जिल्ह्याचे “चेरापुंजी’ अकोल्याच्या नशिबी यंदाही टँकर:पारनेरात सर्वाधिक तीव्रता, 70 हजार जनता तहानलेली; 41 गावे अन् 179 वाड्यांना 35 टँकरचा आधार
जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढू लागताच पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. बुधवारपर्यंत (६ मे) जिल्ह्यातील ४१ गावे आणि १७९ वाड्या-वस्त्यांवरील सुमारे ७० हजार नागरिकांना तहान भागवण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण ३ . विशेष म्हणजे, ज्या अकोले तालुक्यात सरासरी ७०० मिमी पाऊस होतो, जिथून निळवंडे आणि भंडारदरा धरणांतून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी…