Headlines

हिंगोली जिल्ह्यात 908 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ:अँग्रीस्टँक नोंदणी तत्काळ करून घ्यावी, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील एकूण 908 थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, त्यासाठी 3 कोटी 67 लाख 77 हजार 214 इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. तर जिल्ह्यातील 181 शेतकऱ्यांनी अँग्रीस्टँक नोंदणी अद्याप केलेली नाही, अशा शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी अनिवार्य असलेली नोंदणी तात्काळ करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी…

Read More

मनपा आयुक्तांकडून नवीन पाणीपुरवठा योजनेची पाहणी:अपघातांची वाट न पाहता कामे पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश

छत्रपती संभाजीनगर येथील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाची मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी मंगळवारी (२३ जून) सकाळी १० वाजता प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आणि अपघातांची वाट न पाहण्याचे कडक निर्देश दिले. विशेषतः, खोदलेल्या रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला. वाहेगाव येथील भीमाशंकर विद्यालयासमोर रस्त्यावर असलेल्या एअर व्हॉल्व्हमुळे…

Read More

झीशान अय्युब यांना 'भाई वैद्य युवा नेता पुरस्कार':म्हणाले – "सध्या जगात द्वेष आणि हिंसेचे वातावरण"

प्रसिद्ध चित्रपट अभिनेते झीशान अय्युब यांना नुकताच ‘लोकनेते भाई वैद्य युवा नेता पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. यावेळी पुरस्कार स्वीकारताना त्यांनी सध्याच्या जागतिक परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, सध्या संपूर्ण जगात द्वेष आणि हिंसेचे वातावरण आहे, जिथे द्वेष पसरवणारे तग धरतात, तर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना समाजाबाहेर फेकले जाते. हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार…

Read More

पाचोडजवळ जांभूळ भरलेले पिकअप पलटी:रस्त्यावर पडलेल्या जांभुळांसाठी नागरिकांची झुंबड

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर जांभूळ वाहतूक करणारे एक पिकअप वाहन पलटी झाले. या अपघातानंतर रस्त्यावर विखुरलेली जांभळे गोळा करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. हा अपघात पाचोडजवळील मुरमा शिवारात पहाटेच्या सुमारास घडला. आंध्र प्रदेशातून खान्देशातील जळगावकडे सुमारे तीन लाख रुपयांहून अधिक किमतीची जांभळे घेऊन जाणारे हे पिकअप वाहन होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने…

Read More

सावरकरांना भारतरत्न देण्याचा ठराव रखडवला कुणी?:सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर; थेट हक्कभंगाची मागणी

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्याचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या विधानसभेत चांगलाच तापला आहे. सत्ताधारी भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या मुद्द्यावरून स्वतःच्याच सरकारला घरचा आहेर देत प्रशासकीय दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ५ मार्च २०२६ रोजी सभागृहात दिलेल्या आश्वासनानंतरही सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न देण्याचा ठराव केंद्र सरकारकडे का पाठवला गेला नाही, असा संतप्त…

Read More

लोहगड बिल्डर मृत्यू प्रकरण, भावी पत्नीने केली हत्या:प्रियकरासोबत मिळून दरीत ढकलले, दोघांनाही अटक; नोव्हेंबरमध्ये होते लग्न

पुण्यातील ट्रेकर आणि व्यावसायिक केतन विशाल अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. पोलिसांनी मंगळवारी त्याची होणारी पत्नी सिया गोयल (२०) आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी (२२) यांना अटक केली. दोघांवर नियोजित कट रचून केतनची हत्या केल्याचा आरोप आहे. केतन अग्रवाल १८ जून रोजी आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत ट्रेकिंगला गेले होते. नंतर त्यांचा मृतदेह दरीतून सापडला…

Read More

मराठीची चिरफाड केली:राहुल नार्वेकरांवर राज ठाकरे संतापले, म्हणाले- वाचण्याआधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का?

पद्मविभूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेचा उच्चार केला आणि नावांची गल्लत केली, त्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. “काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही, तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला आणि सभागृहातील एकाही सदस्याने ब्र देखील न…

Read More

महाराष्ट्रातही 'समान नागरी कायदा' लागू होणार!:मसुदा तयार करण्यासाठी समिती गठीत; गृहराज्यमंत्री कदम यांची माहिती

केंद्र सरकारपाठोपाठ आता महाराष्ट्र सरकारनेही ‘समान नागरी कायद्याच्या’ दिशेने मोठी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. उत्तराखंड आणि इतर भाजपशासित राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही समान नागरी कायदा लागू करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधीमंडळ अधिवेशनात बोलताना दिली. या कायद्याचा मसुदा तयार करण्याचे काम लवकरच सुरू…

Read More

Aaditya Thackeray Walks Out of Maharashtra Assembly; Eknath Shinde Retorts

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. विधानसभेत मंत्र्यांच्या अनुपस्थिती आणि त्यांच्याऐवजी इतर मंत्र्यांना किंवा राज्यमंत्र्यांना उत्तरे देण्याचे अधिकार देण्याच्या मुद्द्यावरून शिवसेन . आदित्य ठाकरेंचा सभात्याग आणि ‘अकार्यक्षम’चा आरोप सभात्याग केल्यानंतर विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर आणि विशेषतः उपमुख्यमंत्र्यांवर (देवेंद्र फडणवीस) गंभीर आरोप केले. ते म्हणाले,…

Read More

Opponents Blackmailed with Fund Blockade

ज्या ज्या नेत्यांनी पक्षांतर केले, त्यांनी नेहमीच मतदारसंघातील विकासनिधी न मिळाल्याचे कारण पुढे केले. मात्र, आज जे लोक सत्ताधारी पक्षात गेले आहेत, त्यांच्याच वक्तव्यांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्षातील सरपंचापासून ते खासदा . कैलास पाटील म्हणाले की, केवळ स्वतःच्या फायद्यासाठी विरोधकांची कोंडी करून त्यांना पक्ष बदलण्यास भाग पाडणे बंद करा. त्यापेक्षा तुमच्यासाठी…

Read More