Headlines

शालार्थ आयडी' घोटाळा:भाजप पदाधिकारी संजय गरुड यांना सोलापुरातून अटक, फार्महाऊसवर छापा मारून SITची मोठी कारवाई

संपूर्ण राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याप्रकरणी नाशिकच्या विशेष तपास पथकाने आतापर्यंतची सर्वांत मोठी आणि धडक कारवाई केली आहे. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी असणारा बडा शिक्षण संस्थाचालक आणि भाजप पदाधिकारी संजय गरुड याला नाशिक गुन्हे शाखेने सोमवारी रात्री सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील एका फार्महाऊसमधून शिताफीने ताब्यात घेतले. संजय गरुड हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील…

Read More

BHMS डॉक्टरांना एमएमसी नोंदणीला मार्डचा तीव्र विरोध:राज्यव्यापी आंदोलनाचा दिला इशारा

सेंट्रल मार्डने (महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स) बीएचएमएस (होमियोपॅथी) डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची (एमएमसी) नोंदणी देण्याच्या कोणत्याही प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला आहे. असा निर्णय घेतल्यास आधुनिक वैद्यकीय क्षेत्राची नियमावली मोडीत निघेल, रुग्णांच्या सुरक्षेशी तडजोड होईल आणि पुराव्यावर आधारित वैद्यकीय सेवेचा दर्जा घसरेल, अशी चिंता मार्डने व्यक्त केली आहे. मार्डने ठाम भूमिका घेतली आहे की,…

Read More

हत्तीवरून व्याघ्र दर्शन १४ वर्षांपूर्वी बंद:आता ताडोबा, पेंच, मेळघाटमध्ये गस्त, रेस्क्यूसाठी वापर

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये पर्यटकांसाठी हत्ती सफारी आणि टायगर शो १४ वर्षांपूर्वी बंद करण्यात आले आहेत. एकेकाळी पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या या सफारी आता ताडोबा, पेंच आणि मेळघाट या प्रकल्पांमध्ये केवळ गस्त, बचाव कार्य आणि रानटी हत्तींना हुसकावण्यासाठी वापरल्या जातात. १९७३ च्या ‘प्रोजेक्ट टायगर’च्या सुरुवातीपासून ताडोबा-अंधारी, मेळघाट आणि पेंच या प्रकल्पांमध्ये पर्यटनासाठी हत्तींचा मोठ्या प्रमाणावर वापर…

Read More

वीज कर्मचाऱ्यांचा जीव मोलाचा:काम करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या: महावितरण संचालक राजेंद्र पवार यांचे आवाहन

दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि कोणत्याही परिस्थितीत विद्युत अपघात होणार नाही याची पूर्ण दक्षता घ्या, असे आवाहन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी तांत्रिक कर्मचाऱ्यांना केले. सोमवारी (27 जुलै) धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना प्रातिनिधिक स्वरूपात सुरक्षा साहित्याचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास महावितरणचे मुख्य…

Read More

Aditya Thackeray Slams CM Over MHT-CET Paper Leak Protest Arrests

गेल्या 10 ते 12 दिवसांमध्ये एका आंदोलनाने देशाला जागृत केले आहे. या आंदोलनात सहभागी असणाऱ्या तरुणांवर सरकारने गुन्हे दाखल केले आहेत, काही जणांना नोटीस पाठवल्या आहेत. त्या नोटीस आणि गुन्हे मागे घेणार असे वचन सरकारने अभिजीत दिपके यांना दिले आहे ते सरका . आदित्य ठाकरे म्हणाले की, सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. जगभरात कुठेही…

Read More

कर्जमाफीची दुसरी यादी लवकरच:16 लाख 95 हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ, काळजी न करण्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने’बाबत शेतकऱ्यांना मोठी आनंदवार्ता दिली असून, ही संपूर्ण योजना एकूण तीन टप्प्यांत राबवण्यात येणार आहे. यापूर्वी 22 जुलै रोजी अजित पवार यांची जयंती आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्य सरकारने 533 पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता लवकरच प्रसिद्ध होणाऱ्या दुसऱ्या…

Read More

सहा महिने झाले, तरी सत्य समोर आलेले नाही:आमचा संयम सुटत चाललाय; अजित पवार विमान दुर्घटनेच्या चौकशीवर युगेंद्र पवारांची तीव्र प्रतिक्रिया

दिवंगत अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेला सहा महिने पूर्ण होऊनही अंतिम चौकशी अहवाल जाहीर न झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह बारामतीतील नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार यांनी तपास यंत्रणांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, या दुर्घटनेमागील सत्य लवकरात लवकर जनतेसमोर आणण्याची मागणी केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, अजित पवार यांच्या निधनाला सहा…

Read More

Jayant Patil Letter To CM Fadnavis; Drop Charges Against NEET Students

NEET पेपरफुटी प्रकरणाविरोधात देशभरात आणि राज्यात झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर सध्या पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्र . गुन्हे आणि नोटिसा तत्काळ मागे घ्या जयंत पाटील आपल्या पत्रात म्हणाले, परीक्षा व्यवस्थेतील गैरव्यवस्थेविरोधात न्यायासाठी आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांना गुन्हेगाराप्रमाणे वागवणे लोकशाहीला शोभणारे नाही….

Read More

Nana Patole Slams BJP Govt Over Delhi Youth Protest

शेतकऱ्यांना जसे उद्ध्वस्त केले, तसेच देशातील तरुणांनाही बरबाद करण्याचा संकल्प भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केला आहे. दिल्लीत तरुणांनी केलेले आंदोलन हे सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच झाले आहे. त्यामुळे आंदोलक तरुणांवर गुन्हे दाखल करण्याऐवजी . नाना पटोले म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ खेळला जात असल्यानेच संतप्त तरुणांनी दिल्लीत आंदोलन छेडले. या आंदोलनात काही समाजकंटक घुसले…

Read More

सुमार कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांवर कुऱ्हाड?:एकनाथ शिंदेंनी बोलावली सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक, 'खातेबदला'च्या चर्चेला उधाण

केंद्रात शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा, ‘नीट’ व ‘एमपीएससी’ (MPSC) पेपरफुटीवरून तापलेले राजकारण आणि कॉकरोच जनता पक्षाच्या (CJP) आंदोलनांमुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. या वाढत्या राजकीय दबावाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी अलर्ट मोडवर आले आहेत. आमदारांच्या तक्रारी आणि आगामी आव्हाने लक्षात घेता, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची आढावा बैठक बोलावली आहे. या…

Read More