Headlines

एमआयटी डब्ल्यूपीयूमध्ये ई-मोबिलिटी सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू:स्टार्टअप, उद्योग व विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी महत्त्वाचे पाऊल

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (एमआयटी डब्ल्यूपीयू) येथे इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी ‘सेंटर फॉर एक्सलन्स इलेक्ट्रिक व्हेइकल्स’ची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्राच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहने आणि संबंधित तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन, विकास आणि कौशल्य विकासावर भर दिला जात आहे. माईर्स एमआयटीचे संस्थापक व सेंटर फॉर एक्सलन्स इलेक्ट्रीक व्हेइकल्सचे संचालक प्रा. प्रकाश जोशी यांनी पत्रकार…

Read More

चंद्रपूर-गडचिरोलीतील 23 नगरसेवक नॉट रिचेबल:पाच-पाच लाख रुपये देऊन त्यांना उचलले, कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भातील राजकारण चांगलेच तापले असून, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट घोडेबाजाराचा गंभीर आरोप करत मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे तब्बल 23 नगरसेवक सध्या संपर्काबाहेर असून, पैशांच्या जोरावर त्यांना फोडण्यात आल्याचा खळबळजनक दावा वडेट्टीवार यांनी या वेळी केला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, आमचे चंद्रपूर…

Read More

संयम ऑलिंपियाडमध्ये हुजुरपागा प्राथमिक विद्यालय अव्वल:२६२ शाळांतील ९ हजार २८० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

पुणे शहर आणि परिसरात आयोजित संयम ऑलिंपियाड या स्पर्धेत कात्रज येथील हुजुरपागा प्राथमिक विद्यालयाने अव्वल क्रमांक पटकावला आहे. कृतीयुक्त शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनविरोधी जनजागृती करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. या स्पर्धेत अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स, शनिवार पेठ, आणि बी.के.कामठे हायस्कूल, येवलेवाडी, यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. वॉवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन, ताराचंद…

Read More

संत विठोबादादांच्या चरित्र कथेचा संभाजीनगरात भव्य सोहळा:28 मेपासून प्रारंभ- 3 जूनला सांगता; अधिकमासानिमित्त धार्मिक पर्वणी

पावन अधिकमासानिमित्त संत सद्गुरू श्रीविठोबादादा महाराज यांच्या चरित्र कथेचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा 28 मे ते 3 जून 2026 या कालावधीत एन-8, सिडको येथील बळीराम पाटील शाळेजवळ असलेल्या ‘सप्तपदी मंगल कार्यालय, अयोध्या नगर, येथे पार पडणार आहे. समस्त सद्गुरू श्रीचातुर्मास्यमहाराज गुरुभक्त परिवार, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने या धार्मिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे….

Read More

नीट – एसएस काउन्सिलिंगला विलंब:देशभरातील डॉक्टरांवर बेरोजगारीची वेळ, ‘फेमा’चा आंदोलनाचा इशारा

नीट-एसएस २०२४-२५ च्या काउन्सिलिंग प्रक्रियेला होत असलेल्या अनिश्चित विलंबामुळे देशातील सुपर-स्पेशालिटी डॉक्टरांवर मोठे आर्थिक आणि मानसिक संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर, ‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने ’ने (फेमा) वैद्यकीय समुपदेशन समितीला पत्र लिहून तीव्र संताप व्यक्त केला आहे. एमसीसीच्या वेळापत्रकानुसार सुपर-स्पेशालिटीचे शैक्षणिक सत्र १० एप्रिल २०२६ रोजी सुरू होणार होते, मात्र मे महिना संपत…

Read More

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी:कर्जमाफी योजनेला EC ची मंजुरी, आचारसंहिता काळात योजना राबवण्याचा मार्ग मोकळा

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. विधानपरिषद निवडणुकीमुळे लागू झालेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफीची प्रक्रिया रखडण्याची चर्चा सुरू होती. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने या योजनेला मंजुरी दिल्याने कर्जमाफीच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे 30 जूनपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात ‘दिलासा’ पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रात सध्या विधान परिषदेची धूम सुरू आहे. त्यामुळे राज्यात निवडणूक…

Read More

Maharashtra Debt Rises 4X; Congress Demands White Paper on Foreign Investment

राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या जीडीपी आणि अर्थव्यवस्थेबाबत केलेले दावे खोटे आणि तथ्यहीन असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला आहे. 2014 च्या तुलनेत देश आणि राज्यावरील . तिवारी यांनी महायुती सरकारकडे एक महत्त्वाची मागणी केली आहे. दावोस परिषद आणि इतर माध्यमातून परकीय गुंतवणुकीचे करार प्रत्यक्षात आले असतील,…

Read More

मोदींनी देशाच्या शिक्षण व्यवस्थेला सुरुंग लावला:2014 ते 2025 पर्यंत 1 लाख सरकारी शाळा बंद, 51 हजार खासगी शाळा सुरू – वडेट्टीवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारचा एका तपाचा काळ देशातील शिक्षण व्यवस्थेसाठी कर्दनकाळ ठरल्याची तिखट टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 2014 ते 2025 पर्यंत देशातील जवळपास 1 लाख सरकारी शाळा बंद झाल्या. पण याच काळात तब्बल 51 हजार नव्या खासगी शाळा सुरू झाल्या. म्हणजेच सध्या विद्यार्थी व पालकांना खासगी शाळांतील महागडे…

Read More

SIR गांभीर्याने घ्या, अन्यथा महाराष्ट्राचा बंगाल होईल:आदित्य ठाकरे यांचा इशारा; बूथ लेव्हल एजंटची प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दीष्ट

निवडणूक आयोगाने मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी राबवण्यात येणारी SIR प्रक्रियेसंदर्भात कुणीही गाफील राहू नका. अन्यथा महाराष्ट्रातही इतर राज्यांसारखीच परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. निवडणूक आयोगाकडून सध्या मतदार यादी पडताळणी मोहीम राबवली जात आहे. पश्चिम बंगाल बिहार सारख्या राज्यात या प्रक्रियेत हजारो…

Read More

Prakash Ambedkar Demands UPSC Conduct NEET Exam; Questions Ministers Resignation

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अद्याप राजीनामा का दिला नाही? त्यांचा उद्दामपणा व अहंकार . नीट 2026 परीक्षा गत 3 मे रोजी झाली. पण अवघ्या 3 दिवसांतच हा पेपर फुटल्याचे स्पष्ट झाले. अखेर नॅशनल…

Read More