Headlines

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प:जिल्ह्यामध्ये प्रकल्पासाठी भूसंपादनासह अन्य प्रक्रियेला मिळणार गती

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यात आला. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान महसूल, सार्वजनिक बांधकाम, वन, जलसंपदा तसेच इतर संबंधित विभागांची भूमिका महत्त्वाची आहे. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून प्रलंबित बाबी तातडीने मार्गी लावाव्यात, असा आदेश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी बैठकीत दिला. सिंचन प्रकल्पांमधूनही पाण्यासाठी शेतकऱ्यांना दरवर्षीच संघर्ष करावा लागतो. सर्वाधिक संघर्ष हा मोठा प्रकल्प…

Read More

परीक्षेतील गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही:कठोर कारवाईची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन; विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात‎

नीट पेपरफुटीचे पडसाद उमटणे सुरुच असून, परीक्षेतील गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा फुले-शाहू-आंबेडकर शिक्षक संघटना (पॅक्टो) व अशोक प्रतिष्ठानने दिला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. नीट पेपरफुटीची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. या प्रकरणात आधी रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी आणि नंतर वनस्पतिशास्त्र…

Read More

घरांची छप्परे उडाली, संत्रा बागांचे अतोनात नुकसान,:उंबरखेड, भारसवाडीत वादळी वाऱ्याचा बसला तडाखा, शेतकरी आणि ग्रामस्थ झाले हवालदिल‎

मृग नक्षत्र उजाडूनही कडक उन्हाची तीव्रता कायम असल्याने नागरिक आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत. अशातच सोमवारी ८ जून रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास तिवसा तालुक्यातील वरखेड, उंबरखेड आणि भारसवाडी परिसरात अचानक आलेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसाने प्रचंड थैमान घातले. या वादळाचा सर्वाधिक फटका उंबरखेड आणि भारसवाडी गावांना बसला असून, शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे अतोनात नुकसान झाले आहे….

Read More

शैक्षणिक साहित्यांचे भाव 10%वधारले अन् पालकांवरील आर्थिक ताण वाढला:दोनशेचे दप्तर यंदा तीनशे रुपयांवर; वॉटर बॉटलचा दर 300 ते 1000 रुपये‎

नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होत आहे. त्यामुळे नामवंत कंपन्यांच्या तसेच लोकल निर्मिती असलेल्या विविध कलरच्या सॅक, दप्तरे, वह्या, पाणी बॉटल, टिफीन बॉक्स आदी शैक्षणिक साहित्यांनी बाजारपेठ गजबजली आहे. यंदा वेगवेगळे शैक्षणिक साहित्य १० ते २५ टक्के . गेल्यावर्षी ४४० रुपये डझन असणाऱ्या वह्या आता ४८० रुपयांवर गेल्या आहेत. दोनशे रुपयांचे दप्तर ३०० रुपयांना…

Read More

एक वर्षांत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 98 रुग्णांना वैद्यकीय मदत:संगमनेरातील रुग्णांना 1 कोटींचे अर्थसहाय्य- आ. खताळ‎

संगमनेर मतदारसंघातील सर्वसामान्य, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदतीचा मोठा दिलासा मिळवून देण्यात आमदार अमोल खताळ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून मागील एका वर्षात ९८ रुग्णांना १ कोटींच्या आसपास वैद्यकीय अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. यामुळे तालुक्यातील अनेक गंभीर रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला…

Read More

जीवनात एकदा तरी ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरीचे वाचन व पारायण- देविदास महाराज म्हस्के, नेवाशात ग्रंथराज ज्ञानेश्वरी चिंतन सोहळ्याची सांगता, भाविकांची मोठी गर्दी‎

येथील ऐतिहासिक व पवित्र श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात आयोजित ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी चिंतन (स्थितप्रज्ञदर्शन) सोहळ्याची काल्याच्या कीर्तनाने अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात सांगता झाली. याप्रसंगी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांनी, प्रत्येक मनुष्याने मनात पवित्र भाव ठेवून जीवनात एकदा तरी ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरीचे वाचन व पारायण करावे, असे आवाहन केले. पुरुषोत्तम अधिक मासाचे औचित्य…

Read More

थरार:वाळू माफियांप्रमाणेच गुटखा किंगही ठेवत आहेत पथकांवर वॉच; संभाजीनगरच्या रहीमपुरात थेट महिला अधिकाऱ्यावर हल्ला

शहरात सध्या अन्न व औषध प्रशासनाने गुटखा माफियांच्या विरोधात जोरदार कारवाईचा धडाका लावला आहे. मात्र, या कारवाईमुळे धास्तावलेल्या गुटखा सिंडिकेटमधील मंडळींनी आता थेट वाळू माफियाप्रमाणेच कृती करत शासकीय अधिकाऱ्यांच्या हालचालींवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली आहे. कोट्यवधी रुपयांचे काळे अर्थकारण यामागे असल्याने, कुणाचा जीव घेण्यासाठीही ही कुख्यात मंडळी मागे-पुढे पाहत नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे….

Read More

खत बुकिंगच्या नव्या ॲपने शेतकऱ्यांची‎झाली डोकेदुखी:खत वितरण विस्कळीत‎, ॲप तत्काळ बंद करण्याची खासदार संदिपान भुमरे यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी‎

खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक असलेल्या खत वितरण प्रक्रियेत नव्याने सुरू करण्यात आलेल्या डिजिटल ॲपमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. खत बुकिंगसाठी कृषी विभागाने लागू केलेल्या या नव्या प्रणालीमुळे शेतकरी, कृषी सेवा केंद . खरीप हंगामासाठी शेतकरी सध्या पेरणीपूर्व तयारीत व्यस्त आहेत. अशा वेळी वेळेत खते उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे असताना नव्या ॲपमधील…

Read More

पीएम सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत खंडाळा येथे गरोदर मातांची तपासणी

खंडाळा2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक खंडाळा माझं गाव आरोग्य संपन्न गाव व प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान (पीएमएसएम‌‌) च्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त पूर्ण जिल्हा भर हे अभियान राबवले जात असून त्या अनुषंगाने वैजापूर तालुक्यातील शिऊर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असलेल्या खंडाळा ये Source link

Read More

अमरावती विभागाला सर्वाधिक 8, तर संभाजीनगरला 5.92 कोटींचा निधी:आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनाराज्य सरकारकडून 25 कोटींची मदत

नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्ज परतफेडीचा सततचा तगादा या दुष्टचक्रामुळे मृत्यूला कवटाळणाऱ्या राज्यातील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतील शेतकरी कुटुंबांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. शेतकरी आत्महत्याप्रकरणी त्यांच्या वारसांना तातडीने आर्थिक मदत देण् . या निधी वाटपात शेतकरी आत्महत्येचे सर्वाधिक चटके सहन करणाऱ्या अमरावती विभागाला सर्वाधिक ८ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. विभागीय आयुक्तांनी…

Read More