Headlines

पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेच्या दोन शाळांना टाळे:निपुण हिंगोली अभियानाला चपराक, शिक्षण खात्याचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप

हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या दोन शाळांना पटसंख्ये अभावी टाळे लावण्यात आले असून यामध्ये औंढा नागनाथ येथील जिल्हा परिषद शाळा तर हिंगोलीतील कन्या शाळेचा समावेश आहे. शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळेच हि वेळ आल्याचा आरोप पालकांतून केला जात आहे. तर यामुळे निपुण हिंगोली अभियानाला चपराक बसली आहे. हिंगोली जिल्ह्यात शिक्षण विभागाकडून मागील काही वर्षात गुणवत्ता वाढीच्या नावाखाली विविध…

Read More

सायबर सुरक्षा शिक्षण काळाची गरज: डॉ. काळकर:पुणे विद्यापीठात 'इन्व्हेस्टीगेशन मास्टरक्लास' कार्यशाळेचे आयोजन

आजच्या काळात मानवी जीवन पूर्णतः तंत्रज्ञानाने व्यापले आहे. मोबाईलसारखे तंत्रज्ञान व्यक्तीसोबत नेहमीच असते, ज्यामुळे तिची सर्व माहिती तंत्रज्ञानाकडे जमा होते. गुन्हेगारीचे स्वरूप बदलल्याने तपास यंत्रणा आणि पद्धतींमध्येही बदल करणे आवश्यक आहे. त्यामुळे सायबर सुरक्षा तंत्रज्ञानासंदर्भात माहिती आणि शिक्षण ही काळाची गरज बनली आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर…

Read More

Congress Protest Chhatrapati Sambhajinagar; Demand Modi Apology Over NEET

छत्रपती संभाजीनगर येथे मंगळवारी (28 जुलै) शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीने ‘छात्र की गूंज’ उपक्रमांतर्गत ‘छात्र विजयी मार्च’ काढला. नीट (NEET) आणि सीबीएसई (CBSE) परीक्षांमधील कथित गैरव्यवहार तसेच शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदीच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण् . यावेळी आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना तात्काळ अटक करण्याची, आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची आणि पंतप्रधान नरेंद्र…

Read More

नीट आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणार:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

‘नीट’ परीक्षा पेपरफुटीप्रकरणी कॉकरोज जनता पार्टी आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. या आंदोलनाच्या काळात महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले होते. मात्र, दिल्लीतील आंदोलनाच्या धर्तीवर महाराष्ट्रात झालेल्या नीट आंदोलक विद्यार्थ्यांवरील किरकोळ गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाला दिले आहेत. सरकारच्या या…

Read More

पुणे जिल्हा परिषदेत तरुणीकडून आत्मदहनाचा प्रयत्न:लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्ष आयुष्याशी खेळ, राष्ट्रवादीच्या मंगेश जगतापांवर गंभीर आरोप

बारामती राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्यावर एका राजकीय पक्षाच्या तरुणीने लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. अनेक वर्ष आपली फसवणूक झाली असून न्याय मिळत नसल्याने 27 जुलै रोजी पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान या तरुणीने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी तिथे उपस्थित पोलिस व सुरक्षारक्षकांनी…

Read More

Nitesh Rane Questions NEET Protest; Slams Aurangzeb Posters & Slogans

‘नीट’ (NEET) परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात देशभरात झालेल्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, भाजप नेते आणि राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “नीट आंदोलनाच्या नावाखाली काही लोक ‘गजवा-ए-हिंद’चा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न कर . ‘आंदोलनात जिहादी मानसिकतेचे लोक काय करत होते?’ नितेश राणे यांनी या आंदोलनाच्या मूळ स्वरूपावरच थेट सवाल उपस्थित केले आहेत. खऱ्या विद्यार्थ्यांच्या…

Read More

शालार्थ आयडी' घोटाळा:भाजप पदाधिकारी संजय गरुड यांना सोलापुरातून अटक, फार्महाऊसवर छापा मारून SITची मोठी कारवाई

संपूर्ण राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याप्रकरणी नाशिकच्या विशेष तपास पथकाने आतापर्यंतची सर्वांत मोठी आणि धडक कारवाई केली आहे. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी असणारा बडा शिक्षण संस्थाचालक आणि भाजप पदाधिकारी संजय गरुड याला नाशिक गुन्हे शाखेने सोमवारी रात्री सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील एका फार्महाऊसमधून शिताफीने ताब्यात घेतले. संजय गरुड हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील…

Read More

BHMS डॉक्टरांना एमएमसी नोंदणीला मार्डचा तीव्र विरोध:राज्यव्यापी आंदोलनाचा दिला इशारा

सेंट्रल मार्डने (महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स) बीएचएमएस (होमियोपॅथी) डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची (एमएमसी) नोंदणी देण्याच्या कोणत्याही प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला आहे. असा निर्णय घेतल्यास आधुनिक वैद्यकीय क्षेत्राची नियमावली मोडीत निघेल, रुग्णांच्या सुरक्षेशी तडजोड होईल आणि पुराव्यावर आधारित वैद्यकीय सेवेचा दर्जा घसरेल, अशी चिंता मार्डने व्यक्त केली आहे. मार्डने ठाम भूमिका घेतली आहे की,…

Read More

हत्तीवरून व्याघ्र दर्शन १४ वर्षांपूर्वी बंद:आता ताडोबा, पेंच, मेळघाटमध्ये गस्त, रेस्क्यूसाठी वापर

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये पर्यटकांसाठी हत्ती सफारी आणि टायगर शो १४ वर्षांपूर्वी बंद करण्यात आले आहेत. एकेकाळी पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या या सफारी आता ताडोबा, पेंच आणि मेळघाट या प्रकल्पांमध्ये केवळ गस्त, बचाव कार्य आणि रानटी हत्तींना हुसकावण्यासाठी वापरल्या जातात. १९७३ च्या ‘प्रोजेक्ट टायगर’च्या सुरुवातीपासून ताडोबा-अंधारी, मेळघाट आणि पेंच या प्रकल्पांमध्ये पर्यटनासाठी हत्तींचा मोठ्या प्रमाणावर वापर…

Read More

वीज कर्मचाऱ्यांचा जीव मोलाचा:काम करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या: महावितरण संचालक राजेंद्र पवार यांचे आवाहन

दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि कोणत्याही परिस्थितीत विद्युत अपघात होणार नाही याची पूर्ण दक्षता घ्या, असे आवाहन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी तांत्रिक कर्मचाऱ्यांना केले. सोमवारी (27 जुलै) धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना प्रातिनिधिक स्वरूपात सुरक्षा साहित्याचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास महावितरणचे मुख्य…

Read More