Headlines

राज्यात सर्व विद्यापीठांसाठी 'एकसमान शैक्षणिक वेळापत्रक':विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी कुलगुरूंनी संवाद साधावा- मंत्री चंद्रकांत पाटील

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्व सार्वजनिक विद्यापीठांनी एकसमान शैक्षणिक वेळापत्रक राबवावेआणि शैक्षणिक वर्ष 2026-27 आणि 2027-28 पासून चौथ्या वर्षाच्या ऑनर्स पदवी अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक आराखडा तयार करावा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंची ऑनलाइन बैठक मंत्रालयात चंद्रकांतदादा पाटील यांच्या…

Read More

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी:दहीहंडीची सुट्टी रद्द, मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय झाले? वाचा सविस्तर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (11 ऑगस्ट) राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रिमंडळाच्या या बैठकीआधीच मुंबईकरांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी जाहीर करण्यात आलेली 5 सप्टेंबर 2026 ची गोपाळकाला (दहीहंडी) ची स्थानिक सुट्टी रद्द करून, त्याऐवजी यंदा ‘रक्षाबंधना’ची स्थानिक सुट्टी जाहीर…

Read More

नागरिकांनी भटक्या कुत्र्यांचे रेबीज लसीकरण केले:महापालिकेची वाट न पाहता शिवाजीनगरमध्ये यशस्वी मोहीम

नागपूर शहरातील शिवाजीनगर परिसरात नागरिकांनी प्रशासकीय यंत्रणा आणि महापालिकेची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेऊन भटक्या कुत्र्यांसाठी रेबीज लसीकरण मोहीम राबवली. सिध्दाली फरासखानेवाला यांच्या पुढाकाराने रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. परिसरातील नागरिकांचे रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांपासून संरक्षण व्हावे आणि त्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे, या उद्देशाने ही लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली…

Read More

आखाड पार्टीत तडीपार गुंडावर दगड हल्ला:चौघांविरुद्ध गुन्हा दाखल, गुंडावरही कोयता उगारल्याचा आरोप

लोणी काळभोर भागात एका ‘आखाड पार्टी’दरम्यान तडीपार गुंडाच्या डोक्यात दगड घालून त्याला जखमी करण्यात आले. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मारहाणीनंतर तडीपार गुंडाने कोयता उगारून दहशत माजविल्याने त्याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील जखमी पियुष उर्फ युवराज गणेश भिसे (वय 22, रा. लोणी काळभोर)…

Read More

'जरांगे महाराष्ट्राचे मालक आहेत का?':चंद्रशेखर बावनकुळेंवरील टीकेवरून अमरावतीत तेली समाज आक्रमक

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ अमरावतीत तेली समाज आक्रमक झाला आहे. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, जरांगे यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच जरांगे महाराष्ट्राचे मालक आहेत का? असा संतप्त सवाल देखील तेली समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केला…

Read More

सरकारने लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा:चिठ्ठी लिहून तरुणाची आत्महत्या, जिंतूरमधील भोसी गावात तरुणाने घेतला गळफास‎

मराठा आरक्षणासाठी चिठ्ठी लिहून एका 30 वर्षीय युवकाने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिंतूर तालुक्यातील बामणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भोसी येथे 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी ही घटना घडली. गणेश आश्रोबा ठोंबरे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश ठोंबरे याने राहत्या घरात दोरीने गळफास घेतला. हा प्रकार…

Read More

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकातंर्गत पुण्यात पहिली कारवाई:धर्मप्रसाराच्या आरोपावरून ब्रिटनमधील धर्मगुरुविरुद्ध गुन्हा दाखल

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 लागू झाल्यानंतर, या कायद्यांतर्गत राज्यातील पहिला गुन्हा पुण्यात दाखल झाला आहे. खडक पोलिस ठाण्यात ब्रिटनमधील एका धर्मगुरुसह कार्यक्रमाच्या आयोजकांविरुद्ध धर्मप्रसाराच्या आरोपावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुरुवार पेठेतील एका प्रार्थनास्थळाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात धर्मांतरासाठी नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मँचेस्टर, ब्रिटन येथील पंकज जेम देवनूर (वय 50) यांच्यासह…

Read More

BJP Slams Sanjay Raut Over Politics

गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा झालेला मृत्यू अतिशय दुर्दैवी असून राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, या दुर्दैवी घटनेवर संजय राऊत केवळ राजकारण करत आहेत आणि राजकीय पोळी भाजत आहेत. राऊतांनी स . आश्रमशाळा काँग्रेस नेत्याची, मग राऊत काँग्रेसला जाब विचारणार का? सर्पदंशाच्या घटनेचा संदर्भ देत बन म्हणाले, “ज्या…

Read More

रांचीमध्ये विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज; राहुल गांधींनी उत्तर द्यावे:आता उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंची बोबडी का वळली? आशिष शेलारांचा सवाल

रांचीमध्ये विद्यार्थ्यांवर अमानुष हल्ला करणारे हे ‘इंडिया’ आघाडीतीलच हल्लेखोर आहेत. यामुळे काँग्रेसला तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. काँग्रेस आणि राहुल गांधी यांची भूमिका या प्रकरणात पूर्णपणे दुटप्पी आहे, असे म्हणत रांची येथे नोकरभरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्यावरून भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी काँग्रेस, राहुल गांधी तसेच उद्धव ठाकरे आणि…

Read More

विरोध झुगारून ‘माऊली’मध्येच आमदार पाचपुतेंचा जनता दरबार:254 अर्जांवर चर्चा, नागरिकांचा प्रतिसाद; विविध विभागांचे अधिकारी एकाच छताखाली‎

विरोधकांनी केलेल्या विरोधाची पर्वा न करता आमदार विक्रम पाचपुते यांच्या पुढाकारातून सोमवारी (१० ऑगस्ट) ‘माऊली’ संपर्क कार्यालयात जनता दरबार घेण्यात आला. जनता दरबार शासकीय कार्यालयातच घेण्यात यावा, अशी मागणी विरोधकांनी केली होती. मात्र, हा विरोध झुगारू . विविध शासकीय विभागांचे अधिकारी एकाच ठिकाणी उपस्थित राहिल्याने नागरिकांनी आपल्या समस्या थेट प्रशासनासमोर मांडल्या. जनता दरबाराला तहसीलदार सचिन…

Read More