Headlines

Admin

तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली:आता अन्न-औषध प्रशासनाच्या मैदानात; भ्रष्टाचाराच्या आरोपांनी गाजलेल्या खात्यात सरकारकडून जबाबदारी

राज्य प्रशासनात आपल्या कडक कार्यपद्धती आणि धडाकेबाज निर्णयांसाठी ओळखले जाणारे वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या मुंढे यांनी आता अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कारकिर्दीतील ही 25वी बदली ठरली आहे. त्यामुळे प्रशासनात पुन्हा एकदा चर्चांना…

Read More

हिंगोलीत सकल जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा:मध्यप्रदेशातील साध्वींची हत्या करणाऱ्यावर कारवाईची मागणी

मध्यप्रदेशातील रिवा भागात विहारत असलेल्या साध्वीजींना कारने धडक देऊन त्यांची हत्या करणाऱ्या कार चालकावर कठोर कारवाई करावी तसेच जैन मुनी व साध्वींना संरक्षण द्यावे या मागणीसाठी हिंगोलीत सकल जैन समाजाच्या वतीने सोमवारी ता. २५ दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनामार्फत केंद्र शासनाकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. हिंगोली येथील महात्मा गांधी…

Read More

Supreme Court Seeks NTAs Explanation on NEET Paper Leak; Asks About Lessons Learned

Marathi News National Supreme Court Seeks NTAs Explanation On NEET Paper Leak; Asks About Lessons Learned नवी दिल्ली18 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सर्वोच्च न्यायालयाने NEET पेपरफुटी प्रकरणी सोमवारी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) वर नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने म्हटले – हे दुर्दैवी आहे की NTA ने यापूर्वी झालेल्या पेपरफुटी प्रकरणातून कोणताही धडा घेतला नाही. न्यायमूर्ती पी.एस. नरसिम्हा…

Read More

'दुनियादारी'चा दिग्दर्शक कसा गेला नैराश्यात?:लॉकडाऊननंतर कार विकली, ऑटोतून फिरला; चित्रपट चालत नसल्याने गेले होते नैराश्यात

दुनियादारीचे दिग्दर्शक संजय जाधव यांच्या डोक्यात दोनदा स्वतःला संपवण्याचा विचार आला. पण सिनेसृष्टीतील मित्रांच्या मदतीमुळे ते त्यापासून परावृत्त झाले. हे सर्व कसे घडले हे त्यांनी स्वतःच एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. संजय जाधव यांचा दुनियादारी हा चित्रपट खूप गाजला. पण त्यानंतर त्यांना एकही हीट चित्रपट देता आला नाही. लॉकडाऊननंतर त्यांच्या आयुष्यात डाऊनफॉल आला….

Read More

पेट्रोल-डिझेलबाबतची परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू:पुरवठ्यावर ताण येईल, अशाप्रकारे कुणीही साठेबाजी करू नये – CM फडणवीस

जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या इंधन संकटामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून जगातील अनेक देशांनी पेट्रोल-डिझेल आणीबाणी घोषित केली आहे. काही देशांमध्ये तर दोन-दोन दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अशाही बिकट परिस्थितीत आपल्याकडे पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भविष्यात इंधन मिळेल की नाही, या भीतीने…

Read More

Cockroach Janta Party Controversy; Supreme Court CJI – CBI

Marathi News National Cockroach Janta Party Controversy; Supreme Court CJI CBI | Gen Z Digital Protest 4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी कॉकरोच जनता पार्टी (CJP) शी संबंधित व्यक्तींच्या हालचालींची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीवर तात्काळ सुनावणी करण्यास नकार दिला. कॉकरोच जनता पार्टी हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, जे भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अलीकडील…

Read More

पुण्यात उद्यापासून जमावबंदी:पुढील 14 दिवस 5 किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही; मोर्चे, आंदोलने, सभांवर कडक निर्बंध

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवरून विविध राजकीय व सामाजिक संघटना आक्रमक होत असताना आता पुणे प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उद्यापासून म्हणजे मंगळवारपासून पुढील 14 दिवस शहरात जमावबंदीचे आदेश जारी केलेत. या काळात शहरात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, आंदोलने, मिरवणुका व सभा घेण्यास साफ मनाई करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलिस…

Read More

फ्लॉपची भीती, अक्षयने घेतला भोजपुरीचा आधार:अश्लील गाण्याचे बोल- 'रगडके नहला देब साबुन से', अशाच गाण्यामुळे नोरा-संजय अडकले

‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटातील ‘घिस घिस घिस’ हे गाणे आज प्रदर्शित झाले आहे. हे एक भोजपुरी गाणे आहे, ज्यात अक्षय कुमार भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहसोबत अश्लील आणि दुहेरी अर्थाच्या गीतांवर थिरकताना दिसत आहे. अर्थात, सतत फ्लॉप चित्रपट देणारा अक्षय कुमार आता या नवीन रणनीतीसह भोजपुरी प्रेक्षकांना लक्ष्य करत भोजपुरी कलाकारांचा आधार घेत आहेत. अक्षय…

Read More

चांदी ₹3,754 ने वाढून ₹2.70 लाख किलो:या वर्षी ₹39 हजारने महागली; सोने ₹505 ने वाढले, 10 ग्रॅमची किंमत ₹1.59 लाख

आज म्हणजेच २५ मे रोजी सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५०५ रुपयांनी वाढून १.५९ लाख रुपये झाला आहे. तर, १ किलो चांदीची किंमत ३,७५४ रुपयांनी वाढून २.७० लाख रुपयांवर पोहोचली आहे. यावर्षी सोने २५ हजार आणि चांदी ३९ हजार रुपयांनी महागले यावर्षी…

Read More

हिंगोलीत इंधन पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे ठिय्या आंदोलन:इंदिरा गांधी पुतळ्यासमोर घोषणाबाजी

हिंगोली जिल्हयासह राज्यभरात इंधन पुरवठा सुरळीत करावा यासह इतर मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने सोमवारी ता. २५ माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुतळ्या समोर एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. इंधन पुरवठा सुरळीत न झाल्यास आगामी काळात तिव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. हिंगोली येथील इंदिरा गांधी पुतळा…

Read More