Headlines

Admin

बैठका लावल्या तरी जाणारे थांबणार नाहीत:खासदारांचीही बैठक बोलावली होती, काय झाले‌? ठाकरेंच्या डॅमेज कंट्रोलवर उदय सामंतांचा टोला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदारांच्या फुटीनंतर राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा आटोपून तातडीने आमदारांची बैठक बोलावली असली, तरी या बैठकीवरून सत्ताधारी शिंदे गटाच्या मंत्र्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. “यापूर्वी ९ खासदारांची बैठक घेऊनही ६ खासदार फुटलेच ना? त्यामुळे आता कितीही बैठका लावल्या तरी जाणारे थांबणार…

Read More

Punjab Congress rebellion Charanjit Channi Amarinder Singh Warring: High Commands Silent Mode Pattern Repeats

Marathi News National Punjab Congress Rebellion Charanjit Channi Amarinder Singh Warring: High Commands Silent Mode Pattern Repeats | 2026 लुधियाना4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंजाब काँग्रेसमध्ये पक्षाचे प्रभारी भूपेश बघेल चंदीगडला पोहोचण्यापूर्वी फुटीचा धोका आणखी वाढला आहे. काही दिवसांपूर्वी अमित शहांना भेटून परतलेले गुरदासपूरचे काँग्रेस खासदार सुखजिंदर सिंह रंधावा हे माजी मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्या बाजूने…

Read More

नेटफ्लिक्सच्या लॉकअप-2 शोमध्ये सुनीता ढसाढसा रडली:म्हटले- सूप कावळ्याच्या लघवीसारखे; मधुमेह असूनही उपाशी राहिले; शोमधून बाहेर पडण्याची मागणी

नेटफ्लिक्सवर प्रीमियर होत असलेल्या ‘लॉक-अप 2’ या रिॲलिटी शोमध्ये स्पर्धकांनी दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेवर गंभीर आरोप केले आहेत. गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा, खराब अन्न मिळाल्याने रडू लागली आणि दावा केला की शोमध्ये दिले जाणारे सूप, कावळ्याच्या लघवीसारखे आहे. याशिवाय राम कपूरसह शोमधील इतर स्पर्धकही विरोधात उतरले आणि एक रात्र उपाशी झोपले. रविवारी स्ट्रीम झालेल्या शोच्या…

Read More

एकाच पावसाने महाराष्ट्र पॅरालाइज झाला!:सुप्रिया सुळे यांची कडाडून टीका, मुख्यमंत्र्यांनी तातडीने राज्यात इमर्जन्सी जाहीर करण्याची मागणी

राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मुंबई-पुणे दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाले असून, मिसिंग लिंक प्रकल्प, दरडी कोसळण्याच्या घटना, मानखुर्द दुर्घटना आणि पावसामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राज्यात ‘इमर्जन्सी’ जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. ‘महाराष्ट्रात नेमकं…

Read More

'घराबाहेर पडू नका, पर्यटन टाळा!':मुंबईत पावसाचा कहर, परिस्थिती किती भयंकर? पाहा PHOTOS आणि VIDEO

राज्यासह मुंबई आणि पुण्यात पावसाने रौद्ररूप धारण केले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सलग कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे रस्ते आणि रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पावसाचा हा हाहाकार पाहता आजचा दिवस राज्यासाठी अत्यंत धोक्याचा असून, दुपारनंतर ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याचा धडकी भरवणारा अलर्ट प्रशासनाने जारी केला आहे. अतिवृष्टीमुळे…

Read More

चांदी ₹2,046 ने घसरून ₹2.32 किलोवर आली:सोनंही ₹832 स्वस्त, ₹1.46 लाखांना 10 ग्रॅम; कॅरेटनुसार किंमत पाहा

सोन्या-चांदीच्या दरात आज 6 जुलै रोजी घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 832 रुपयांनी घसरून 1.46 लाख रुपयांवर आले आहे. तर, एक किलो चांदी 2,046 रुपयांनी घसरून 2.32 लाख रुपयांवर आली आहे. कॅरेटनुसार सोन्याची किंमत देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याची किंमत स्रोत: goodreturns 6 जुलै 2026 यावर्षी…

Read More

आषाढी वारीवर पावसाचे संकट:आळंदीत येऊ नका, वारकऱ्यांना प्रशासनाचे तातडीचे आवाहन; पुणे-मुंबई एसटी सेवा बंद, धरणांत वाढू लागला पाणीसाठा

राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून कोकण, मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि घाटमाथा भागात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आळंदीमध्ये इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडत महापुराचे रूप धारण केले आहे. नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेल्यामुळे आळंदीचा संपर्क तुटला असून आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारकरी, भाविक आणि नागरिकांना आळंदीत न येण्याचे कडक…

Read More

मुंबईसह राज्यात अतिवृष्टीचा कहर:रेड अलर्टनंतर 'वर्क फ्रॉम होम', सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे, 5 जिल्ह्यांत शाळा-बंद, एसटी सेवा स्थगित

राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, पुणे, सातारा, नाशिकसह कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक रस्ते, पूल आणि महामार्ग बंद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासह काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने…

Read More

पावसाचा रेड अलर्ट अन् मुंबई-पुणे मार्ग ठप्प:दरड कोसळल्याने वाहतूक स्थगित; मंत्री गिरीश महाजन म्हणाले- पर्यटनाचा मोह टाळा

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली असून, मुंबईत पर्यटनासाठी येऊ नका, अन्यथा सक्तीची पावले उचलावी लागतील, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. मुंबई-पुणे…

Read More

Devendra Fadnavis Speech in Assembly Over Pune Mumbai Rain Incidents

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज विधानसभेचे कामकाज तातडीने स्थगित करण्यात आले आहे. हवामानाच्या अत्यंत गंभीर आणि रौद्र परिस्थितीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर मुंबईतील वि . याचबरोबर “आज दुपारनंतर वाऱ्याचा वेग प्रचंड वाढणार असून ताशी ७० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी…

Read More