Headlines

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना निवेदन:टीईटीविरोधात शिक्षकांचा आक्रमक पवित्रा; सरकार विरोधामध्ये संताप, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे‎

अमरावती शिक्षक पात्रता परीक्षेची (टीईटी) जाचक सक्ती हटवण्यासाठी आणि जुन्या शिक्षकांच्या नोकरीचे संरक्षण करण्यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचा आक्रमक पवित्रा अद्याप कायम आहे. दोन दिवसां आधीच्या मोर्चात सहभाग घेतल्यानंतर शुक्रवारी त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्यामार्फत पंतप्रधान, केंद्रीय शिक्षण मंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले. प्राथमिक शिक्षक संघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष किरण पाटील यांनी…

Read More

परिसरात साचते पाणी; आवार भिंतही पडली:पालक शाळा व्यवस्थापन समितीचा ठिय्या आंदोलनाचा इशारा

चोहोट्टा बाजारजवळ असलेल्या रेल येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेची दुरवस्था झाली आहे. रखडलेले वर्गखोलीचे बांधकाम, कोसळलेली संरक्षण भिंत, शाळेच्या आवारात साचलेले पावसाचे पाणी आदींविरोधात संतप्त ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. कामात घोळ झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत असून, याप्रकरणी चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास बीडीओंच्या दालनात…

Read More

नियोजन आराखड्यात अक्कलकोट, सांगोल्यावर विशेष लक्ष:10 कोटींच्या स्वतंत्र निधीची तरतूद, कामाचे प्रस्ताव तात्काळ समितीला सादर‎

जिल्हा नियोजन समितीने जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ (सर्वसाधारण) अंतर्गत ८४२ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी दिली आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जो निधी ज्या कामासाठी मंजूर केला आहे, तो त्याच कामावर शंभर टक्के खर्च करावा. तसेच सर्व . नदीकाठी २ तासांऐवजी ५ तास वीजपुरवठा सुरु Source link

Read More

ना प्रचार, ना सभा…तरी शाळा प्रतिनिधी पदासाठी चुरशीची लढत:शहरटाकळी विद्यालयामध्ये मतदान उत्साहात; 86 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद‎

विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच लोकशाहीच्या मूल्यांची रुजवणूक व्हावी, त्यांना निवडणूक प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती मिळावी आणि लोकशाहीचा अनुभव घेता यावा, या उद्देशाने कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाच्या शहरटाकळी येथील माध्यमिक व उच्च माध्य . या शालेय निवडणुकीत एकूण ८६ उमेदवार आपले नशीब आजमावत होते. यामध्ये इयत्ता १२ वी (शाळा प्रतिनिधी) पदासाठी मुलांमधून २ तर मुलींमधून ६ उमेदवार…

Read More

औराळा आरोग्य केंद्रासाठी सुसज्ज इमारत बांधा:ग्रामस्थांनी दिले जिल्हाधिकारी विनय गौडा यांना दिले निवेदन‎

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण व धोकादायक झाली असून, ती तातडीने पाडून तेथे नवीन सुसज्ज इमारत बांधण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थ व आरोग्य अधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी विनय गौडा यांना १० जुलै रोजी प्रत्यक्ष भेटीत निवेदन देण्यात आले. औराळाआरोग्य केंद्राची जुनी इमारत दयनीय अवस्थेत आहे. चालू पावसाळ्यात छतामधून मोठ्या प्रमाणावर पाणी गळत असून भिंतींना मोठे…

Read More

कथरुवंगण ग्रामस्थांनी 75हजार रुपये वर्गणी करून उभारला 500मीटर रस्ता:प्रशासनाकडून दिरंगाई, दोन वर्षे रखडलेल्या कामासाठी ग्रामस्थांचा पुढाकार‎

इगतपुरी नगरपरिषद हद्दीतील कथरुवंगण या आदिवासी भागात गेल्या दोन वर्षांपासून ५०० मीटर रस्त्याचे काम रखडल्याने अखेर ग्रामस्थांनीच पुढाकार घेत स्वखर्चातून रस्ता उभारण्याचा निर्णय घेतला. रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या ग्रामस्थांनी ७५ हजार रुपयांची वर्गणी . या समस्येबाबत ग्रामस्थांनी अनेकदा लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांची भेट घेऊन रखडलेले काम पूर्ण करण्याची मागणी केली. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही…

Read More

माउलींच्या पालखीत नाथांच्या‎भारुडाची भक्तिरसपूर्ण मैफल‎:युवक-युवतीही भारुडांकडे आकर्षित, दिंडीत उत्स्फूर्त सहभाग

पैठण आषाढी वारी म्हणजे केवळ पायी चालण्याचा प्रवास नव्हे, तर संतांच्या विचारांचा आणि भक्तीचा अखंड उत्सव आहे. संत एकनाथ महाराजांची कर्मभूमी असलेल्या पैठणची ही अध्यात्मिक परंपरा यंदाही आपेगाव येथील संत ज्ञानेश्वर महाराज माऊलीच्या पालखी सोहळ्यात अनुभवायला मिळत आहे. या पालखी सोहळ्यात नाथ महाराजांच्या भारुडांनी वारकऱ्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले आहे. संत एकनाथ महाराजांचे भारुड हे केवळ…

Read More

शासनाकडून निधीचा खड्डा; सारथी संगणक काेर्सला ब्रेक:42 हजार मराठा तरुणांचे प्रशिक्षण अर्धवट

मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा या समाजातील तरुण-तरुणींना संगणक आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या दृष्टीने स्वावलंबी बनवण्यासाठी सारथी संस्थेने छत्रपती संभाजी महाराज युवा व्यक्तिमत्त्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम(सीएसएमएस-डीईईपी) सुरू केला. मात्र, गेल्या वर्षभरापासून सोलापूरसह राज्यभरातील प्रशिक्षण केंद्रांना निधीच दिला जात नसल्याने हा प्रशिक्षण कार्यक्रम ठप्प झाला आहे. त्यामुळे गेल्या या…

Read More

चौघे ताब्यात:चॅटिंगच्या वादात तरुणाचा भोसकून खून, नातेवाइकांचा 10 तास ठिय्या, अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूरची घटना

सोशल मीडियावरील चॅटिंगच्या वादातून अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील तरुणाचा ७-८ जणांच्या टोळक्याने चाकूने भोसकले, तसेच डोक्यात विटा, काठ्या मारून खून केला. ज्ञानेश्वर व्यंकटी वाकडे (रा. पट्टीवडगाव, ता. अंबाजोगाई) असे तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री घाटनांदूर येथील रेल्वे गेटजवळ घडली. आरोपींना अटक करून त्यांना आश्रय देणाऱ्यांनाही सहआरोपी करावे, या मागणीसाठी १० तास मृताच्या नातेवाइकांनी…

Read More

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण:एसआयएफएफची जलद चौकशीची मागणी, संस्थेने निष्पक्ष तपास आणि कठोर कारवाईची भूमिका मांडली

लोहगड परिसरातील केतन अग्रवाल यांच्या मृत्यू प्रकरणात निष्पक्ष, पारदर्शक आणि जलद चौकशीची मागणी सेव्ह इंडियन फॅमिली फाउंडेशन (एसआयएफएफ)ने केली आहे. दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि न्यायप्रक्रियेला विलंब होऊ नये, असेही संस्थेने म्हटले आहे. एसआयएफएफने केतन अग्रवाल यांच्या कुटुंबाप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. संस्थेने आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींविरोधातील…

Read More