Headlines

मोहोळ तालुक्यातील जि. प. शाळांच्या आधुनिकीकरणासाठी विशेष निधी मंजूर:आमदार राजू खरे यांच्या पाठपुराव्याला यश

मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांची झालेली दुरावस्था दूर करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व आधुनिक शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आमदार राजू खरे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मतदारसंघातील शाळांसाठी भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार राजू खरे यांनी मागील…

Read More

खानापुरात केला जातोय आठ दिवसांनी अशुद्ध पाणीपुरवठा:जलवाहिनीतून निघालेल्या पक्ष्याची पंखे थेट बीडीओंना दाखवली‎

मोर्शी लगतच असलेल्या खानापूर गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना दर आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. मात्र तोही अशुद्ध असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. माजी उपसरपंच संदीप भदाडे यांच्या नेतृत्वात शेकडो गावकरी गटविकास अधिकारी स्वप्निल मगदूम यांच्या हजेरीत ग्रामपंचायत कार्यालयात येऊन धडकले. यावेळी त्यांना पाण्याच्या पाईपलाइनमधून निघालेला पक्षी व…

Read More

जांबमध्ये लोकसहभागातून 10 हजार वृक्षलागवडीचा संकल्प:शाश्वत पाण्यासाठी आळाचीवाडी पुरंदर, सातारा, चंद्रपूर, गावांच्या अभ्यासातून करणार जलसंधारणाची कामे‎

जिल्ह्यातील जांब गावाला हरित करण्यासह पाण्याबाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी अमोल घायवट यांच्या पुढाकारातून पावसाळ्यात १० हजार झाडे लावण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे. गत तीन वर्षात अकोट तालुक्यातील विविध गावांमध्ये वृक्षारोपण करणाऱ्या अमोल घायवट यांनी . गतवर्षी त्यांच्या माध्यमातून अकोट तालुक्यात ४९ गावे आणि ६७ शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले होते. परंतु, अनेक ठिकाणी योग्य संगोपन…

Read More

पुरुषोत्तम मासात 101 तेजस्विनी बालिकांचा वैदिक संस्कार यज्ञ, एकादश-कुंडीय दिव्य संकल्प यज्ञाने भारावले वातावरण‎

माहेश्वरी समाज ट्रस्ट, बालिका सशक्तिकरण अभियान व संस्कृती संवर्धन संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पुरुषोत्तम मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘तेजस्विनी आर्या वीरांगणा संस्कार संकल्प यज्ञा’चा भक्तिमय वातावरणात समारोप झाला. या उपक्रमात १०१ तेजस्विनी माहेश्वरी बालिकांनी सलग सात दिवस पहाटे वैदिक मंत्रोच्चार, ईश्वरस्तुती, प्रार्थना आणि उपासनेसह एकादश-कुंडीय यज्ञात सहभाग घेत संस्कारमय वातावरण निर्माण केले. या यज्ञाचे ब्रह्मत्व…

Read More

अकलूज उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा वाढीचा विषय 9 वर्षांपासून कागदावरच:2014 मध्ये 100 बेडची मान्यता मिळूनही जागा व इमारतीअभावी 30 बेडचे रुग्णालय

येथील उपजिल्हा रुग्णालयाला २००४ मध्ये ५० बेड आणि २०१४ मध्ये १०० बेडचा दर्जा मिळाला. मात्र सुसज्ज इमारती अभावी रुग्णसेवा निधी केवळ ३० बेडपुरताच मर्यादित आहे. १५ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन इमारतीसाठी जागा उपलब्ध करून दिली, तरी केवळ मोजणी . सन २००४ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व आरोग्यमंत्री स्व. दिग्विजय खानविलकर यांच्या पुढाकाराने तत्कालीन…

Read More

13 ईदगाह मैदाने व 50 मशिदीत नमाज पठण‎:मालेगाव शहरात कडक पोलिस बंदोबस्त, शांतता व एकात्मता समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून मौलानांचा सत्कार

ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईदचा सण मालेगाव शहर व परिसरात गुरुवारी (दि.२८) शांततेत साजरा करण्यात आला. कॅम्प रोडवरील पोलिस कवायत मैदानावर सकाळी सव्वा सात ते आठ वाजेदरम्यान मुख्य नमाज मौलाना शफीक अहमद फैलाई यांच्या प्रमुख उपस्थितीत अदा करण्यात आली. . याचबरोबर शहरातील विविध १३ इदगाह मैदाने आणि सुमारे ५० मशिदींमध्येही सामूहिक नमाज पठण करण्यात आले. सणाच्या…

Read More

विष्णुनगर -हनुमाननगर दरम्यानचा शिवरस्ता खुला:15 वर्षांपासून बंद हाेता 1700 फूटांचा शिवरस्ता; शेतकऱ्यांचा वाहतुकीचा प्रश्न मार्गी‎

तालुक्यातील विष्णुनगर ते हनुमाननगर दरम्यानचा गेल्या सुमारे १५ वर्षांपासून बंद असलेला १७०० फूट लांबीचा आणि १८ फूट रुंदीचा महत्त्वाचा शिवरस्ता महसूल व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अखेर मोकळा करण्यात आला आहे. रस्ता खुला झाल्याने परिसरातील शे . गाव नकाशात तुटक रेषेने दर्शविलेला हा रस्ता अनेक वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमालाची ने-आण करताना…

Read More

नवनिर्माण:विद्यानगरात 2 कोटींतून साकारतेय आध्यात्मिक केंद्र; एकाच छताखाली घडणार तीन देवतांचे दर्शन

छत्रपती संभाजीनगर शहरातील उच्चभ्रू परिसरात गणना होणाऱ्या विद्यानगर भागात एक भव्य आध्यात्मिक केंद्र आकारास येत आहे. ९० च्या दशकात स्थापन झालेल्या या वसाहतीत पूर्वी छोट्या स्वरूपात असलेले हनुमान मंदिर आता लोकसहभागातून भव्य रूप घेत आहे. सुमारे २ कोटी रुपयांच्या खर्चातून ६०० स्क्वेअर फुटांचे हे देखणे मंदिर उभारले जात आहे. यामध्ये अष्टविनायक, हनुमान आणि महादेवांचे दर्शन…

Read More

दिव्य मराठी मुलाखत:दिव्य मराठी- सुप्रीम कोर्टात बेरोजगारांना झुरळ म्हटले, हे योग्य आहे का? भूषण गवई- न्यायाधीश माणूसच, एखादा शब्द निघून जातो, विपर्यास होतो

सर्वोच्च न्यायालयात एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान ‘झुरळ’ आणि ‘परजीवी’ या शब्दांचा वापर झाला. यावरून देशभरात गदारोळ झाला. बेरोजगारांना झुरळ म्हटले, हे योग्य आहे का? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’चे राज्य संपादक प्रणव गोळवेलकर यांनी भारताचे निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांची ऑनलाइन मुलाखत घेतली. त्यांनी प्रत्येक प्रश्नाला दिलखुलास उत्तरे दिली. 2026 मध्ये देशातील एखाद्या…

Read More

कॉर्पोरेट जिहादप्रकरणी 8 गुन्ह्यांसाठी 8 स्वतंत्र आराेपपत्र:एकात निदाचे नाव, टीसीएस अत्याचारप्रकरणी एसआयटीचा ॲक्शन प्लॅन

टीसीएस कंपनीत महिला कर्मचाऱ्यांच्या विनयभंग आणि लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात दाखल ८ गुन्ह्यांचे ८ आरोपपत्र गुरुवारी कोर्टात दाखल करण्यात आले. एसआयटीचा हा अत्यंत मोठा अ‍ॅक्शन प्लॅन मानला जातो. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनांनुसार तपासाकरिता एसआयटी स्थापन केली. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचे १,५०० पानांचे आरोपपत्र दाखल…

Read More