Headlines

उसनवारीच्या त्रासातून तरुणाची आत्महत्या:तिघांना अटक, न्यायालयीन कोठडीत रवानगी‎

तालुक्यातील निवडुंगे येथील बाळासाहेब कुंडलिक ढवळे (वय ३५) यांना भिशी आणि उसनवारीच्या पैशांवरून मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाथर्डी पोलिसांनी तिघा आरोपींना तातडीने अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींची सुरुवातीला २० जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली होती, ज्याची मुदत संपल्यानंतर आता आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. याप्रकरणी आबिद आसिब शेख (वय ५५), नईम अस्लम…

Read More

करमाळा तालुक्यात 32 हजार हेक्टर ऊस:पावसाच्या ओढीने वाढली चिंता, एल निनोचा प्रभाव, पिक वाया जाण्याची शेतकऱ्यांना भीती‎

एल निनोच्या प्रभावामुळे पावसाने ओढ दिल्याने करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेमुळे चिंताग्रस्त अवस्थेत आलेला आहे .यावर्षी करमाळा तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढले आहे गेल्या वर्षीच्या तुलनेने यावर्षी करमाळा तालुक्यात उसाच्या लागवड क्षेत्रात ७९८५ हेक्टरने वाढ झाली आहे . परंतु लवकर पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली आहे . पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप हंगाम…

Read More

आज 17 केंद्रांवर 6 हजार 538 विद्यार्थी देणार ‘नीट’ परीक्षा

नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात नीट पेपर रविवार, २१ जून रोजी होणार आहे. १७ परीक्षा केंद्रावर ६ हजार ५३८ विद्यार्थी नीट देणार आहेत. हे केंद्र अकोला व मूर्तिजापूर येथील आहेत. परीक्षा केंद्रात सकाळी ११ वाजेपासून प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेशाचा अवधी १.३० वाजता संपणार आहे. दुपारी २ ते सायंकाळी ६.१५ पर्यंत परीक्षा होणार आहे….

Read More

शेतरस्त्यांची दुरावस्था; पावसाळ्यात शेतकऱ्यांचे हाल:दुरूस्तीची मागणी, जिल्हा प्रशासन, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष‎

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्र्यांना थेट ईमेल पाठवून आणि वृत्तपत्रांमधून सातत्याने आवाज उठवूनही अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील उरळ बु. ते लोहारा येथील शेत रस्त्यांचा प्रश्न रेंगाळलेलाच आहे. मान्सून जूनच्या अखेरीस सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पाऊस सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांची रस्त्याअभावी गैरसोय होणार आहे. प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांमध्ये…

Read More

विहिर निकामी; 2 किमीची पायपीट:मोरगडचे आदिवासी झिऱ्यातून काढताहेत पाणी, प्रशासनाने खोदलेली विहिरही बंद‎

पावसाळा सुरु झाला. परंतु मेळघाट अजूनही पाण्यासाठी त्राही-त्राही करतो आहे. चिखलदरा तालुक्यातील मोरगडच्या आदिवासींना गावाशेजारील नदीपात्रात झिरा खोदून पाणी मिळवावे लागत आहे. तर पाण्यासाठी प्रशासनाने तयार केलेली माखल्याची विहिर चक्क बंद पडली आहे. त्यामुळे दोन किलोमीटरची पायपीट करुन महिलांना पाणी आणावे लागत आहे. मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील मोरगड येथे गेल्या आठ दिवसांपासून गावात पिण्याच्या पाण्याचा गंभीर…

Read More

काळानुसार पालकांनीही पालकत्वात बदल स्वीकारावा:डॉ. जयंत पांढरीकर, तारुण्यावस्थेतील मुलांच्या पालकांना ज्येष्ठ किशोरवस्था तज्ज्ञांचे आवाहन‎

आज वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात किशोरावस्थेतील मुले भरकटत जाण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे त्यांच्या पालकांनी काळानुसार पालकत्वातही बदल स्वीकारावा, असे आवाहन बालरोग व तरुण्यावस्था तज्ज्ञ डॉ. जयंत पांढरीकर, तसेच सर्वच तज्ज्ञांनी पनवेल येथील पालकांच्या भरगच्च कार्यक्रमात केले. महाराष्ट्र राज्य किशोरवस्थातज्ज्ञ संघटना व रायगड बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या वतीने पनवेल, मुंबई येथे वासुदेव बळवंत फडके सभागृहात “बदलत्या…

Read More

शेतीला 7 तास वीज द्या, अन्यथा उपकेंद्र बंद‎:पंढरपुरात लोडशेडिंग विरोधात महावितरणवर मोर्चा; आमदारअभिजित पाटलांचा इशारा‎

संध्याकाळी ६ ते पहाटे ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवण्याचे आदेश असल्याचे अधिकारी सांगतात. मग उर्वरित १४ तासांमध्ये योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना किमान ७ तास नियमित वीजपुरवठा का केला जात नाही? आमची कोणतीही मागणी नियमांच्या चौकटी बाहेरची नाही. पण नियमा . या आंदोलना दरम्यान राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे अध्यक्ष नागेश फाटे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी…

Read More

माढा तालुक्यात द्राक्षबागांतील कामांना वेग:पावसाळा तोंडावर आल्याने रोगराई रोखण्यासाठी बागायतदार रात्रं- दिवस शिवारात‎

परिसरातील द्राक्षबागांमध्ये सध्या इराळणी, फवारणी, वेल बांधणी आणि बागेच्या निगेची कामे वेगाने सुरू असून द्राक्षबागायतदारांच्या कष्टाची खरी परीक्षा सुरू झाली आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने रोगराईचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि बाग निरोगी ठेवण्यासाठी शेतकरी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. द्राक्षबागेतील हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या काळात योग्य व्यवस्थापन झाले तरच पुढील हंगामात दर्जेदार…

Read More

एमएचटी-सीईटी निकालामध्ये पारनेर पब्लिक स्कूलचा दबदबा:इंद्रनील औटी 99.91 पर्सेंटाइल गुण मिळवून जिल्ह्यात पहिला‎

महाराष्ट्र शासनातर्फे अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एम एचटी-सीईटी परीक्षेच्या निकालात ‘पारनेर पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स’ने आपला यशाचा दबदबा कायम राखला आहे. विद्यालयातील २७ विद्यार्थ्यांना ९५ पर्सेंटाइलपेक्षा जास्त गुण मिळाले. इंद्रनील औटी याने ९९.९१ परसेंटाईल गुणांसह संस्थेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. विद्यालयाच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण होत असताना लागलेला हा निकाल संस्थेच्या यशाचा…

Read More

लासलगावला 12 वर्षांपासून विनामूल्य योगाचे धडे:‘अंबिका योग कुटीर’तर्फे ऑनलाईन व ऑफलाईन पाच प्रशिक्षकांकडून आरोग्याचा जागर‎

आजच्या धकाधकीच्या व तणावपूर्ण जीवनशैलीत निरोगी आरोग्य राखणे हे मोठे आव्हान बनले आहे. अशा काळात येथे १२ वर्षांपासून ‘आरोग्य यज्ञ’ सुरू आहे. मुंबई-ठाणे येथील ‘अंबिका योग कुटीर’च्या लासलगाव शाखेने ७०० हून अधिक नागरिकांना योगाचे विनामूल्य धडे देऊन त्यांचे जीवन निरोगी बनवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. योगसाधनेचा वर्ग सन २०१४ पासून सुरू झालेल्या या शाखेच्या वतीने…

Read More