बोगस बियाणे विकणाऱ्या केंद्रांवर धाडसत्र राबवा:वर्ध्यात पुन्हा 'बोगस बियाणे' प्रकरणाची पुनरावृत्ती टाळा, दादाराव केचे यांची सरकारकडे मागणी
लोकप्रतिनिधी हा जनतेचा आणि विशेषतः बळीराजाचा प्रतिनिधी असतो. शेतकऱ्यांचे हित जोपासणे हे त्याचे आद्यकर्तव्य आहे. जर आपल्याला ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करायची असेल, तर शेती पिकांना योग्य भाव मिळण्यासोबतच दर्जेदार निविष्ठा मिळणे अत्यंत आवश्यक आहे, असे भाजप नेते दादाराव केचे यांनी म्हटले आहे. तर आगामी पेरणीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शेतकरी समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. दादाराव केचे म्हणाले…