Headlines

पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य:३० जूनपर्यंत न केल्यास लाभापासून वंचित राहण्याची शक्यता

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. आगामी ३० जून २०२४ पर्यंत हे प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. विहित मुदतीत ई-केवायसी न केल्यास लाभार्थी पुढील हप्त्यांच्या लाभापासून वंचित राहू शकतात, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. केंद्र व राज्य शासनाने योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि गैरप्रकार…

Read More

फुबगाव येथील ३४ बाधित कुटुंबांचा १ जूनपासून बेमुदत उपोषणाचा इशारा:पुनर्वसन अनेक वर्षांपासून रखडले, प्रशासनाकडे केली मागणी

चांदूर बाजार तालुक्यातील फुबगाव-सैदापूर येथील ३४ बाधित कुटुंबांनी १ जूनपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. अनेक वर्षांपासून त्यांचे पुनर्वसन रखडल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन पाठवून ही मागणी केली आहे. १९ जुलै २०२२ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे येथे दरड कोसळली होती. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील आई व मुलीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने बाधित कुटुंबांचे तात्काळ पुनर्वसन…

Read More

पेट्रोल-डिझेल वाचवण्यासाठी अमरावती विद्यापीठाचा निर्णय:शनिवारपासून 'नो व्हेईकल डे', ऑनलाइन अध्यापनही सुरू

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या संभाव्य तुटवड्याची शक्यता लक्षात घेता, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाने शनिवारपासून ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचा निर्धार केला असून, या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, विद्यापीठाने विविध उपाययोजना राबवण्यासाठी एक बैठक आयोजित केली…

Read More

सावरकर जयंतीनिमित्त पुण्यात अभिवादन कार्यक्रम:‘भारतरत्न’ सन्मानासाठी केंद्र-राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार

पुणे येथे स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशन आणि विश्व हिंदू जागृती फाउंडेशनतर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सारसबाग येथील सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे आणि सीए सर्वेश मेहेंदळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रितम थोरवे, सचिव…

Read More

सीतेशिवाय रामराज्याची कल्पना अपूर्ण: भैय्याजी जोशी:एमआयटी डब्ल्यूपीयूत ‘सीतेची न सांगितलेली कथा’ पुस्तकाचे प्रकाशन

विश्व हिंदू परिषदेचे मार्गदर्शक भैय्याजी जोशी यांनी नुकतेच पुण्यात ‘सीतेची न सांगितलेली कथा’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी सांगितले की, सीतेशिवाय रामराज्याची कल्पना पूर्ण होऊ शकत नाही. एमआयटी डब्ल्यूपीयू येथे हा कार्यक्रम पार पडला. मोतीलाल बनारसीदास पब्लिशर्स, भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन आणि माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने अमेरिकन ज्युईश लेखिका डेना मरियम यांच्या…

Read More

विधान परिषदेसाठी भाजपचा पहिला उमेदवार ठरला:अमरावतीतून प्रवीण पोटे पाटलांना उमेदवारी जाहीर, उद्या भरणार अर्ज

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ विधान परिषद जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, महायुतीमध्ये जागावाटपाचा पेच अद्याप कायम असतानाच भाजपने आपला पहिला उमेदवार जाहीर केला आहे. अमरावती मतदारसंघातून भाजपने प्रवीण पोटे पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले असून, ते उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राज्याचे महसूलमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या…

Read More

मनोज जरांगेंच्या लाडाखातर दोन बेकायदेशीर आरक्षणे सुरू:उपोषणाच्या इशाऱ्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची टीका

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे येत्या 30 तारखेपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. त्यांच्या उर्वरित मागण्या सरकारकडून अद्याप मान्य झालेल्या नसल्याने त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे अस्त्र काढले आहे. यावर आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच अनाथांना आरक्षण देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद करत मनोज जरांगे यांच्या लाडाखातर बेकायदेशीर दोन आरक्षण…

Read More

सोलापुरात थरार!:रुग्णाला रुग्णालयात सोडताच रुग्णवाहिकेला भीषण आग, श्री मार्कंडेय रुग्णालय परिसरातील घटना

सोलापूरमधील श्री मार्कंडेय रुग्णालय परिसरात बुधवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास एका रुग्णवाहिकेला अचानक भीषण आग लागल्याची थरारक घटना घडली. एका गंभीर रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच हा प्रकार घडला. सुदैवाने, रुग्णाला आधीच सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि संभाव्य जीवितहानी टळली. MH-13 AC-0659 या क्रमांकाची रुग्णवाहिका एका गंभीर रुग्णाला घेऊन सोलापूरच्या…

Read More

कळमनुरी येथील खून प्रकरण:5 तासांच्या नाकाबंदी नंतर फरार आरोपी ताब्यात, तोंडगाव मार्गावर पहाटे 5 वाजता खाजगी वाहनातून पकडले

कळमनुरी येथील नवनाथ बेद्रे खून प्रकरणातील फरार असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल पाच तासाच्या नाकाबंदी नंतर गुरुवारी ता. २८ पहाटे पाच वाजता हिंगोली ते वाशीम मार्गावर तोंडगाव शिवारातून एका खाजगी वाहनातून पकडले. त्यांच्याकडून आता खूनाचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. कळमनुरी येथील नवनाथ बेद्रे या तरुणाचा शुक्रवारी ता. २२ रात्रीच्या…

Read More

'देऊळ बंद 2' चित्रपटाच्या कमाईतून शेतकरी कन्यांना दत्तक घेणार:'माणुसकीची चळवळ' संस्थेचा पुढाकार, शिक्षण आणि विवाहासाठी आर्थिक मदत

‘देऊळ बंद २’ हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता, सामाजिक बांधिलकीचे एक आदर्श उदाहरण प्रस्थापित करत आहे. हा चित्रपट आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील मुलींना मदतीचा हात देणार आहे. ‘माणुसकीची चळवळ’ या संस्थेने या मोहिमेअंतर्गत ३०० शेतकरी कन्यांना दत्तक घेण्याचा संकल्प केला आहे. या चित्रपटातून मिळणाऱ्या नफ्याचा संपूर्ण वापर या मुलींच्या शिक्षण आणि विवाहासाठी केला जाईल….

Read More