Headlines

Admin

Rohit Pawar Attacks Govt on Missing Link Project Contract; Ajit Pawar Link Alleged

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. प्रकल्पाचे उद्घाटन होऊन अवघे 2 महिने होत असताना बोगद्यात पाण्याची गळती, रस्त्यांवर तडे आणि दरड कोसळल . विधानभवन परिसरात पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटनावेळी 240 किमी प्रतितास वेगाच्या…

Read More

अखंड हिंदुस्थानातील पहिला गणेशोत्सवसाेलापूरच्या आजाेबाच:राज्य शासनाची मोहोर!, सांस्कृतिक महोत्सवासाठी 10 लाख निधी खर्च करण्यास सांस्कृतिक विभागाची मान्यता

सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण? भाऊ रंगारी की टिळक? या प्रश्नावर पुण्यात अजूनही वाद सुरू आहे. अशा स्थितीत राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने एक महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. ‘अखंड हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव’ असा उल्लेख करून सोलापूरच . यातून सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचा शासन निर्णय २ जुलैला प्रसिद्ध झाला. अखंड हिंदुस्थानात सोलापूरचे आजोबाच सार्वजनिक…

Read More

बांधकाम कामगार हाच समाज विकासाचा कणा- आ. राजळे:शासन योजनांचा शेवटच्या घटकापर्यंत विस्तार; शेवगाव-पाथर्डीत 19.30 कोटींच्या निधीचे वाटप‎

बांधकाम कामगार हा खऱ्या अर्थाने समाज आणि देशाच्या विकासाचा मुख्य कणा आहे. त्यांच्या कष्टाला योग्य सन्मान आणि सुरक्षा देण्याचे काम महायुती सरकारने केले आहे, असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले. . महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील नोंदणीकृत कामगारांसाठी आयोजित भव्य संयुक्त लाभ वितरण मेळाव्यात त्या अध्यक्षस्थानावरून…

Read More

इंधन टंचाईवर नेवासेच्या डॉक्टरांचा डिजिटल तोडगा‎:पेट्रोल-डिझेलची उपलब्धता आता घरबसल्या समजणार, मंत्री विखेंच्या हस्ते उद्घाटन

येथील अस्थिरोग शल्यचिकित्सक व नेवासा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. किशोरकुमार गळनिंबकर यांनी पूर्णपणे स्वयंनिर्मित व विकसित केलेल्या ‘इंधनशोधक’ या भारतातील पहिल्या रिअल-टाइम इंधन उपलब्धता ट्रॅकिंग मोबाइल अॅपचे अधिकृत लाँचिंग पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मुंबई येथे पार पडल्याची माहिती नेवासा येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, डॉ. वरुणराज देवरे…

Read More

पुण्यात मुसळधार पावसाचा कहर:वाघोली-लोहगाव रस्त्यावर पाण्यात बस अडकली, 6 कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका; शहरातील अनेक भाग जलमय

पुणे शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भागांत पाणी साचले असून रस्ते जलमय झाले आहेत. त्यातच मंगळवारी सकाळी वाघोली–लोहगाव रस्त्यावर एका खासगी कंपनीची बस पाण्यात अडकली. बसमध्ये असलेल्या सहा कर्मचाऱ्यांची पुणे महानगरपालिका आणि पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाने वेळीच सुटका केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. गेल्या दोन दिवसांपासून पुणे…

Read More

Pune Tempo Submerged Tunnel Rescue; Traffic Police Save Driver

मुसळधार पावसामुळे पुणे शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले असताना सोमवारी दुपारी बोपोडी परिसरात थरारक घटना घडली. पाण्याने भरलेल्या भुयारी मार्गात एक टेम्पो शिरल्यानंतर तो जोरदार प्रवाहात वाहून जाऊ लागला. मात्र, तेथे बंदोबस्तावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी प . साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने टेम्पो थेट भुयारी मार्गात गेल्या काही दिवसांपासून पुण्यात संततधार पाऊस सुरू असून…

Read More

देशात मोदी अन् फडणवीसांचे भिंग फुटले:फडणवीसांनी आम्हाला विकास शिकवू नये, त्यांनी केलेली कामे महिनाभरात कोसळतात- संजय राऊत

भाजप सरकारच्या काळात झालेल्या कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून मेट्रोपासून ते लोकल ट्रेन आणि बेस्ट बसपर्यंत सर्वच वाहने गळत आहेत. प्रत्येक कामात आधी कमिशन खाण्याच्या वृत्तीमुळे ही परिस्थिती ओढवली आहे. कालच्या एकाच पावसाने या सरकारची पोलखोल केली असून, जनतेचे तब्बल 4,500 कोटी रुपये एका झटक्यात वाहून गेले आहेत, असा घणाघाती आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब…

Read More

65 वर्षांचा हिशोब द्या, नौटंकी बंद करा:जातनिहाय जनगणनेवरून चंद्रशेखर बावनकुळेंचा काँग्रेसवर घणाघात

सध्या देशभरात आणि राज्यात ‘जातनिहाय जनगणने’च्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेससह विरोधकांकडून सातत्याने जातनिहाय जनगणनेची मागणी केली जात असतानाच, आता भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला आहे. “काँग्रेसने सलग ६५ वर्षे देशावर राज्य केले, मग तेव्हा त्यांनी जातनिहाय जनगणना का केली नाही? आधी त्या ६५ वर्षांचा हिशोब द्या आणि आता सुरू…

Read More

Motorists stranded on highways due to repair work, taking 10 to 15 minutes to travel 1 km, police failing to break the gridlock

अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सध्या वेगात सुरू असले, तरी नियोजनाच्या अभावामुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. महामार्गाच्या एका बाजूचे डांबरीकरण टप्प्याटप्प्याने केले जात असल्याने, दुसऱ्या बाजूने एकेरी वा . शहराच्या हद्दीत असलेल्या या मार्गावरील दुभाजकाच्या नूतनीकरणाचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. हे काम करताना रस्त्याच्या मध्योमध सिमेंट काँक्रिटची मोठी…

Read More

पुलाच्या उंचीसाठी पांढरी गाव थेट प्रशासनाविरोधात उतरले मैदानात:पांढरीवासी आक्रमक, निवडणुकांवर बहिष्काराचा इशारा‎

चांदूरबाजार तालुक्यातील पांढरी गावातील दोन व्यक्ती चारगड नाल्याच्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यूमुखी पडल्याची घटना २९ जूनला घडली. या घटनेमुळे पांढरी गावावर शोककळा पसरली असून, चारगड नाल्यावर तातडीने उंच पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अन्यथा ये . शिरजगाव कसबा मंडळ परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मेघा नदीसह सर्व नाले दुथडी भरून वाहत होते. अशा परिस्थितीत पांढरी येथील…

Read More