरणांची घोषणा करताना कविता…

Read More

1 ते 15 मे स्वगणनेचा टप्पा:16 मेपासून घरोघरी जाऊन नोंदणी, मोहोळला पहिल्या टप्प्यात 200 कर्मचाऱ्यांचा सहभाग‎

१ मे ते १५ मे या कालावधीत नागरिकांमार्फत स्वगणनेचा टप्पा पार पडेल. त्यानंतर १६ मे ते १४ जून दरम्यान प्रगणक घरोघरी भेट देऊन घरांची व इमारतींची नोंदणी करतील. या काळात नागरिकांनी अचूक व संपूर्ण माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे.देशाच्या विकासासाठी आणि भविष्यातील नियोजनासाठी जनगणनेतील माहिती अत्यंत महत्त्वाची ठरते. पायाभूत सुविधा, विविध योजना व विकासकामांसाठी ही…

Read More

अहिल्यानगर शहरात ‘इव्हनिंग वेडिंग’चा ट्रेंड जोरात!:दुपारच्या लग्नाला पाहुणे कमी, बहुतांश कार्यालयांत वाढली सायंकाळची बुकींग‎

वऱ्हाडी मंडळी आजारी पडू नयेत आणि त्यांची गैरसोय टाळावी, यासाठी आता दुपारऐवजी सायंकाळी विवाह सोहळे करण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. शहरातील सुमारे ४० मंगल कार्यालयांमध्ये दिवसाऐवजी सायंकाळच्या ‘स्लॉट’ला पसंती मिळत असून, अशा बुकिंगवर नागरिकांचा भर आहे. उष्णतेचा सर्वाधिक फटका सध्या लग्नसोहळ्यांना बसत आहे.कडाक्याच्या उन्हात मंगल कार्यालयापर्यंत पोहोचणे पाहुण्यांसाठी तापदायक ठरत असल्याने, अनेक कुटुंबे सायंकाळचा…

Read More

श्रीरामपुरात "नारी शक्ती'चा जागर; विविध क्षेत्रांतील महिलांचा गौरव:जिद्दीने संघर्ष करणाऱ्या महिला नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित‎

महिला सन्मान होणे काळजी गरज आहे. स्त्री-पुरुष भेदभाव न करता पुरुषांच्या बरोबरीने कार्य करणाऱ्या प्रत्येक महिलेचा सन्मान अपेक्षित असल्याचे मत आमदार हेमंत ओगले यांनी व्यक्त केले. श्रीरामपूर नगरपरिषद आयोजित सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमामध्ये आमदार ओगले बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजश्री ससाणे होत्या तर प्रमुख उपस्थिती सिने अभिनेत्री जान्हवी किल्लेकर यांची होती. नगराध्यक्ष करण…

Read More