Headlines

Admin

राघव चड्डांपासून शिंदेंपर्यंत सगळेच ईडीला घाबरून पळाले:भाजपचे बुवा-बाबा इतिहासाची मोडतोड करतायत, मराठीच्या मुद्द्यावर तडजोड नको- संजय राऊत

आपचे काही ऑपरेशन लोटस झालेले नाही. सर्वच पक्षात असे पळून जाणारे लोकं असतात.आमच्याकडून 40 जण पळून गेले शिंदेंच्या नेतृत्वाखाली ते पळपुटेच आहेत ना? शिवाजी महाराज यांच्या राज्यात राहता आणि दिल्लीपुढे गुडघे टेकतात अशा लोकांना काय म्हणणार, सर्वच पक्षात असे पळपुटे लोकं असतात, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, राघव…

Read More

महावितरणच्या मान्सूनपूर्व कामांची वेळ बदलली:उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी आता सकाळी ७ ते ११ पर्यंत दुरुस्ती

महावितरणने मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांची वेळ बदलली आहे. उन्हाळ्यातील वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी, ही पूर्वनियोजित कामे आता संबंधित दिवशी सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत होईल. सध्या महावितरणकडून पावसाळ्यात वीजयंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी आणि वीजपुरवठा खंडित होणे व वीजसुरक्षेचे धोके टाळण्यासाठी राज्यभरात देखभाल व दुरुस्तीची…

Read More

महागाईचा चटका; 6 हजारांचा मुरघास 8 हजारांवर:जनावरे विकायची की सांभाळायची, हवालदिल पशुपालकांचा उद्विग्न सवाल‎

उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे जुन्नर तालुक्यात पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद होत असून याचा थेट फटका पशुपालकांना बसताना दिसत आहे. शेतीसाठी पाणी उपलब्ध नसल्याने हिरव्या चाऱ्याचे उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले आहे. परिणामी जनावरांच्या पोटापाण्याचा प्रश्न न . पाणी नसल्यामुळे चारा पिकवणे अशक्य झाले आहे. आधी स्वतःच्या शेतातून काहीतरी व्यवस्था होत होती पण आता बाजारावरच अवलंबून राहावे लागते….

Read More

राजापूरमध्ये 75 व्यक्तींची कॅन्सर तपासणी‎:डॉ.जयश्री थोरात यांच्या पुढाकारातून कॅन्सर तपासणी

संगमनेर तालुक्यातील महिला व नागरिकांच्या आरोग्य सक्षमीकरता डॉ.जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून विविध गावांमध्ये कॅन्सर तपासणी होत आहे. राजापूर मधील ५१ महिला व २४ पुरुषांनी मोफत कॅन्सर तपासणी केली आहे. एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट व एकवीरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर येथे महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर झाले. यावेळी कारखाना संचालिका सौ. लतिकाताई गायकर,उपसरपंच…

Read More

नाशिक TCS धर्मांतर प्रकरण:फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात; दानिशच्या मोबाईलमधून संशयास्पद फोटो SIT च्या हाती

नाशिक येथील TCS मल्टिनॅशनल कंपनीतील धर्मांतर प्रकरणाचा तपास आता अधिक सखोल झाला असून, यातील मुख्य संशयित आणि सध्या फरार असलेली निदा खान ही अटकेत असलेल्या इतर आरोपींच्या सतत संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष तपास पथकाने केलेल्या तांत्रिक विश्लेषणामध्ये ही बाब निष्पन्न झाली असून, यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणि गुंतागुंत अधिकच वाढली आहे….

Read More

मोकाट जनावरांमुळे पाथर्डी बाजारामध्ये नागरिकांना त्रास:शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा करावा लागतोय सामना‎

शहरातील आठवडे बाजार हा नागरिकांसाठी आहे की मोकाट जनावरांसाठी, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. बुधवारी भरलेल्या आठवडे बाजारात मोकाट जनावरांच्या झुंजीत बाजारासाठी आलेल्या महिलेसह तिच्या कडेवर असलेले चिमुकले बाळ गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजारात माणसांपेक्षा मोकाट जनावरांचीच संख्या अधिक असल्याचे चित्र दिसत आहे. भाजीपाला…

Read More

पूजेच्या ताटात 2 लिंबांना टाचण्या!:अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा; अजित पवारांच्या प्रतिमेजवळील प्रकार

28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे झालेल्या एका भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत असताना, त्यांचे लिअरजेट विमान खराब हवामान आणि दाट धुक्यामुळे नियंत्रणाबाहेर जाऊन कोसळले. या अत्यंत दुर्दैवी घटनेत अजित पवारांसह एकूण पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळावर शोककळा…

Read More

विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच उपक्रमशील व्हावे:प्रा. सुनील कल्हापूरे, डॉ. विखे पाटील अभियांत्रिकीत कॉग्नोत्सव 2026 उत्साहात‎

स्पर्धेच्या युगात आज प्रत्येक अभियांत्रिकी महावि‌द्यालयीन विद्यार्थ्यांनी तांत्रिक अभ्यासासोबतच विविध अभ्यासक्रम आणि अभ्यासेतर उपक्रमांचा देखील अनुभव घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन फाउंडेशनचे तांत्रिक संचालक प्रा. सुनील कल्हापुरे यांनी केले. वि . या दोन दिवसीय महोत्सवामध्ये टेक केबिसी, युटोपिया (हॅकेथॉन) टेक ट्रेझर हंट, टेक एक्सलरेट, स्क्विड गेम, रणभूमी, रंगमंच या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या…

Read More

4 दिवसांत 1.24 लाख लोक केदारनाथला पोहोचले:भैरवनाथाचे दरवाजे उघडले, बद्रीनाथमध्ये आतापर्यंत 37,884 भाविक पोहोचले

केदारनाथ धामचे कपाट उघडताच चारधाम यात्रेने वेग घेतला आहे. धाममध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळत आहे. आतापर्यंत सुमारे 1 लाख 24 हजार 782 भाविकांनी बाबा केदारचे दर्शन घेतले आहे, ज्यामुळे यात्रेबद्दलचा उत्साह स्पष्टपणे दिसत आहे. यात्रेकरूंच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी प्रशासनाने व्यापक व्यवस्था केली आहे. दर्शन सुलभ करण्यासाठी टोकन व्यवस्था लागू करण्यात आली आहे, ज्यामुळे भाविकांना जास्त…

Read More

लोडशेडिंग विरोधात 1 मे रोजी बोंबाबोंब:शेतकरी आक्रमक,‎आंदोलनाचा इशारा‎, सकारात्मक मार्ग‎काढण्याचा प्रयत्न‎‎

पंढरपूर उन्हाळ्याच्या तीव्र झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना लोडशेडिंगमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. सकाळी आणि संध्याकाळी होणारे हे लोडशेडिंग तात्काळ बंद न झाल्यास, १ मे रोजी भाळवणी वीज वितरण कार्यालयासमोर सर्व शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र ””बोंबाबोंब आंदोलन”” छेडले जाईल, असा ठाम इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी दिला आहे. भाळवणी व गार्डी सबस्टेशन अंतर्गत…

Read More