Headlines

जिल्ह्याचे “चेरापुंजी’ अकोल्याच्या नशिबी यंदाही टँकर:पारनेरात सर्वाधिक तीव्रता, 70 हजार जनता तहानलेली; 41 गावे अन् 179 वाड्यांना 35 टँकरचा आधार‎

जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढू लागताच पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. बुधवारपर्यंत (६ मे) जिल्ह्यातील ४१ गावे आणि १७९ वाड्या-वस्त्यांवरील सुमारे ७० हजार नागरिकांना तहान भागवण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण ३ . विशेष म्हणजे, ज्या अकोले तालुक्यात सरासरी ७०० मिमी पाऊस होतो, जिथून निळवंडे आणि भंडारदरा धरणांतून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी…

Read More

जिल्ह्याच्या मातीत ‘केसर’आंब्याचा दरवळ:कुऱ्हा येथील युवा शेतकरी हितेंद्र रणालेकर यांचा प्रयोग ठरला यशस्वी‎

पारंपरिक शेतीच्या चौकटी मोडून आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरल्यास विदर्भाची माती सोनही उगवू शकते, हे कुऱ्हा येथील युवा शेतकरी हितेंद्र रणालेकर यांनी आपल्या प्रयोगशीलतेतून सिद्ध करून दाखवले आहे. अवघ्या दोन एकर क्षेत्रात ‘केसर’ आंब्याची यशस्वी लागवड करून त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. विदर्भाच्या उष्ण आणि कोरड्या हवामानात आंब्याची लागवड आव्हानात्मक मानली जाते. तरीही…

Read More

विकसित महाराष्ट्रसाठी राज्यस्तरीय शहरी संवाद:अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी यांचा सत्कार‎

विकसित महाराष्ट्र २०४७” या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासह शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम करण्यासाठी यशदा, पुणे येथे राज्यस्तरीय शहरी संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अ. भा. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या कार्यक्रमात राज्यातील महापौर, पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन खा. मेघा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. त्यांनी पारदर्शक, नागरिकाभिमुख प्रशासनावर भर दिला. या प्रसंगी…

Read More

हिंगणी तलाव परिसरात 60 शेतकऱ्यांच्या विद्युत केबल्स लंपास:लाखोंचे नुकसान, वैराग पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान, 15 दिवसांत केबल चोरीची दुसरी घटना‎

बार्शी तालुक्यातील पिंपरी (पा) व परिसरातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसवणारी केबल चोरीची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. हिंगणी मध्यम प्रकल्पाच्या तलाव परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ९८०० फूट लांबीची व सुमारे १ लाख १७ हजार ६०० रुपयांची विद्युत क . पिंपरी (पा) येथील शेतकरी चेतन जयकुमार काशिद (वय ३७) यांनी वैराग पोलीस ठाण्यात दिलेल्या…

Read More

शिरेगाव जि. प. शाळेस 15 हजारांची पुस्तके भेट‎:प्रा. कुकलारे यांचा पुढाकार, शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी होणार मदत

लासूर स्टेशन गंगापूर तालुक्यातील शिरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महाराष्ट्र दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी बुक बँक उभारण्यात आली आहे. यासाठी शिरेगावचे भूमिपुत्र व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. प्रा. नंदकुमार कुकलारे यांनी बुक बँकसाठी १५,००० रुपयांच्या पुस्तकांची मोफत भेट दिली. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध पुस्तके…

Read More

तापलेल्या ओट्यावर जाताच बालकाचे भाजले पाय:जामनेरात तापमानाचा पारा 42 अंश पार; डॉक्टरांकडून काळजी घेण्याचे आवाहन‎

वाकी रोड परिसरात कडक उन्हामुळे एका दोन वर्षीय बालकाचे पाय अक्षरशः भरताच्या वांग्यासारखे भाजले गेल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. नक्ष अजय पोमनानी असे या चिमुकल्याचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात उन्हाच्या तीव्रतेबाबत मोठी खळबळ उडाली आहे. नक्ष हा बालक शनिवारी दुपारी खेळता-खेळता विना चप्पल घराबाहेर ओट्यावर गेला. दुपारच्या प्रखर उन्हामुळे तापलेल्या…

Read More

कळवणला 431 कर्मचाऱ्यांना जनगणनेचे प्रशिक्षण:तहसीलदार वारुळे यांनी दिली गोपनीयतेची शपथ; डिजिटल पद्धतीने होणार संकलन‎

‘जनगणना से जनकल्याण’ हे घोषवाक्य असलेल्या १६ व्या भारतीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील (घरयादी व घरगणना) प्रत्यक्ष कामासाठी प्रगणक आणि पर्यवेक्षकांना तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी सेवाभाव प्रतिज्ञा व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी त्यांनी १ ते १५ मे या कालावधीत जनगणनेच्या वेब पोर्टलवर प्रत्येकाने स्वगणना करून सेल्फ इनुमिरेशन आयडी प्राप्त करून घेण्याचे आवाहन केले. प्रशिक्षणादरम्यान फिल्ड ट्रेनर…

Read More

तीनचा जनता दरबार 5:45 वाजता; वैजापूर पंचायत समितीत घोषणाबाजी:गोंधळ वाढताच कलेक्टर बीडीओंच्या केबिनमध्ये दाखल

पंचायत समितीत बुधवारी आयोजित जनता दरबार नागरिकांसाठी ‘प्रतीक्षेचा दरबार’ ठरला. दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., सीईओ मिन्नू पी.एम. आणि तहसीलदार सुनील सावंत यांच्या उपस्थितीत जनता दरबार होणार असल्याने नागरिक दुपारी २ वाजेपासूनच पंचायत समितीत जमा झाले होते. मात्र अधिकारी वेळेवर आले तरी त्यांनी जनता दरबाराऐवजी बंद दाराआड आढावा बैठक सुरू केली. तब्बल अडीच…

Read More

लग्नसराईत लालपरी हाऊसफुल्ल; पाचोरा बससाठी चार तासांची प्रतीक्षा:सिल्लोड-धुळे, अमळनेर ,कन्नड-पाचोरा, जळगाव बससाठी साकडे‎

लग्नसराईची लगबग सुरू असून, रोजच्या शुभमुहूर्तांमुळे एसटी बसमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेली लालपरी घाटनांद्रा बसस्थानकावर हाऊसफुल्ल धावत आहे. सिल्लोड–घाटनांद्रा ते सिल्लोड–पाचोरा मार्गावरील बसेस रोज प्रवाशांन भरून निघत आहेत. दरम्यान, पाचोरा बससाठी चार तासांची वाट पहावी लागत असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या मार्गावर सकाळी एकमेव सिल्लोड–पाचोरा बस सुरू आहे. दररोज…

Read More

संभाजीनगर जिल्ह्यात 8लाखांवर मतदारांचे मॅपिंग नाही; 10मेपूर्वी यादीतून नाव कमी:मुस्लिमबहुल भागात मॅपिंग सर्वाधिक, तीनही मतदारसंघ 60 टक्क्यांच्या आत

जिल्ह्यातील ३२ लाख ६६ हजार ३७५ मतदारांच्या अधिकृत नोंदणीची सत्यता पडताळण्यासाठी निवडणूक विभागाकडून काम सुरू आहे. तब्बल २४ वर्षांनंतर होणाऱ्या स्पेशल इन्टेन्सिव्ह रिव्हीजन (एसआयआर) कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, सध्या २००२ सालच्या मतदार यादीशी सध्याच्य . ज्यांचे नाव २००२ च्या यादीत नव्हते, अशा मतदारांच्या आई-वडिलांच्या नावाशी सध्याची नोंद जुळवली जात आहे. विवाहित मुलींचे नाव त्यांच्या पूर्वीच्या ठिकाणच्या नोंदीनुसार…

Read More