Headlines

Admin

लोकप्रतिनिधी कसा नसावा? हे गायकवाड यांनी दाखवून दिले:शिवाजी कोण होता? या पुस्तकावरून सत्यजित तांबे यांनी साधला निशाणा

सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता? या वादाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी कसा नसावा यावरही चर्चा सुरू करून दिली, असा सनसनीत टोला आमदार सत्यजित तांबे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर निशाणा साधताना हाणला आहे. आमदार संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शिर्षकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करून…

Read More

हिंगोली पोलिसांचा मोठा निर्णय:सर्वाधिक अपघात होणाऱ्या 'प्राइम टाइम'मध्ये जिल्ह्याच्या सर्व मार्गांवर होणार नाकाबंदी!

हिंगोली जिल्ह्यात मागील चार वर्षात अपघाताच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून चार वर्षात 679 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. बहुतांश अपघात हेल्मेट नसल्याने झाले आहेत. या शिवाय सायंकाळच्या वेळेतच बहुतांश अपघात झाल्याने आता सायंकाळी सहा ते रात्री नऊ यावेळेत नाकाबंदी केली जाणार आहे. अपघाताच्या ठिकाणी वाहने हळू चालवली जावीत यासाठी बॅरीकेट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला…

Read More

पुण्यात भीषण अपघात:डंपर आणि होंडा सिटी कारची समोरासमोर धडक, नायब तहसीलदारांचा जागीच मृत्यू

पुण्यातील जुन्नर तालुक्यात प्रशासकीय वर्तुळाला हादरवून टाकणारी एक भीषण अपघाताची घटना घडली असून, यामध्ये जुन्नरचे निवडणूक नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी (52 वर्षे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बनकरफाटा–जुन्नर मार्गावर गणपती फाट्याजवळील ‘एस कॉर्नर’ परिसरात एका हायवा डंपर आणि होंडा सिटी कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन हा भीषण अपघात झाला. कर्तव्यावर असलेल्या एका जबाबदार अधिकाऱ्याचा…

Read More

Prakash Raj Trolls Raghav Chadhas BJP Move

1 तासापूर्वी कॉपी लिंक आम आदमी पार्टी सोडून भाजपमध्ये सामील झालेले खासदार राघव चड्ढा यांच्यावर अभिनेते प्रकाश राज यांनी टोमणा मारला. प्रकाश राज यांनी ट्विटरवर आपल्या पोस्टमध्ये लिहिले, ‘मी पोलीस दल सोडत आहे कारण ते गुन्हेगारीशी लढण्याच्या त्यांच्या मूल्यांपासून भरकटले आहेत. त्यामुळे मी दाऊद इब्राहिमला सामील होत आहे – राघव चड्डी.’ यासोबत त्यांनी हसणारा इमोजी…

Read More

पाकिस्तानात 400 ला बियाणे, भारतात 2000 ला विक्री:शेतकरी नेते जावंधियांचे मोदींना पत्र, बियाण्यांच्या किमतीतील तफावतीवर प्रश्न

भारतातील कापूस उत्पादक शेतकरी बियाण्यांच्या किमतीतील मोठ्या तफावतीमुळे अडचणीत आले आहेत. पाकिस्तानात जिथे अधिक प्रगत कापूस बियाणे सुमारे 400 प्रति किलो दराने उपलब्ध आहे, तिथे भारतीय शेतकऱ्यांना त्याच तंत्रज्ञानातील कमी पर्यायासाठी 2000 प्रति किलो मोजावे लागत आहेत. या अन्यायावर शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंधिया यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आवाज उठवला आहे….

Read More

निफ्टी 23,500 पर्यंत घसरू शकतो:FII ने एप्रिलमध्ये ₹56 हजार कोटींचे शेअर्स विकले; इराण-अमेरिका तणावासह 5 घटक दिशा ठरवतील

भारतीय शेअर बाजारात उद्या म्हणजेच 27 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात बरीच उलथापालथ पाहायला मिळू शकते. अमेरिकन फेडरल रिझर्व्हची धोरणात्मक बैठक, 200 हून अधिक कंपन्यांचे तिमाही निकाल आणि इराण-अमेरिका यांच्यातील वाढता तणाव यांसारखे 5 मोठे घटक बाजाराची दिशा ठरवतील. चला, या आठवड्यात बाजारात काय होऊ शकते ते समजून घेऊया… सपोर्ट आणि रेझिस्टन्स सपोर्ट झोन: 23,870 |…

Read More

सांस्कृतिक केंद्रात 107 ते 132 कार्यक्रम; 75% पदे रिक्त:3 वर्षांत 30 कोटी खर्च, तरी व्यवस्थापनासाठी मनुष्यबळ नाही

नागपूर येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचा कारभार मोठ्या विसंगतीतून सुरू असल्याचे माहिती अधिकारातून (RTI) उघड झाले आहे. एका बाजूला कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून शेकडो कार्यक्रम आयोजित केले जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला केंद्रातील एकूण 33 पैकी तब्बल 25 पदे रिक्त आहेत. केंद्रात दरवर्षी मोठ्या संख्येने कार्यक्रम आयोजित केले जातात. 2023-24 मध्ये 107, 2024-25…

Read More

Punjab Govt Jobs 150 Posts | Apply Now

1 तासापूर्वी कॉपी लिंक आजच्या सरकारी नोकरीच्या माहितीमध्ये SSC ने स्टेनोग्राफरच्या 731 पदांसाठी भरती काढली, पंजाबमध्ये पशुवैद्यकीय निरीक्षकाच्या 150 रिक्त जागांची घोषणा केली. त्याचबरोबर श्री लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठात 33 नॉन-टीचिंग पदांसाठी जागा उपलब्ध झाल्या आहेत. या नोकऱ्यांबद्दल संपूर्ण माहितीसह अर्ज करण्याची प्रक्रिया येथे पहा… 1. SSC ने स्टेनोग्राफरच्या 731 पदांसाठी भरती काढली,…

Read More

श्याम मानव सध्या केवळ प्रसिद्धीसाठीच बोलतात:मुख्यमंत्र्यांनी माजी सरन्यायाधीश भूषण गवई – धीरेंद्र शास्त्री भेटीवरील टीका फेटाळली

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव हल्ली प्रसिद्धीसाठीच काहीतरी बोलतात, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानव यांनी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर केलेली टीका धुडकावून लावली आहे. माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नुकतीच धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीवर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेषतः अखिल…

Read More

महाराजांबद्दल कोणतेही अपशब्द खपवून घेणार नाही:रितेश देशमुखने फटकारले; धीरेंद्र शास्त्री आणि संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानांवर प्रतिक्रिया

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री आणि आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे राज्यात संतापाची लाट उसळली असून, या पार्श्वभूमीवर अभिनेता रितेश देशमुख याने आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. महाराजांबद्दल वापरलेले कोणतेही अपशब्द किंवा आक्षेपार्ह विधाने शिवप्रेमी कधीही खपवून घेणार नाहीत, असे त्याने स्पष्ट केले आहे. अभिनेता रितेश देशमुख…

Read More