Headlines

पारधी बेड्यावरील दिव्या काळेचे 12 वीत 91% गुण:खासदार अमर काळे यांनी घरी जाऊन केला सत्कार

मोर्शी तालुक्यातील जामणी येथील पारधी बेड्यावर राहणाऱ्या दिव्या रवींद्र काळे हिने १२ वी सीबीएसई परीक्षेत ९१.२० टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. तिच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांनी थेट तिच्या घरी जाऊन तिचा सत्कार केला. पारधी समाजाला अजूनही शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर मानले जाते. अशा परिस्थितीत कोणत्याही विशेष सोयी-सुविधा नसताना…

Read More

चांदूरबाजारमध्ये काँग्रेसचे पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन:गॅस दरवाढ, नीट पेपरफुटी प्रकरणी तहसीलदारांना निवेदन

चांदूरबाजार येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तालुका शाखेने पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात तीव्र आंदोलन केले. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करत विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले. निवेदनात नमूद केल्यानुसार, मे महिन्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरात चार वेळा वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा मोठा फटका बसला…

Read More

अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर:विद्यार्थ्यांना 3 जूनपर्यंत प्रवेश निश्चित करण्याची मुदत

केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने सुरू असलेल्या अकरावी प्रवेशाची पहिली सर्वसाधारण यादी जाहीर झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालये अलॉट झाली आहेत, त्यांना ३ जूनपर्यंत आपले प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत. यापूर्वी शून्य फेरीअंतर्गत इनहाऊस कोटा, अल्पसंख्याक कोटा आणि व्यवस्थापन कोट्यासाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली होती. या कोट्याशी संबंधित बहुतांश विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश यापूर्वीच निश्चित केले आहेत. जिल्ह्यात…

Read More

पुणे विषारी दारू प्रकरणातील प्रत्येक गुन्हेगाराला कठोर शासन होईल:गिरीश महाजनांचे आश्वासन, पीडित कुटुंबियांची घेतली भेट

पुण्यातील दापोडी व फुगेवाडी या परिसरात विषारी दारूच्या सेवनामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुःखद घटना घडली असून याबाबत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांची आज आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेऊन सांत्वन केले आहे. तसेच विषारी दारूच्या सेवनाने अत्यवस्थ झालेल्या रुग्णांची यशवंत स्मृती रुग्णालय येथे भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची माहिती घेऊन संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक…

Read More

किशोर रिठे यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार:'सातपुड्याचा सातबारा' ग्रंथासाठी शरदचंद्र मनोहर भालेराव स्मृती पुरस्काराने सन्मान

अमरावती येथील ज्येष्ठ निसर्ग व वन्यजीव अभ्यासक किशोर रिठे यांना महाराष्ट्राची आद्य साहित्य संस्था, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा प्रतिष्ठित शरदचंद्र मनोहर भालेराव स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर नाट्यगृहात आयोजित एका समारंभात अभिनेता हृषीकेश जोशी यांच्या हस्ते त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सन २०२५ मधील विविध साहित्य प्रकारातील सर्वोत्कृष्ट साहित्यकृतींसाठी हे पुरस्कार देण्यात आले….

Read More

पुणे विषारी दारू प्रकरण:गुलाबो गँगचा आक्रोश; पर्वती पायथा परिसरात बेकायदेशीर दारू विक्रीविरोधात महिलांचे आंदोलन

पुणे शहरातील विषारी दारू प्रकरणानंतर १५ हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर, गुलाबो गँग आणि पायल तिवारी बिटिया फाउंडेशनने पर्वती पायथा परिसरात बेकायदेशीर दारू विक्रीविरोधात ‘हल्लाबोल’ आंदोलन केले. शनिवारी शनी मंदिराजवळील कथित दारू विक्री केंद्रासमोर झालेल्या या आंदोलनात महिलांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासन आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की, विषारी…

Read More

रघुनाथ येमूल यांची निर्दोष मुक्तता:हायकोर्टाने केले सर्व आरोप रद्द; घरगुती हिंसाचार प्रकरणात मोठा दिलासा

पुण्यातील उद्योजक नाना गायकवाड यांच्या घरगुती हिंसाचार प्रकरणात आरोपी असलेले रघुनाथ राजाराम येमूल (गुरुजी) यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने येमूल यांची निर्दोष मुक्तता केली असून, त्यांच्यावरील महाराष्ट्र नरबळी व अघोरी प्रथा आणि काळी जादू प्रतिबंधक कायदा, २०१३ च्या कलम ३(२) अंतर्गत असलेले सर्व आरोप रद्द केले आहेत. न्यायमूर्ती शिवकुमार दिगे यांच्या…

Read More

काँग्रेसमुक्त भारत म्हणजे काँग्रेस नेत्यांना पक्षात घेणे का?:सुप्रिया सुळे यांचा भाजपला सवाल; प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशावरही केले भाष्य

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’ संकल्पनेची खिल्ली उडवली आहे. काँग्रेसमुक्त भारत म्हणजे सर्व काँग्रेस नेत्यांना भाजपमध्ये घेणे आहे का? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच प्राजक्त तनपुरे यांनी आपल्याशी संपर्क साधूनच भाजपमध्ये…

Read More

जरांगेंच्या आंदोलनामागे राजकीय हेतू असल्याचा लक्ष्मण हाकेंचा आरोप:म्हणाले- मराठा मंत्रालयाची मागणी अवास्तव; आंदोलनालाही इशारा

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापले असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मोठी भूमिका जाहीर केली आहे. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी 10 वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू केले आहे. काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप नेते प्रसाद लाड यांनी जवळपास दीड तास चर्चा करूनही कोणताही तोडगा न निघाल्याने…

Read More

गहाळ झालेले 10 लाख रुपयांचे 60 मोबाईल मुळ मालकांना परत:हिंगोली जिल्ह्यातील पोलिस दलाची कामगिरी; शोध मोहिम यशस्वी

हिंगोली जिल्हयात गहाळ झालेल्या मोबाईलची शोध मोहिम हाती घेऊन जिल्हा पोलिसांनी तब्बल १० लाख रुपये किंमतीचे ६० मोबाईल शोधून मुळ मालकांना परत केले आहे. शनिवारी ता. ३० एका विशेष कार्यक्रमात पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांच्या हस्ते मोबाईल देण्यात आले आहेत. हिंगोली जिल्हयात मागील काही दिवसांत मोबाईल चोरीच्या घटना घडल्या आहेत. विशेषतः आठवडी बाजारात खरेदीसाठी आलेल्या…

Read More