Headlines

Admin

उद्यापासून 2 दिवस विठ्ठलाचे "देऊळ बंद’:आज रात्रीपासून विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींच्या जतन व संवर्धनाची प्रकिया सुरू

भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सूचनांप्रमाणे आजपासून तीन दिवस श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर जतन व संवर्धनाची प्रक्रिया केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार व बुधवार ( २२, २३ जून ) या दरम्यान श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. मागील आठवड्यात भारतीय पुरातत्त्व विभाग, राज्य…

Read More

संभाजीनगरात सोनसाखळी चोरणाऱ्या 6 जणांच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई:टोळीवर चाकूचा धाक दाखवून महिलांना लुटण्याचे गुन्हे

शहरात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांना लक्ष्य करून चाकू यांसारख्या घातक शस्त्रांचा धाक दाखवून मंगळसूत्रे आणि सोनसाखळ्या हिसकावणाऱ्या एका टोळीचा मुख्य सूत्रधार अमोल गलाटेसह ६ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच ‘मोक्कां’तर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी या कारवाईला परवानगी दिली आहे. यामध्ये मुख्य सूत्रधार अमोल वैजिनाथ गलाटे, मंगेश वाल्मीक शहाणे,…

Read More

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या हॉटेल‎चालक तरुणाचा चाकूने भोसकून खून:केज तालुक्यातील कदमवाडी-टाकळी फाटादरम्यान घडली घटना‎

हॉटेलवर बसलेल्या एकास‎ अनैतिक संबंधातून मारहाण होत ‎‎‎असताना भांडण ‎‎‎सोडविण्यास ‎‎गेलेल्या हॉटेल ‎‎‎चालकास तू‎‎मध्ये पडू नको, ‎‎‎म्हणत चाकूने ‎‎‎भोसकून खून‎‎केल्याची घटना‎कदमवाडी व टाकळी फाटा दरम्यान ‎घडली. विलास नवनाथ घुले (वय‎२५, रा. टाकळी, ता. केज) असे‎खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.‎ टाकळी (ता. केज) येथील मृत‎विलास घुले व आकाश चाळक हे‎भागीदारीमध्ये हॉटेल चालवीत होते.‎२० जून रोजी कदमवाडी…

Read More

आजपासून पावसाळी अधिवेशन:विरोधकांची कल्पकता संपली; एआयनिर्मित पत्र दिले : मुख्यमंत्री; विरोधकांनी सभागृहात चर्चा करावी : शिंदे

पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर टीका केली आहे. तसेच त्यांनी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. त्यानंतर महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या वेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टोलेबाजी केली. फडणवीस म्हणाले, तीन आठवड्यांचे पूर्ण अधिवेशन प्रस्तावित करण्यात आले आहे. यातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न…

Read More

वक्फ बोर्डाच्या वादातून चौघांनी मशिदीच्या व्यवस्थापकावर झाडल्या गोळ्या‎:नांदेड शहरात रविवारी पहाटे अडीच वाजता थरार

शहरातील बरकतपुरा, वाघी रोडवरील‎‎ अबरार फंक्शन‎‎ हॉलसमोर पहाटे अडीच‎‎ वाजता मित्र शिवशंकर‎‎ अंबादास पवार यांच्यासोबत बोलत ‎‎असताना मशिदीचे‎‎ नायब मुतवल्ली‎‎(उपव्यवस्थापक)‎शेख शमीम शेख इसाक यांना‎ दुचाकीवरून आलेल्या चौघांनी आधी‎ दर्ग्याचा पत्ता विचारला. त्यानंतर पत्ता‎ सांगण्यापूर्वीच शेख शमीम यांच्यावर‎ गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर‎ आरोपींनी शेख शमीम शेख इसाक ‎यांच्यावर तलवार आणि खंजरने हल्ला‎ चढवला. गंभीर जखमी शेख शमीम‎यांचा…

Read More

यशवाडीची आपत्ती:दुर्घटनेस कंत्राटदार जबाबदार, त्याने‎ दर्शन सुरू ठेवले : संस्थानचे अध्यक्ष, 3 दिवस मंदिर दर्शनासाठी बंद

मानवत तालुक्यातील यशवाडीत मंदिराच्या‎ गाभाऱ्याचे छत कोसळून शनिवारी ५‎ भाविकांचा मृत्यू झाला होता. या मंदिराच्या‎ बांधकामावेळी राजस्थानच्या कंत्राटदाराला ‎दर्शन बंद करण्याबाबत विचारणा करण्यात‎ आली होती. मात्र कंत्राटदाराने दर्शन बंद‎करण्याची आवश्यकता नाही, असे सांगितले ‎होते. त्यामुळे या दुर्घटनेस कंत्राटदार‎ जबाबदार आहे. प्रशासनाने चौकशी करून‎ दोषी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी‎मागणी यशवाडी मंदिर संस्थानचे अध्यक्ष‎शिवेंद्र स्वामी यांनी…

Read More

प्रगतिशील शेतकरी:ऊस, केळीला फाटा देत कढीपत्ता शेतीतून कमावले वार्षिक 15 लाखांचे उत्पन्न; वाचा करमाळ्याच्या शेतकऱ्याची भरारी

पारंपरिक पिकांचा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करमाळा तालुक्यात एका तरुण शेतकऱ्याने धाडसी आणि नाविन्यपूर्ण प्रयोग केला. सततचे पाण्याचे संकट, मजुरांची टंचाई आणि बाजारातील चढ-उतार यामुळे ऊस आणि केळीची शेती धोक्यात येत असताना, वडगाव उत्तर येथील सागर थोरवे या युवा प्रगतिशील शेतकऱ्याने कढीपत्त्याच्या शेतीचा एक नवा आणि यशस्वी पॅटर्न तयार केला. कधीकाळी केवळ आंध्र प्रदेशात प्रामुख्याने…

Read More

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीला यश; थकीत ग्रॅच्युईटी याच वर्षी देण्याचाही निर्णय

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला बेस्टच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांच्या 12 संघटनांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत बेस्ट कृती समितीची तब्बल एक तास चाललेली बैठक सकारात्मक ठरली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्याने संप मागे घेण्याचा निर्णय कृती समितीकडून जाहीर करण्यात आला. या यशस्वी तोडग्यामुळे…

Read More

कोल्हापूरमध्ये एक उपटसुंभ येऊन गेला:खुर्ची बुडाखाली आहे म्हणून लोक तुला घाबरतात, उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर घणाघाती प्रहार

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज फुटीर खासदार संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेतली. यावेळी बोलताना ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपवर तसेच फुटीर खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोल्हापूरमध्ये एक उपटसुंभ येऊन गेला, शिवसेना ही एकच आहे ती माझी आमची बाळासाहेबांची आहे. त्या उपऱ्याला कळालेले नाही. भाजपला कोणीही…

Read More

राम मंदिर देणगी चोरीचा अहवाल चोरला जाऊ नये:अखिलेश यांनी SIT ला सतर्क केले; केजरीवाल म्हणाले- चोरीत मोठे लोक सामील

अयोध्येतील राम मंदिराच्या देणगी चोरीचे प्रकरण शांत होताना दिसत नाही. विशेष तपास पथक (SIT) 6 दिवसांचा तपास पूर्ण करून 20 जून (शनिवार) रोजी लखनौला परतले आहे. पण, याच दरम्यान रविवारी सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी SIT वर टोला लगावला. ते म्हणाले- SIT ने लक्ष ठेवावे, त्यांची रिपोर्टच चोरीला जाऊ नये. नंतर म्हटले जाईल की, 15…

Read More