Headlines

Opponents Blackmailed with Fund Blockade

ज्या ज्या नेत्यांनी पक्षांतर केले, त्यांनी नेहमीच मतदारसंघातील विकासनिधी न मिळाल्याचे कारण पुढे केले. मात्र, आज जे लोक सत्ताधारी पक्षात गेले आहेत, त्यांच्याच वक्तव्यांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्षातील सरपंचापासून ते खासदा . कैलास पाटील म्हणाले की, केवळ स्वतःच्या फायद्यासाठी विरोधकांची कोंडी करून त्यांना पक्ष बदलण्यास भाग पाडणे बंद करा. त्यापेक्षा तुमच्यासाठी…

Read More

टक्केवारी घेणं ही उबाठा अन् संजय राऊतांचीच परंपरा:राऊत 25 वर्षे खासदार आहात, महाराष्ट्रात एक तरी शाळा बांधली का?- नवनाथ बन

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस किंवा भाजपला प्रश्न विचारण्याआधी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या कारभाराचा हिशोब द्यावा. कोविड काळातील कंत्राटे, आर्थिक व्यवहार आणि प्रशासनातील निर्णयांबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. महाराष्ट्रातील जनतेने त्यावेळीच त्यांना सत्तेबाहेर करून उत्तर दिले. त्यामुळे धमक्या आणि आव्हानांची भाषा करून राजकीय वास्तव बदलणार नाही, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी…

Read More

आमदार व्हायचंय? काळजी करू नये; देवाभाऊंकडे दैवीशक्ती:ही शक्ती सर्वांचे समाधान करणारी, मंत्री जयकुमार गोरे यांचे विधान

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या प्रचंड फोडाफोडीच्या आणि पक्षांतराच्या नाट्यादरम्यान आता सत्ताधारी महायुतीमधून एक अत्यंत अजब आणि राजकीय चर्चांना उधाण आणणारे विधान समोर आले आहे. “ज्यांना आगामी काळात आमदार व्हायची इच्छा आहे, त्यांनी अजिबात काळजी करू नये. कारण ‘देवाभाऊ’ म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक दैवी शक्ती आहे,” असा दावा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी…

Read More

देशात 'एक देश, एक पक्ष अन् निवडणूकच नाही' अशी परिस्थिती:राज्यात कोणताही पक्ष कितीही मोठा झाला, तरी त्याला भाजपच्या सावलीतच राहावे लागणार- विजय वडेट्टीवार

महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीमधील तिन्ही पक्ष स्वतःचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, कोणताही पक्ष कितीही मोठा झाला, तरी अखेर त्यांना भाजपच्या पंखाखाली आणि त्यांच्याच सावलीत राहावे लागणार आहे. भाजप त्यांना हवा तेवढा सूर्यप्रकाश कधीच मिळू देणार नाही, असा टोला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेची भाजपला भीती वाटते, या चर्चेत काहीही…

Read More

नवीन पार्सल बंद:कंत्राटदाराचा करार रद्द झाल्याने राज्यात एसटी पार्सल सेवा ठप्प, एसटी पार्सल कार्यालये ताब्यात

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) पार्सल वाहतूक सेवेसाठी हेनेक्स इंटरनॅशनल टेक्नॉलॉजी या कंपनीला दिलेले कंत्राट अचानक रद्द केले आहे. शुक्रवारी, १९ जून रोजी हा करार संपुष्टात आणल्याने राज्यभरातील एसटीची पार्सल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. सध्या केवळ जुनी पार्सल वितरित केली जात असून नवीन पार्सल स्वीकारणे बंद झाल्यामुळे व्यावसायिक, व्यापारी आणि सर्वसामान्य ग्राहकांची मोठी…

Read More

पैशांनी विकत घेता येणारे कार्यकर्ते आम्ही नाहीत:पक्षांतराच्या चर्चांदरम्यान खासदार संजय जाधवांची प्रतिक्रिया, संजय राऊतांबद्दलही मोठं वक्तव्य

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदारांच्या पक्षांतराच्या चर्चांमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले असताना परभणीचे खासदार संजय हरिभाऊ जाधव यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. आपण घेतलेल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगतानाच कार्यकर्ते पैशांनी विकत घेता येत नाहीत, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी म्हटले. “माझे कार्यकर्ते मनापासून साथ देणारे” परभणीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय जाधव म्हणाले, “माझं माझ्या कार्यकर्त्यांवर…

Read More

महाराष्ट्रात मान्सून सक्रिय!:मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी; विदर्भातील 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

मान्सून अखेर महाराष्ट्रात एकदा सक्रिय झाला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांत मान्सून संपूर्ण राज्य व्यापणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. आज सकाळपासूनच मुंबईच्या माटुंगा, सेनापती बापट मार्ग, वांद्रे आणि वरळी सी-लिंक परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील काही तास मुंबई आणि…

Read More

अत्याधुनिक टेक्नॉलॉजीच्या वाहनामुळे राहात्यातील ड्रेनेज होणार गाळमुक्त:राहाता शहरासाठी 85 लाखांचा ”सक्शन आणि जेटिंग ट्रक” दाखल‎

शहराचे सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी, तसेच ड्रेनेज लाईनमध्ये गाळ साचून पाणी तुंबण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राहाता नगरपरिषदेच्या ताफ्यात अत्याधुनिक वाहन दाखल झाले आहे. स्वच्छ महाराष्ट्र मिशन (नागरी) २.० अंतर्गत प् . याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, राहाता शहराचे आरोग्य टिकवण्यासाठी सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारी साफ असणे गरजेचे आहे. यासाठी ८५ लाख…

Read More

‘जरा जम के बरसो'ने दिला रसिक मनाला गारवा!:पाऊसगाण्यांतून बरसल्या सुरांच्या सरी, ‘साहस वैदर्भी आणि मैत्र जीवांचे’चा सांगीतिक नजराणा‎

श्रावणात घन निळा बरसला, वारा गाई गाणे… नभ उतरू आलं, मी डोलकर दर्याचा राजा, भिजून गेला वारा, मेघा रे मेघा रे, ये रात भीगी भीगी, रिमझिम गिरे सावन, ओ साजना बरखा बहार आयी सारखी बहुश्रुत गाणी… व तयार गळ्यांच्या गायकांनी त्या गाण्यांना दिलेला न्याय… सुरेल वाद्यवृंद. त्यावर कळस म्हणजे कानसेनांनी तुडुंब भरलेलं सभागृह… असा सुरेल…

Read More

डिक्कीत कट्टा, 6 काडतुसे घेऊन फिरणारा गुन्हे शाखेच्या जाळ्यात:बुलडाणा जिल्ह्यातून विकत आणल्याची दिली कबुली‎

शहरात अवैधरीत्या घातक शस्त्रे बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध अमरावती शहर पोलिसांनी तीव्र मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, एका २१ वर्षीय तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध देशी कट्टा (पिस्तूल) आणि ६ जिवंत काडतुसांसह सोमवारी (दि. २२) अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण १ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शस्त्र पुरवणाऱ्या मुख्य…

Read More