Headlines

Admin

बालविवाहाची अनिष्ट प्रथा करंदीतून कायमची हद्दपार:गाव बालविवाहमुक्त करण्याचा ग्रामस्थांनी केला निर्धार, आता प्रत्येक मुलगी शिकणार

जिथे काही वर्षांपूर्वी विवाहाच्या अक्षदा पडताना वयाचा विचार दुय्यम असायचा, त्याच पारनेर तालुक्यातील ऐतिहासिक आणि सामाजिकदृष्ट्या जागरूक करंदी गावाने बालविवाहाच्या अनिष्ट प्रथेला हद्दपार करण्याचा विडा उचलला आहे. आमच्या गावात आता एकही बालविवाह होणार नाही, उलट प्रत्येक मुलीच्या हाती शिक्षणाची पाटी असेल,’ असा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. ‘स्नेहालय’ संस्थेच्या ‘उडान’ प्रकल्पाच्या सोबतीने गावाने प्रत्यक्ष कृती आराखडा…

Read More

इंदिरा गांधींनी भाजपवर बंदी घातली असती -गेहलोत:राजकीय पक्ष असून धर्माचे राजकारण करतात; राठोड म्हणाले- पक्षनेतृत्वाला खूश करण्याचा प्रयत्न

जयपूरमध्ये, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपवर धर्माचे राजकारण केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, हे लोक धार्मिक ध्रुवीकरण करत आहेत. त्यांची विचारसरणी आहे की हिंदूंना हिंदुत्वाच्या नावाखाली भडकवा आणि राज्य करा. आज इंदिरा गांधींसारख्या नेत्या पंतप्रधान असत्या, तर त्यांनी भाजपवर बंदी घातली असती. जयपूरमध्ये मौलाना अबुल कलाम आझाद वेलफेअर सोसायटी राजस्थानतर्फे रविवारी आयोजित ‘नवाब…

Read More

सिंचनासाठी पाणी घेणाऱ्या एक हजार शेतकऱ्यांच्या उपशाला आजपासून ब्रेक:ऑगस्ट अखेरपर्यंत सिंचन योजनांची वीज तोडणार

एल निनो इफेक्टमुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात व घाटमाथ्यावर जूनमध्ये धडक देणाऱ्या मान्सूनच्या पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. एलनिनोच्या पार्श्वभूमीवर ऑगस्टअखेरपर्यंत पिण्याचे पाणी राखून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मुळा धरणातून सुरू असलेले कालव्याद्वारे सिंचनाचे आवर्तन तत्काळ थांबवण्यात आले. आता धरणावरील उपसा सिंचन योजनांचा वीजपुरवठा सोमवारपासून (१५ जून) खंडित करण्यात येणार आहे. धरणावर सुमारे १ हजार शेतकऱ्यांच्या…

Read More

नेवासा- देवगड मार्गावर असलेल्या जंगलात वैद्यकीय कचऱ्याचा खच

नेवासे-देवगड मार्गावरील जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय कचरा टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वापरलेल्या सिरिंज, इंजेक्शनच्या सुया, औषधांच्या रिकाम्या व फुटलेल्या बाटल्या तसेच वैद्यकीय उपचारांमध्ये वापरण्यात येणारे साहित्य यांचा अक्षरशः खच रस्त्यालगत वनविभागात आढळून आला आहे. रुग्णालये व दवाखान्यांमधून निर्माण होणारा वैद्यकीय जैविक कचरा हा अत्यंत धोकादायक मानला जातो. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी शासनाने…

Read More

विधान परिषदेचा उमेदवार दिल्लीचा नव्हे, मंत्री महाजनांनी दिला:रक्षा खडसेंचा दावा, महायुतीमधील तिढा सुटल्यानंतर प्रथमच मेळावा

विधान परिषद निवडणुकीत भाजपचे‎उमेदवार नंदकिशोर महाजन यांना‎उमेदवारी नेमकी कोणी मिळवून दिली‎याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट‎चर्चा सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल‎करण्याच्या दिवशी अंतर्गत नाराजी‎टाळण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी‎दिल्लीवरून उमेदवारी जाहीर झाल्याचे‎स्पष्ट केले होते; मात्र रविवारी‎महायुतीच्या मेळाव्यात केंद्रीय राज्यमंत्री‎तथा खासदार रक्षा खडसे यांनी‎उमेदवार दिल्लीचा नव्हे तर मंत्री गिरीश‎महाजनांनी दिल्याचा दावा केल्याने‎खळबळ उडाली; मात्र महाजनांनी‎खडसेंचा हा दावा खोडून काढत…

Read More

TMC चे २० खासदार NCPI मध्ये:मोदींच्या नेतृत्वात काम करणार; महुआ म्हणाल्या – सुदीप गद्दार, आजाराचे कारण देत दिल्लीला गेले

टीएमसीच्या २८ पैकी २० लोकसभा खासदारांनी रविवारी त्रिपुराच्या नॅशनलिस्ट सिटिजन्स पार्टी (एनसीपीआय) मध्ये विलीनीकरणाची घोषणा केली. खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी रविवारी संध्याकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना पत्र सोपवल्यानंतर याची घोषणा केली. त्या म्हणाल्या- आम्ही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए सोबत काम करू. तर, बंडखोर खासदार सुदीप बंद्योपाध्याय आणि शताब्दी रॉय यांनी सांगितले की, त्यांचा…

Read More

साकोऱ्यात रात्रीत 7 घरफोड्या, लाखोंचा ऐवज लंपास‎:पाच वर्षांनंतर पुन्हा‎ घरफोड्यांची मालिका‎

नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे शनिवारी मध्यरात्री‎अज्ञात चोरट्यांनी एकाच परिसरातील सात घरे फोडून‎रोख रक्कम व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लाखो‎रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना‎घडली. पाच वर्षांपूर्वी याच भागात झालेल्या‎घरफोड्यांच्या मालिकेची ही पुनरावृत्ती मानली जात‎असून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.‎ माहितीनुसार, उन्हाळ्यामुळे अनेक कुटुंबीय घरांना‎कुलूप लावून गच्चीवर झोपले होते. याच संधीचा फायदा‎घेत चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी…

Read More

भाजपसह राष्ट्रवादीचेही सर्व मतदार सहलीला जाणार ‘ठाण्या’मध्ये,:क्रॉस व्होटिंग रोखण्यासाठी महायुतीकडून संयुक्त उपाययोजना

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीला अवघे चार दिवस उरले असताना, महायुतीमध्ये उडालेला बंडखोरीचा भडका अखेर शांत करण्यात वरिष्ठ नेत्यांना यश आले. मात्र, राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकते, या भीतीने आता महायुतीने आपल्या मतदारांना ‘सहली’वर पाठवण्याचा सुरक्षित मार्ग निवडला आहे. शिवसेनेच्या महापालिकेतील २६ नगरसेवकांसह जिल्ह्यातील नगरपरिषदांचे सदस्य असे १०० हून अधिक सदस्य शनिवारीच ठाणे…

Read More

खिडक्या तुटल्या, फरशा उखडल्या, पत्रे‎गंजले…; तरीही आज "स्कूल चले हम’‎:जिल्ह्यातील 2084 पैकी 1212 शाळांच्या दुरुस्तीची मागणी ‎

आजपासुन शाळांना सुरुवात होत असून‎ग्रामीण भागातील चिमुकल्यांना बसायला‎सुरक्षित वर्गखोल्याच नाहीत. पावसाळ्यापूर्वी‎आपत्ती व्यवस्थापन आणि भौतिक सुविधांच्या‎नावाखाली प्रशासनाकडून केवळ वल्गना‎केल्या जात आहेत. जिल्ह्यातील २०८४ पैकी‎तब्बल १२१२ जिल्हा परिषद शाळा अक्षरशः‎मोडकळीस आल्याचे भयंकर वास्तव समोर‎आले आहे. गंजलेले पत्रे, फुटलेल्या फरशा,‎गळके छत, गायब स्वच्छतागृहे. या दयनीय ‎‎अवस्थेत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरवर्षी ‎‎दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा निधी दिला जातो. ‎‎तरीही शाळांची…

Read More

PM मोदी स्लोव्हाकियात, ब्रेड-मीठ देऊन स्वागत:येथे पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानांचा दौरा; आज राष्ट्रपती – पंतप्रधानांना भेटणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या दोन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात रविवारी रात्री 2:18 वाजता स्लोव्हाकियाला पोहोचले. ते येथे 16 जूनपर्यंत आहेत. राजधानी ब्रातिस्लाव्हा येथे परराष्ट्र आणि युरोपीय व्यवहार मंत्री जुराय ब्लानार यांनी त्यांचे स्वागत केले. ब्लानार यांनी मोदींना पारंपरिक स्लोव्हाक पद्धतीने ब्रेड आणि मीठ भेट दिले, ज्याला येथे आदरातिथ्य, सन्मान आणि सदिच्छेचे प्रतीक मानले जाते. मोदींनी…

Read More