Headlines

मंत्री लोढांच्या लेटरहेडवर सदनिकांचा काळाबाजार:संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र, 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

मुंबई आणि उपनगरातील प्रकल्पग्रस्तांसाठी असलेल्या सदनिकांच्या वाटपात १०० कोटी रुपयांहून अधिकचा मोठा घोटाळा सुरू असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी आज, २८ एप्रिल २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र लिहून या प्रकरणातील ‘रॅकेट’वर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, या…

Read More

फडणवीसांनी टोचले गायकवाडांचे कान:पानसरेंनी 1979 मध्ये लिहिलेल्या पुस्तकावर वाद उकरून काढणे असंवेदनशील – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराजांवर सध्या निरर्थक वाद सुरू असल्याचा असल्याचा दावा केला. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सध्या निरर्थक वाद सुरू आहे. या देशात छत्रपती शिवरायांचा अवमान कुणीच करू शकत नाही. शिवाजी कोण होता? हे पुस्तक 1979 साली लिहिण्यात आले. त्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांना भिडायचे हे शुद्ध असामाजिक…

Read More

बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात फोनवरून संवाद:चर्चेचा तपशील गुलदस्त्यात, कट्टर वैरी एकत्र येणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

राज्यात विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना, ‘प्रहार’ जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्या उमेदवारीवरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून बच्चू कडू यांचे नाव निश्चित असल्याची चर्चा आहे. अशातच राजकारणातील कट्टर वैरी मानले जाणारे आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती…

Read More

मराठवाड्यात 3 महिन्यांत 217 शेतकरी आत्महत्या:सरकारला अजून किती बळी हवेत? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांवरून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. मराठवाड्यात अवघ्या 3 महिन्यांत तब्बल 217 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. या सरकारला आणखी किती बळी हवेत, असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. मराठवाडा हा दुष्काळ, अवकाळी पाऊस, पिकांचे नुकसान, कर्जबाजारीपणा व हमीभावाच्या प्रश्नांनी ग्रासलेला प्रदेश म्हणून ओळखला जातो. या…

Read More

'गोदा ते नर्मदा' जलयात्रेचे बजाजनगरात स्वागत:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने जलसंवर्धनासाठी जनजागृती

छत्रपती संभाजीनगर शहरातील बजाजनगर ओएसिस चौकात ‘गोदा ते नर्मदा – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा २०२६’ चे उत्साहात स्वागत करण्यात आले. जलसंवर्धनाबाबत जनजागृती करणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त ही ऐतिहासिक जलयात्रा आयोजित करण्यात आली आहे. श्रीक्षेत्र चोंडी, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून सुरू झालेली ही यात्रा…

Read More

पुण्यात तीन ठिकाणी ९ लाखांची चोरी:बिबवेवाडी, कोंढवा आणि तुळशीबागेत घरफोडी व पाकीटमारीच्या घटना

पुणे शहरात चोरट्यांनी तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये सुमारे नऊ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. बिबवेवाडी आणि कोंढवा परिसरात घरफोडी करून पावणेतीन लाख रुपयांचे दागिने, रोकड आणि मोबाईल चोरण्यात आले, तर तुळशीबागेत एका महिलेच्या पर्समधून सहा लाख २७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले…

Read More

परतवाडा प्रकरणाची कोल्हापुरात पुनरावृत्ती:15 मुलींचे शोषण करणाऱ्या शाहिदला बेड्या, तरुणींचे व्हिडिओ बनवून मित्रांना केले शेअर

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात आणि अमरावती-परतवाडा येथील ‘अयान’ प्रकरणाने संपूर्ण राज्याची झोप उडवलेली असतानाच, आता कोल्हापूर जिल्ह्यातूनही एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथील शाहिद सनदे याने तब्बल 15 मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करत व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करण्याचा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शाहिद सनदे…

Read More

मुंबईतील पोलिसही मनोहरमामाचे भक्त; भोंदूगिरीचा बाजार लाखोंपर्यंत:पुण्यात फ्लॅट्स तर गाणगापुरात मठ, पोलिस कोठडीचा आज शेवटचा दिवस

करमाळ्याचा भोंदूबाबा मनोहर भोसले आणि त्याचा साथीदार विशाल वाघमारे यांच्या पोलिस कोठडीचा आज (मंगळवारी) शेवटचा दिवस आहे. तपासादरम्यान काही धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. भोंदूबाबाच्या मायाजालात मुंबईतील काही वरिष्ठ पोलिस अधिकारीही ‘भक्त’ म्हणून . या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सोलापूरचे गुन्हे अन्वेषण शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, कुर्डूवाडी व करमाळा पोलिस स्टेशनचे पथक, सायबर पथक आणि…

Read More

बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने चौघांचा मृत्यू:किडनी निकामी झाल्याने मृत्यू, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये दावा; परिसरात कलिंगडाची विक्री बंद

मुंबईमधील पायधुनी परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील 4 जणांचा बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना सोमवारी समोर आली होती. या मृत्यूंविषयी राज्यात वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त केले जात असताना आता या मृतांचा पोस्टमार्टेम अहवाल समोर आला आहे. त्यात हे चारही मृत्यू किडनी निकामी झाल्यामुळे झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अब्दुल्ला दोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन दोकाडिया,…

Read More

अहिल्यादेवींच्या जलसंवर्धनाचा वारसा पुढे नेत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करू:जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांचा निर्धार‎

श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईनगरीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयजयकार घुमला. अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून निघालेल्या दोन्ही जलयात्रांचे सोमवारी शिर्डीत आगमन झाले. अ . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि मंत्री विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ‘गोदा ते नर्मदा’ या विशेष जलयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेचे वैशिष्ट्य…

Read More