Headlines

Admin

वखार महामंडळाच्या गोदामातील हरभरा भिजल्याचे प्रकरण:अधिकारी म्हणतात – शेतकऱ्याचे नुकसान नाही, जास्तीत जास्त विमा मिळविण्यासाठी प्रयत्न

हिंगोलीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये वखार महामंडळाच्या गोदामातील हरभरा भिजल्याचे प्रकरण चांगलेच तापू लागले असून या प्रकरणात आता उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. या प्रकरणात अधिकारी मात्र शेतकऱ्यांचे नुकसान झाले नसल्याचे सांगत असून शासनाचे कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहोत. जास्तीत जास्त विमा मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे गोदाम भाडेतत्वावर घेतांना योग्य…

Read More

हिंगोलीत धक्कादायक घटना:औंढा नागनाथमध्ये तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडी येथे तरुणीने घरात कोणीही नसताना गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात रविवारी ता. १४ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजनवाडी येथील आरती शांतीराम घनसावंत (१७) हि तरुणी तिच्या कुटुंबियांसह राहते. घरी आई, वडील शेतात काम करीत असून आरती शिक्षण घेत…

Read More

'माळीण' दुर्घटना आता मोठ्या पडद्यावर!:'एक होतं माळीण' चित्रपटाचे मोशन पोस्टर लाँच; 24 जुलैला होणार प्रदर्शित

३० जुलै २०१४… पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर निसर्गाने असा काही कहर केला की, अवघ्या काही मिनिटांत एक संपूर्ण हसतं-खेळतं गाव ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या भीषण दुर्घटनेत १५० हून अधिक निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या याच काळजाचा थरकाप उडवणाऱ्या दुर्घटनेचा थरार आता ‘एक होतं माळीण’ या चित्रपटाच्या माध्यमातून…

Read More

खरवंडी कासार बंद:चोऱ्यांविरोधात नागरिकांनी केले रास्ता रोको आंदोलन

पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार परिसरात तीन दिवसांपूर्वी घडलेल्या सशस्त्र दरोड्यांच्या घटनांसह वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. गुन्हेगारीला आळा घालावा, चोरीच्या घटनांचा तातडीने तपास लावावा आणि पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करावी या मागण्यांसाठी शुक्रवारी खरवंडी कासार बाजारपेठ बंद ठेवून नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केले. तीन दिवसांपूर्वी परिसरात दोन ठिकाणी सशस्त्र दरोड्याच्या घटना घडल्या होत्या….

Read More

हिंगोलीत शाळांमध्ये आजपासून वाजली पहिली घंटा:'पाऊलठसे' घेत नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत

हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांसह खाजगी शाळांमध्ये सोमवारी ता. १५ नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. नव प्रवेशितांना गुलाब पुष्प, गणवेश पाठयपुस्तके देण्यात आली तर काही ठिकाणी मुलांच्या पायाचे ठसे घेऊन शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी शाळामध्ये अल्हाददायक वातावरण दिसून आले. हिंगोली जिल्हयातील सुमारे 1 हजार शाळांमधून नवीन शैक्षणिक वर्षात शाळा…

Read More

विभक्त कुटुंबे अन् एकलपालक मुलांना बनवून देताहेत मित्र:शहरांत भरू लागलेत मैत्रीचे वर्ग, यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतोय

शहरांमध्ये विभक्त कुटुंबे आणि एकच मूल असलेल्या कुटुंबांची संख्या वेगाने वाढली आहे. ज्याने मुलांच्या संगोपनाची पद्धतही बदलली आहे. मुलांना त्यांच्या समवयस्क मुलांसोबत मिसळण्यात येणारी अडचण लक्षात घेऊन देशातील अनेक शहरांमध्ये ‘मैत्रीचे वर्ग’ भरू लागले आहेत. याला प्ले डेट्स म्हटले जात आहे. यात पालक मुलांना त्यांच्याच वयाच्या इतर मुलांची ओळख करून देतात. यामुळे मित्रांची कमतरता व…

Read More

कारखाना कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या

राहुरी| डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी बाळासाहेब तारडे यांनी राहत्या घरासमोर झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. काही दिवसांपासून साखर कारखाना बंद असल्याने अनेक कामगारांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. रोजगार नसल्याने त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण झाले आहे. अशाच परिस्थितीत तारडे यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविल्याची माहिती मिळाली. मृत बाळासाहेब तारडे…

Read More

रोडीजमध्ये अभिजीत दीपकेला शिवीगाळ केली नाही:माजी जज रघु राम यांनी व्हायरल व्हिडिओला फेक सांगितले, म्हटले- मी त्यांना कधीच भेटलो नाही

टीव्ही शो रोडीजचे माजी जज रघु राम यांनी व्हायरल होत असलेल्या एका जुन्या ऑडिशन व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. खरं तर, सोशल मीडियावर असा दावा केला जात होता की व्हिडिओमध्ये ज्या तरुणाला रघु राम ओरडताना आणि अपशब्द वापरताना दिसत आहेत, ते कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके आहेत. रघु राम यांनी एक व्हिडिओ जारी…

Read More

Sandeep Deshpandes Direct Question to Jain Society on White Stripes Science

मुंबईतील रस्त्यांवर जैन साधू-साध्वींसाठी मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांच्या वादाने आता अधिकच राजकीय स्वरूप धारण केले आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा जैन समाजावर आणि या प्रथेला समर्थन देणाऱ्या . मुंबई आणि उपनगरांमधील काही भागांत जैन साधू-साध्वींना अनवाणी चालताना त्रास होऊ नये म्हणून रस्त्यांवर पांढरे पट्टे रंगवण्यात आले होते. मात्र…

Read More

Eknath Shinde Excluded; Naresh Mhaskes Shiv Sena Style Warning

नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका अधिकृत निमंत्रण पत्रिकेवरून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे आहेत. पालिकेतर्फे उद्या (मंगळवार) होणाऱ्या विविध आरोग्यविषयक सुविधांच्या . नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध आरोग्य सेवांच्या कामांचा लोकार्पण सोहळा उद्या आयोजित करण्यात आला आहे. पालिकेने या कार्यक्रमासाठी छापलेल्या निमंत्रण पत्रिकेत स्थानिक आमदार…

Read More