Headlines

लासलगावला 12 वर्षांपासून विनामूल्य योगाचे धडे:‘अंबिका योग कुटीर’तर्फे ऑनलाईन व ऑफलाईन पाच प्रशिक्षकांकडून आरोग्याचा जागर‎

आजच्या धकाधकीच्या व तणावपूर्ण जीवनशैलीत निरोगी आरोग्य राखणे हे मोठे आव्हान बनले आहे. अशा काळात येथे १२ वर्षांपासून ‘आरोग्य यज्ञ’ सुरू आहे. मुंबई-ठाणे येथील ‘अंबिका योग कुटीर’च्या लासलगाव शाखेने ७०० हून अधिक नागरिकांना योगाचे विनामूल्य धडे देऊन त्यांचे जीवन निरोगी बनवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. योगसाधनेचा वर्ग सन २०१४ पासून सुरू झालेल्या या शाखेच्या वतीने…

Read More

डॉ. संतोष पाटील यांची थेट वनमंत्र्यांकडे तक्रार‎:रसायनाचे 23 ड्रम वनक्षेत्रामधून गायब

सिल्लोड-सोयगाव तालुक्यात येणाऱ्या जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा वन विभागाच्या हद्दीत तोंडापूर धरणाच्या पाठीमागील ‘राक्सा बीट’ (कक्ष क्र. ५०५ डी) मध्ये १६ जून रोजी आढळलेले घातक रसायनाचे २३ ड्रम अचानक गायब झाले आहेत. या गंभीर प्रकारामुळे वन्यजीव संरक्षक डॉ. संतोष पाटील आणि भूषण कानडजे यांनी थेट वनमंत्र्यांकडे तक्रार करत दोषी वन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी…

Read More

15 वर्षांपूर्वीचा बंधारा, 10 वर्षांपासून कोरडाठाकच:वसई शिवारातील शेतकऱ्यांची होतेय गैरसोय‎

सिल्लोड तालुक्यातील वसई शिवारातील गट नंबर १८५ मधील सिमेंट बंधारा गेल्या दहा वर्षांपासून दगड, गोटे आणि गाळाने पूर्णपणे साचला आहे. पावसाळ्यात यात पाण्याचा एक थेंबही साचत नसल्याने, हा बंधारा परिसरातील शेतकऱ्यांसाठी ‘देखना’ ठरत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. बांधकाम विभागाकडून सुमारे १५ वर्षांपूर्वी या ठिकाणी सिमेंट काँक्रीट बंधारा उभारण्यात आला होता….

Read More

राजकारण:दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास शक्ती नक्की वाढेल, शिंदे-उद्धव ठाकरे यांनी दोन पावले माघार घ्यावी- बच्चू कडू

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना यांनी पुन्हा एकत्र यायला हवे. हे दोन्ही गट एकत्र आले तर ताकद नक्कीच वाढेल. यासाठी शिंदे व उद्धव ठाकरे यांनी दोन पावले माघार घ्यावी, असे मत माजी आमदार बच्चू कडू यांनी येथे शनिवारी (२० जून) पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे. बच्चू कडू म्हणाले…

Read More

नसरापूर अत्याचार अन् हत्या प्रकरण:नसरापूर अत्याचारप्रकरणी 25 जून राेजी निकाल, अंतिम युक्तिवादात आराेपीला कठाेर शिक्षेची मागणी

नसरापूर येथे चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे हा पीडितेला दुपारी सव्वातीन वाजता घटनास्थळाकडे घेऊन जाताना सीसीटीव्हीत दिसत आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजून ५१ मिनिटांनी तो घटनास्थळावरून एकटाच परतत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. यावरून ३९ मिनिटे चिमुरडी आरोपीच्या ताब्यात होती. या कालावधीत आरोपीने तिच्यावर पाशवी अत्याचार करून तिचा खून करत मृतदेह…

Read More

नगरपरिषदा/नगरपंचायतींमधील 38 रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिया संपन्न:सरासरी 71.84 टक्के मतदान, उद्या मतमोजणी

राज्यातील १४ जिल्ह्यांतील ८ नगरपरिषदा व १४ नगरपंचायतींमधील एकूण ४७ रिक्त पदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. नामनिर्देशनपत्रे माघारी घेतल्यानंतर १० जिल्ह्यांतील ७ नगरपरिषदा आणि ७ नगरपंचायतींसाठी एकूण ३८ रिक्त जागांसाठी आज २० जून २०२६ रोजी मतदान घेण्यात आले असून या निवडणुकीत सरासरी ७१.८४ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे…

Read More

ज्यांना परत यायचंय त्यांनी यावे, ठाकरेंचे मन मोठे:ओमराजे निंबाळकरांचे तळ्यात-मळ्यात असो पण डुबायला नको – आदित्य ठाकरे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा आणि त्यांच्या वडिलांच्या हत्या प्रकरणाचा सीबीआय कोर्टाचा निकाल, यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेवर, पक्षातील बंडखोर खासदारांवर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेवर अत्यंत आक्रमक आणि रोखठोक प्रतिक्रिया…

Read More

शेतकरी विकास मंचाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन:सरसकट कर्जमाफीची मागणी, अटींमुळे सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळणार नसल्याचा दावा

शेतकरी विकास मंचने चांदूर बाजारच्या तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ मधील निकषांमुळे सर्व शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळणार नसल्याचा आरोप करत, मंचने सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे. निवडणूक काळात सरकारने शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, नव्या शासन निर्णयामध्ये विविध अटी व शर्ती…

Read More

भाजप आमदाराकडून अश्लील पूल पार्टीचे आयोजन:प्रताप सरनाईक यांचा गंभीर आरोप, परिवहन मंत्र्यांनी व्हिडिओच दाखवला

मिरा-भाईंदरच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही महिन्यांपासून धुसपुसत असलेला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. काही दिवसांपूर्वी शांत झालेला हा वाद आता थेट ‘पाणी’ आणि ‘पूल पार्टी’वरून पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदा अल-निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबणीवर पडल्याने संपूर्ण राज्यासह मिरा-भाईंदरमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद झाले असताना,…

Read More

पारडा शिवारातील आखाड्यावर पती-पत्नीचा संशयास्पद मृ्त्यू:खूनाचा संशय, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी

हिंगोली तालु्क्यातील पारडा शिवारातील आखाड्यावर पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ता. २० दुपारी उघडकीस आली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून सदर दांम्पत्याचा खून झाला असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानुसार पोलिसांनी काही जणांची चौकशी सुरु केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील पारडा येथे बळीराम देवबा वाघमारे (६५) त्यांची…

Read More