मंत्रिमंडळ निर्णय:सरकारी भरती आरक्षण नियमात बदल; लाभार्थ्यांना खुल्या प्रवर्गात प्रवेश नाही, ओबीसी महासंघाचा विरोध, रस्त्यावर उतरण्याचा इशारा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत स्पर्धा परीक्षांपासून ते जलसंधारणापर्यंत अनेक धोरणात्मक निर्णयांचा धडाका लावण्यात आला. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी सरकारने आता ‘गुणवत . नव्या निर्णयानुसार, ज्या उमेदवारांनी वय, शैक्षणिक पात्रता किंवा अनुभवात आरक्षणाची सवलत घेतली आहे, त्यांना आता गुणवत्तेच्या जोरावर खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा सांगता येणार नाही. त्यांची गणना…