Headlines

नवले पूल परिसरात आंदोलनावर बंदी:पुणे पोलिस आयुक्तांचे आदेश, कायदा आणि सुव्यवस्थेसह वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी निर्णय

मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरात आंदोलने करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नसरापूर अत्याचार प्रकरणानंतर संतप्त नागरिकांनी शनिवारी (२ मे) सायंकाळी नवले पूल परिसरात रास्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे मुंबई…

Read More

Raju Shetti Demands White Paper on Kaloo Dam Project Land Deals

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील काळू धरणावरील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीने साडे चारशे कोटी रुपये पाटबंधारे विभागाकडे वर्ग केल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 मे रोजी घोषित केले आहे. शेतकरी या प्रकल्पासाठी जमीनी द्यायला तयार आहेत. वा . राजू शेट्टी म्हणाले की, शहरातील लोकांना पाणी देण्यास आम्ही तयार आहोत, पण 14 टीएमसीचे मोठे धरण बांधण्याऐवजी छोटे,…

Read More

आता टोल नाक्यावर मिळणार ताजी भाजी:राज्यभरात उभारले जाणार 'कृषी मॉल'; सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा निर्णय

राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या शेतमालाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने एक अभिनव योजना आखली आहे. राज्यातील सर्व प्रमुख रस्ते आणि महामार्गांवरील टोल नाक्यांच्या परिसरात आता सुसज्ज ‘कृषी मॉल’ उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी लांबच्या बाजारपेठांवर अवलंबून राहावे लागणार नाही, तर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना…

Read More

खतांच्या किमती कमी न केल्यास तीव्र आंदोलन:एनएसयूआयचा इशारा; रखरखत्या उन्हातच दिले धरणे‎

खत, बियाणे, कीटकनाशकांचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक ताण प्रचंड वाढला आहे. हे दर कमी करण्याची मागणी करीत युवकांनी मंगळवारी धरणे आंदोलन केले. काँग्रेसच्या एनएसयूआयतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रखरखत्या उन्हातच आंदोलन करत सरकारला इशारा देण्यात आला. गत वर्षी उन्हाळ्यात मे महिन्याच्या अखेरीस तीन वेळा अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर खरीप हंगामात कधी अवर्षण, तर कधी अतिवृष्टीमुळे…

Read More

पर्यावरण रक्षणाचा ध्यास:निर्माल्यातून सेंद्रिय खत, वृक्षलागवड, संवर्धन करणार, ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाचा उपक्रम

निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार करून ते वृक्षलागवड, संवर्धनासाठी वापरण्यात येणार आहे. पर्यावरण रक्षणासाठीचा हा उपक्रम ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पातर्फे राबवण्यात येणार असून, या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी १० मेपासून सुरू होणार आहे. सध्या पर्यावरणाचे संतुलन बिघडले असून वृक्षांची कत्तल दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक सामाजिक संघटना, पर्यावरणप्रेमींकडून वृक्षारोपण, संगोपनासाठी वर्षभर…

Read More

लेबल प्रसिद्ध ब्रँडचे, आत ‘कास्टिक'चा खेळ:नया अकोल्यात तयार केले नकली साबण, डिटर्जंट पावडर, 72 लाखांचा माल जप्त, चौघांना अटक

आपल्या घरात वापरला जाणारा कपडे धुण्याचा साबण किंवा डिटर्जंट पावडर नामांकित कंपनीच्या पॅकींगमध्ये आहे म्हणून खरोखरच ओरिजनल आहे का, हा गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने नया अकोला परिसरात टाकलेल्या धाडीत नामांकित कंपन्यांच्या पॅकेजिंगमध्ये बनावट डिटर्जंट पावडर आणि साबण तयार करून विक्री करणारा मोठा गोरखधंदा उघडकीस आणला आहे. या कारवाईत…

Read More

वैशाख वणव्याने पशू-पक्षी व्याकूळ, तहानलेल्या जिवांसाठी पुढाकार घ्या:वाढत्या उन्हामुळे जलस्रोत आटले, घराघरांत कृत्रिम पाणवठे तयार करण्याची गरज‎

. वैशाख वणव्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून उन्हाची दाहकता मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे. दैनंदिन तापमानाचा पारा सरासरी ४० अंशांच्या पुढे गेल्याने मानवासोबतच आता भटक्या प्राण्यांसह पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या वाढत्या उष्म्याच्या पार्श्वभूमीवर मुक्या प्राण्यांची तहान भागवण्यासाठी सामाजिक संस्था, संघटना आणि पक्षीप्रेमींनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरी…

Read More

आरटीई विद्यार्थ्यांकडून शुल्क, पुस्तकांचे पैसे घेतल्यास शाळांवर होणार कारवाई:पालकांना मोठा दिलासा, पुस्तक वितरणावरून शाळांमध्ये संभ्रम‎

राज्यात आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत मोठा दिलासा दिला आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सर्व शाळांना स्पष्ट आदेश देत आरटीई अंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क व पुस्तक . शासनाच्या या आदेशानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यामुळे शाळा प्रशासनावर नियमांचे काटेकोर पालन करण्याचा…

Read More

खतांच्या किमतीत 67 टक्के वाढ:आखाती युद्धामुळे जगाच्या पोशिंद्याचे कंबरडे मोडले, कच्च्या मालाच्या दरात 600 टक्क्यांची वाढ; खरिपापूर्वीच शेतकरी संकटात‎

‘जगाचा पोशिंदा’ म्हणून ओळखला जाणारा शेतकरी आज स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडताना दिसत आहे. वाढता खर्च, घटते उत्पन्न आणि अनिश्चिततेचे सावट या तिहेरी फटक्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रासायनिक खते तयार करण्यासाठी ल . पुरवठा साखळी विस्कळीत, आयातीवर परिणाम रासायनिक खतांच्या निर्मितीसाठी नायट्रोजन, अमोनिया, पोटॅश, सल्फर आणि फॉस्फरिक ॲसिड या महत्त्वाच्या घटकांची आवश्यकता असते….

Read More

एक कोटींची तरतूद असूनही रस्ते पॅचिंगचा महापालिकेला विसर:मध्य अहिल्यानगर शहरासह उपनगरांमधील प्रमुख रस्त्यांवर खड्डे‎

शहरात कोट्यवधी रुपये खर्चून रस्त्यांची कामे सुरू असली तरी अद्यापही मध्यशहर व उपनगरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर, अंतर्गत रस्त्यांवर खड्डे कायम आहेत. त्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागते. महापालिकेने खड्डे बुजविण्यासाठी सुमारे १ कोटी रुपयांच्या निविद . मध्य शहरातील सर्जेपुरा ते भिंगारवाला चौक रस्त्याचे काम ठप्प आहे. त्यामुळे बाजारपेठेकडे जाणाऱ्या या प्रमुख रस्त्याची दयनीय अवस्था झाली…

Read More