Headlines

Admin

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली:ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू; सर्व नियोजित कार्यक्रम रद्द

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अचानक ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांतील सततची धावपळ यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांना तीव्र ताप आणि प्रचंड अशक्तपणा जाणवू लागल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे शिवसेनेतील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. शुक्रवारी विधिमंडळातच भरला…

Read More

श्रीमंत महिलांना क्रेडिट कार्ड, ग्रामीण भागातील लोकांना रोख रक्कम पसंत:84% महिला उद्योजिकांची पसंती डिजिटल साधनांना; कर्ज, गुंतवणुकीसाठीही ॲपचा वापर

देशातील महिला केवळ डिजिटल पेमेंट करण्यापुरत्या मर्यादित नाहीत. त्या व्यवसाय ऑपरेशन्स, कर्ज आणि गुंतवणुकीसाठीही डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर वाढवत आहेत. डीबीएस बँक इंडिया आणि डेलॉय इंडियाच्या अभ्यासानुसार, ८४% महिला उद्योजकांसाठी डिजिटल पेमेंट टूल्स सर्वात लोकप्रिय आर्थिक प्लॅटफॉर्म बनले आहेत. या सर्वेक्षणात देशभरातील १,३४२ व्यावसायिक, उच्च नेटवर्थ म्हणजे श्रीमंत आणि ग्रामीण भागातील कार्यरत महिलांचा समावेश करण्यात आला….

Read More

किड्स पॅराडाईजमध्ये अवतरली ‘ज्ञानाची पालखी’‎:महापुरुषांना वंदन, पुस्तकांचे पूजन अन् संस्कारमय उपक्रमाचे शैक्षणिक वर्षाची सुरुवात‎

पातूर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलमध्ये शैक्षणिक सत्र २०२६-२७ चा प्रारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात करण्यात आला. शाळेत विद्यार्थ्यांनी शालेय पाठ्यपुस्तके, भारतीय संविधान, ग्रामगीता, तुकाराम गाथा आदी ज्ञानग्रंथांचे पूजन करून त्यांची पालखी काढली. उत्साहपूर्ण वातावरणात काढलेल्या ‘ज्ञान दिंडी’ने परिसर संस्कारमय झाला. यावेळी या ज्ञानाच्या पालखीचे पूजन शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे व कार्यकारी संचालिका…

Read More

महान परिसरात सोयाबीन पेरणीला वेग:खरीपाची लगबग सुरू, यंदा कपाशीला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती‎

महान आणि परिसरात खरीपाच्या सोयाबीन पेरणीने आता वेग घेतला असून, ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. सद्यस्थितीत केवळ बोटावर मोजण्याइतकीच म्हणजेच अवघी पाच टक्के पेरणी शिल्लक राहिली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी आपली कामे आटोपली आहेत. यंदा मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेल्यामुळे बळीराजा चिंतेत होता. मात्र, पावसाळ्याच्या तब्बल १७ दिवसांनंतर आर्द्रा नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावली. २५…

Read More

सातत्याने प्रयत्न केल्यास यश हमखास- प्रा. ललित काळपांडे:माळी महासंघाच्या वतीने गुणवंत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार‎

अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी कौतुक सोहळा व पालक मेळावा आयोजित करण्यात आला. सद्य परिस्थितीतील विविध परीक्षांमधील स्पर्धा व चढाओढ पाहता विद्यार्थ्यांनी व अतिशय परिश्रामने सातत्याने प्रयत्न केले यशप्राप्ती होईल, असे प्रमुख वक्ते प्रा. ललित काळपांडे म्हणाले. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेश संघटक गणेश काळपांडे, उद्घाटक अखिल भारतीय माळी महासंघाचे विश्वस्त…

Read More

एक कोटी 75 लाखांचे जप्त‎अमली पदार्थ जाळून नष्ट‎:अकोला पोलिसांची कारवाई; 56 गुन्ह्यांमधील जप्त केलेला होता मुद्देमाल

येथील पोलिसांनी अमली पदार्थ तस्करांविरुद्ध राबवलेल्या मोहिमेत जप्त केलेला तब्बल एक कोटी ७५ लाख ८६ हजार २४७ रुपयांचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रियेनंतर जाळून नष्ट केला आहे. यामध्ये सुमारे २४६ किलो ९०० ग्रॅम वजनाच्या विविध अमली पदार्थांचा (ड्रग्ज) समावेश होता. ही विल्हेवाटीची मोठी कारवाई नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात पार पडली. अकोला जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये एनडीपीएस…

Read More

रेल्वेच्या कामामुळे शेतात पाणी; भरपाई तातडीने द्या:शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन‎

अकोट- खंडवा रेल्वे मार्गाच्या कामामुळे शेतात पाणी साचले आहे. तातडीने रेल्वे प्रशासनाने नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी करत शेतकरी संघटनेने (रघुनाथ दादा प्रणित) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. संघटनेने जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना निवेदन सादर केल्याची माहिती विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर यांनी दिली. रेल्वे विभागाने अकोट ते खंडवा रेल्वे मार्ग तयार करण्याचे काम हाती घेतले आहे….

Read More

Urvashi Dholakias Son Kshitij Narrowly Escapes Tree Fall; Video

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकिया यांचा मुलगा आणि अभिनेता क्षितिज ढोलकिया नुकताच एका अपघातातून थोडक्यात बचावला. मुसळधार पावसादरम्यान त्यांच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडीवर अचानक एक मोठे झाड कोसळले, ज्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले. दिलासादायक बाब ही होती की अपघाताच्या वेळी क्षितिज गाडीत नव्हता आणि कोणालाही दुखापत झाली…

Read More

अमरावतीत 58 तक्रारींवर जनसुनावणी पूर्ण:राष्ट्रीय महिला आयोगाचा संवाद, पीडितांना न्याय मिळवून देण्याची दिली हमी‎

राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने गुरुवार ३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जनसुनावणी घेण्यात आली. यात ५८ तक्रारी विचारात घेण्यात आल्या. विशेष म्हणजे उपस्थित सर्व तक्रारदारांशी आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी व्यक्तिशः संवाद साधून त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधितांना निर्देश दिले. जनसुनावणीच्या वेळी विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, विशेष पोलिस महानिरीक्षक महेश पाटील, पोलिस आयुक्त…

Read More

आग्र्यात पतीची हत्या करून बाथरूममध्ये पुरले:मिस्त्रीला बोलावून टाईल्स लावल्या, 45 दिवस लोकांना सांगितले नवरा बेपत्ता झाला

आग्र्यामध्ये एका महिलेने आपल्या पतीची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह घरातील बाथरूममध्येच पुरला. याची कुणालाही माहिती मिळू नये म्हणून, बाथरूममध्ये मृतदेहावर फरशा बसवल्या. या कालावधीत सदर महिला 45 दिवस लोकांना सांगत राहिली की तिचा पती बेपत्ता झाला आहे. शुक्रवारी पोलीस पडताळणीसाठी पोहोचले, तेव्हा ती महिला घाबरली आणि चौकशीत तिने गुन्हा कबूल केला. आरोपी महिलेचे नाव…

Read More