Headlines

श्री शिवाजी महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील अभिवादन कार्यक्रम:भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन

प्रतिनिधी | अकोला श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष गजानन पुंडकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे…

Read More

जळगावचा पारा ४४.५ अंशांवर;‎गेल्या वर्षापेक्षाही ५.९ अंश जास्त‎:अाजपासून तीन दिवस उष्णतेची लाट; १५ मे नंतर पाऊस‎

प्रतिनिधी | जळगाव मागील वर्षी १० मे रोजी जळगावचे कमाल तापमान ३८.६ अंश होते. २०२५च्या संपूर्ण मे महिन्यात उच्चांकी तापमानही ४४ पर्यंतच मर्यादित राहिले. मात्र यंदा १० मे रोजीच तापमान ४४.५ अंशांपर्यंत पोहोचल्याने तुलनेत ५.९ अंशांची वाढ नोंदवली गेली. यामुळे यंदाचा मे महिना अधिक उष्ण आणि त्रासदायक ठरत आहे. पुढील तीन दिवस जिल्ह्यात उष्णतेची लाट…

Read More

लग्नसराईत नेवासे तालुक्यात वाहतूक कोंडी; महामार्गांवर वाहनांच्या रांगा‎:चाळीशी पार तापमानात‎ नागरिक कोंडीत होरपळले‎

प्रतिनिधी |नेवासे तालुक्यासह परिसरात सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू असून, यंदा अधिक मास आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विवाहाचे मुहूर्त अत्यंत मर्यादित आहेत. परिणामी, एकाच मुहूर्तावर शेकडो विवाह सोहळे पार पडत असल्याने ग्रामीण भागातील रस्ते आणि मुख्य महामार्ग वाहनांनी ओसंडून वाहत आहेत. मात्र, या गंभीर परिस्थितीकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला…

Read More

झिपरू अण्णा महाराजांची आज पालखी मिरवणूक:मंदिरात काल्याचे कीर्तन होईल व महाप्रसाद वाटप

नशिराबाद | ग्रामदैवत झिपरू अण्णा महाराजांच्या ७७ व्या पुण्यतिथीनिमित्त ११ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात सकाळी ७ वाजता श्रींचा अभिषेक, पूजन होईल. नंतर गावातील प्रमुख रस्त्यावरून श्रींच्या पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. परंपरेप्रमाणे संत गजानन महाराज मंदिरात पालखी, श्री पादुकांचे पूजन व दोन्ही संतांची भेट होईल. रामपेठमार्गे साती बाजार, खालची आळीमार्गे…

Read More

अमानतपूरवाडीत महाराणा प्रताप‎जयंती विविध उपक्रमांनी साजरी‎:प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन

प्रतिनिधी | बोर दहेगाव वैजापूर तालुक्यातील अमानतपूरवाडी येथे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती उत्सहात साजरी करण्यात आली. यावेळी राणा प्रताप कमेटी व ग्रामस्थांच्या वतीने महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी राणा प्रताप कमिटीचे अध्यक्ष प्रथमेश राजू डूमाले, सचिव प्रतापसिंह रमेशसिंह डूमाले, पोलिस पाटील प्रवीण डूमाले, राजू ताटू, उदयसिंग डूमाले,…

Read More

रस्त्यावरील भेगेमुळे अपघात; युवक ठार‎:रस्त्यावर अनेक ठिकाणी‎भेगा, सिमेंटचे थर ‘जैसे थे’‎

प्रतिनिधी | खुलताबाद फुलंब्री महामार्गावरील सुलतानपूर शिवारात शनिवारी सायंकाळी सिमेंट रस्त्याला पडलेल्या धोकादायक भेगेत दुचाकीचे चाक अडकल्याने झालेल्या अपघातात एका १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. निखील अंबादास पवार (१८, रा. चौका, ता. फुलंब्री) असे मृत तरुणाचे नाव आहे. निखिलने नुकतीच नवीन दुचाकी खरेदी केली होती. नवीन वाहन घेतल्याचा आनंद साजरा करत तो शनिवारी सायंकाळी…

Read More

मिरची पिकास नजर लागू नये म्हणून ‎शेतात माणसासारखे हुबेहूब बुजगावणे:साकारलेले हे बुजगावणे सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरले आहे‎

शेतात पिकांचे पाखरांपासून व वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी बुजगावणे उभे करण्याची पद्धत जुनी आहे. भोकरदन तालुक्यातील वरूड बु. येथील प्रगतशील शेतकरी फकीरबा वाघ यांनी मात्र मिरचीच्या पिकाला कुणाची वाईट नजर लागू नये म्हणून माणसासारखे हुबेहूब दिसणारे बुजगावणे शेतात उभे केले. हे बुजगावणे सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरले आहे. भोकरदन तालुका मिरची उत्पादनासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. यंदा…

Read More

खुलताबादेतील शेतकऱ्यांचा आता‎चिखलातून जाण्याचा प्रश्न मिटला‎:कसाबखेडा, येसगाव आणि मावसाळ्यात पाणंद रस्त्यांचे आमदार बंब यांच्या हस्ते भूमिपूजन‎

प्रतिनिधी| खुलताबाद ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेची नस असलेल्या शेत रस्त्यांचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. मात्र, आता कसाबखेडा, येसगाव आणि मावसाळा येथील पाणंद रस्त्यांचा प्रश्न निकाली निघाला आहे. या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. या कामांमुळे केवळ रस्तेच तयार होणार नाहीत. शेतकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्या…

Read More

बातमी बदलाची:75 गावांनी पाणी साठवले; शेती उत्पन्नही तिप्पट झाले, राज्यात जालन्यात 2016 मध्ये 4 हजार पाण्याच्या टँकर्सची गरज भासली होती

मी महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील पासोडी गावात आहे. गेल्या आठवडाभर येथील सरासरी तापमान ४०-४१ अंश सेल्सियसच्या आसपास होते. मराठवाड्याचा हा भाग देशातील सर्वाधिक दुष्काळग्रस्त भागांमध्ये गणला जातो. मात्र या वेळी कडक उन्हाळ्यातही येथे पाण्याची कोणतीही टंचाई जाणवली नाही. गावातील सर्व विहिरींमध्ये पुरेसे पाणी आहे. ग्रामपंचायतीच्या विहिरींमधून पाइपद्वारे लोकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचत आहे. हे सुखद चित्र केवळ…

Read More

‘झीरो कॉस्ट’ मॉडेल:नागपूर मेट्रोचा जागतिक विक्रम! रुळांवर वीजनिर्मिती; वर्षाकाठी 2,900 हून अधिक झाडे लावण्याइतका पर्यावरणाला फायदा

नागपूरने पर्यावरण रक्षणाच्या दिशेने एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. नागपूर मेट्रो (महा मेट्रो) आता प्रवासी वाहतूक यंत्रणेसह चक्क एक ‘फिरते पॉवर हाऊस’ बनली आहे. रुळांच्या मधल्या जागेचा आणि पिलर्सचा कल्पकतेने वापर करून सौर ऊर्जा निर्मिती करणारी ही महाराष्ट्रातील पहिली आणि देशातील अत्यंत नावीन्यपूर्ण मेट्रो ठरली असल्याची माहिती वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (कॉर्पोरेट संचार) अखिलेश हळवे…

Read More