Headlines

निवडणूक आयोग भाजपच्या 'पापाचा' भागीदार!:भारतात लोकशाही राहिली कुठे? निवडणुकांचे निकाल आता पाकिस्तान-रशियासारखे; राऊतांचा सवाल

पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमधील विरोधकांचा पराभव हा देशासाठी, लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. या देशात कोणत्याही राज्यात विरोधी पक्षाचे अस्तित्व ठेवायचे नाही, ही भूमिका ठेवत जर सत्ताधारी पक्ष काम करत असेल तर यापुढे विरोधकांनी लढायलाच नको, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदार कापले जातात. मतदारांची संख्या कमी करत विजय…

Read More

नागपुरात धक्कादायक घटना:कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी आयआयआयटीतील विद्यार्थ्याचा मृत्यू, परीक्षेच्या तणावाचा परिणाम

नागपूरमध्ये घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण शैक्षणिक क्षेत्र हादरून गेले आहे. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’मध्ये शिकणाऱ्या एका द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. श्रेयस माने असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी होता. या घटनेमुळे विद्यार्थ्यांवरील मानसिक तणाव आणि शैक्षणिक दबावाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मिळालेल्या…

Read More

नसरापूर प्रकरणात निर्घृणतेची परिसीमा:चिमुरडीच्या मृत्यूमागील भीषण वास्तव समोर; पोस्टमार्टम रिपोर्टमधून गंभीर बाबी उघड

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील अल्पवयीन मुलीच्या मृत्यू प्रकरणात शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून अत्यंत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या अहवालात नमूद झालेल्या निरीक्षणांमुळे घटनेचे गांभीर्य अधिक अधोरेखित झाले असून, या प्रकरणातील क्रौर्य स्पष्ट होते. ससून रुग्णालय प्रशासनाने पोलिसांकडे अहवाल सादर केल्यानंतर या घटनेबाबत पुन्हा संतप्त प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आधीच या प्रकरणामुळे राज्य…

Read More

निघोजच्या स्मशानभूमीत बहरणार "स्मृतींचे वन':वाढदिवस, जयंतीचे औचित्य: पोपटराव रसाळ यांच्या संकल्पनेतून हजारो झाडांचे जतन‎

वाढदिवस आणि जयंती साजरी करताना केवळ जल्लोष न करता, सामाजिक बांधिलकी जपत निघोज येथे एक कौतुकास्पद उपक्रम राबवण्यात आला. वृक्षप्रेमी पोपटराव रसाळ आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने निघोज येथील स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संदेश देण्यात आला. निघोज ग्रामीण संस्था परिवाराचे संस्थापक अध्यक्ष स्व. बाबासाहेब कवाद यांच्या ८४ व्या जयंतीनिमित्त, तसेच मळगंगा ग्रामीण…

Read More

बोरगावात बुद्ध पौर्णिमेनिमित्त कृतज्ञता ध्यान साधना शिबिर

प्रतिनिधी | बोरगाव मंजू बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून धम्मगिरी इगतपुरीद्वारे संचालित धम्ममंजूषा विपश्यना केंद्र बोरगाव मंजूतर्फे ध्यान साधना धम्म हॉल येथे ध्यान साधना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एकदिवसीय साधना शिबिरात १२५ जण सहभागी झाले होते. या ध्यान साधना शिबिराचे आयोजन धम्म मंजूषा विपश्यना केंद्र संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. ध्यान साधना करण्यासाठी धम्महॉल…

Read More

जाधव गुरुजींची शिक्षण सेवा, समर्पण अन् कार्य प्रेरणादायी:स्वामी जितेंद्रनाथ महाराज, पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार‎

लक्ष्मण जाधव गुरुजींनी आयुष्यभर शिक्षण, संस्कार, समाजसेवा आणि अध्यात्म या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आपल्या अंगीभूत असलेल्या अनेक कौशल्याचा वापर करत साभिनय पद्धतीने शिक्षण देण्यावर भर दिल्यामुळे ते विद्यार्थीप्रिय व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक झाले. नाटक, वक्तृत्व, लेखन, पत्रकारिता अशा विविधांगी पैलूंच्या माध्यमातून त्यांनी समाजातील अनेकांना योग्य दिशा देत सकारात्मक…

Read More

अकोट वन्यजीव विभागात 23 वाघ, 8 बिबट्यांचे दर्शन:बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात 58 वन्यप्रेमींनी मचाणीवर बसून घेतला आनंद

८१ हजार १९२ हेक्टरवर पसरलेल्या आणि वनश्रीमंत असलेल्या अकोट वन्यजीव विभागातील पाच परिक्षेत्रात बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात झालेल्या प्राणी गणनेत धारगड परिक्षेत्रात सर्वाधिक वाघ, तर सोनाळा परिक्षेत्रात बिबट्यांचे निसर्गप्रेमींना दर्शन झाले असल्याची माहिती मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षकांनी सोमवारी दिली. बुद्ध पौर्णिमेला शुभ्र प्रकाशात “निसर्ग अनुभव’ कार्यक्रम पार पडला होता. यामध्ये राज्यासह परराज्यातून ५८ पर्यटकांनी सहभाग…

Read More

The working class will be in power by destroying the capitalist system, labor leader Com. Prof. Tanaji Thombre expressed optimism in Barshi.

शिकागो शहरांमध्ये कामगारांच्या नेत्यांनी संघर्ष घडविला रक्ताचे बलिदान दिले. तो इतिहास न विसरता मार्क्सवादी संघर्षाने पुढे जात राहिल्यास भांडवली व्यवस्थेला उद््ध्वस्त करत कामगार वर्ग सत्तेवर असेल, असा आशावाद ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड प्रा. तानाजी ठो . जागतिक कामगार दिनानिमित्त शुक्रवारी आयोजित सभेचे अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करताना प्रा. ठोंबरे बोलत होते. आयटक कामगार केंद्राच्या वतीने पुतळा…

Read More

कल्याणशेट्टी, देशमुख, शिंदेंमध्ये श्रेयाची स्पर्धा:गडकरींचे पत्र बापूंना, 81.37 किलोमीटर रस्त्यासाठी 740.37 कोटी रुपये निधीला चार दिवसांपूर्वी मंजुरी‎

सोलापूर मोहोळ- बसवनगर (तेरा मैल) – वळसंग या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४६५ अंतर्गत असलेल्या ८१.३७ किलोमीटर मार्गाच्या कामासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी चार दिवसांपूर्वी ७४०.३८ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. मात्र या एका कामाचे श्रेय घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील तीन लोकप्रतिनिधींमध्ये कमालीची स्पर्धा लागली आहे. भाजपचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सर्वात…

Read More

अकलूजमध्ये सम विषम तारखेचे पार्किंग नियोजन:नागरिक, व्यापारी, अधिकाऱ्यांच्या बैठकीत रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या सूचना‎

शहरात दिवसेंदिवस भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना काढण्यासाठी शहरातील नागरिक, व्यापारी व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी नागरिकांनी वाहतूक व पार्किंगविषयी स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन करत सम विषम तारखेला पार्किंग करणे सोयीचे होईल, असा उपाय सुचवला. येथील सदूभाऊ सांस्कृतिक हॉलमध्ये नागरिक व अधिकाऱ्यांच्या या विचार विनिमय बैठकीत जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह…

Read More