Headlines

परभणी-हिंगोली विधान परिषद:ठाकरे गटाकडून डॉ. विवेक नावंदर यांना उमेदवारी जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा, उद्या भरणार अर्ज

परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे परभणी महानगर प्रमुख डॉ. विवेक नावंदर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी परभणी हिंगोली मतादारसंघासाठी डॉ. विवेक नावंदर यांच्या नावाची घोषणा केली आहे. आमदार अंबादास दानवे यांनी ट्विट करून नावंदर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. सोमवारी ता. 1 सकाळी साडेदहा वाजता…

Read More

गरीब नगरमधील कारवाईचा बदला!:मुंबईला हादरवणाऱ्या मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उघड; तपासात धक्कादायक माहिती समोर

काही दिवसांपूर्वी मुंबईतील वांद्रे (पूर्व) रेल्वे स्थानकाजवळील गरीब नगर परिसरात महापालिकेने धडक मोहीम राबवत पाच दिवसांत 400 हून अधिक अवैध बांधकामे जमीनदोस्त केली होती. याच अतिक्रमणविरोधी कारवाईचा बदला घेण्यासाठी थेट देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला हादरवून सोडणाऱ्या एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यात आल्याची अत्यंत धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. दिल्ली पोलिसांच्या ‘स्पेशल सेल’ने केलेल्या…

Read More

बासंबा पाटीजवळ एका कारसह 7.38 लाख रुपयांचा गुटखा जप्त:गुन्हा दाखल, उपाधीक्षक रसाळ यांच्या पथकाचा छापा

हिंगोली ते वाशीम मार्गावर बासंबा पाटीजवळ पोलिस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या पथकाने शनिवारी ता. 30 छापा टाकून एका कार सह 7.38 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी बासंबा पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्हयातील अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना…

Read More

प्राजक्त तनपुरेंना राजकीय श्रद्धांजली, त्यांनी सुखात राहावे:पंतप्रधानांवर विश्वास, 'ऑपरेशन सिंदूर 1' मध्ये आधी पीओके घ्यावे, संजय राऊतांचा मोदी सरकारला खोचक सल्ला

प्राजक्त तनपुरे यांना मी राजकीय श्रद्धांजली वाहतो, त्यांना नवीन मार्ग दिसलेला आहे, त्यांनी तिकडे सुखात रहावे, यापुढे आमच्या दारात येऊ नये, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आमचास पूर्ण विश्वास आहे, त्यांनी ऑपरेशन सिंदूर 1 मध्ये पीओके घ्यावे, आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर 2 मध्ये संपूर्ण पाकिस्तान घ्यावे, असा खोचक…

Read More

गारपीट, वादळी पावसामुळे मोर्शी, भातकुलीत नुकसान:घराची भिंत पडली, वीजेचा खांब वाकला, टीनपत्रेही उडाली‎

शुक्रवारी दुपारनंतर अचानक बदललेल्या वातावरणामुळे जिल्ह्याच्या भातकुली व मोर्शी तालुक्यात मोठे नुकसान झाले. शेतीसोबतच राहत्या घरांना फटका बसला. नागरिकांना ऐनवेळी धावपळ करावी लागली. भातकुलीत काही घरांवरील टीनपत्रे उडून गेली. काही घरांच्या भिंतीही पडल्या. मोर्शीत वादळी पावसासोबत गारपीट झाली. शेतीपिकांचे नुकसान झाले. अचानक ओढवलेल्या या नैसर्गिक संकटामुळे काही भागात झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. परिणामी विजेच्या…

Read More

निर्मल मनाद्वारे भगवंताची प्राप्ती- राजेशकृष्ण महाराज:माहेश्वरी महिला मंडळातर्फे पुरुषोत्तम मासानिमित्त श्रीमद् कथा‎

ज्याप्रमाणे भगवंत प्राप्तीसाठी संतसंगतीची गरज असते, त्यापेक्षाही जास्त निर्मळ मनाची सर्वप्रथम गरज असते. निर्मल स्वच्छ व मनाच्याद्वारे भगवंताची प्राप्ती होऊ शकते. ज्याचे मन सरळ व प्रामाणिक असते, त्याला भगवंत सर्वात आधी प्रसन्न होतात, अशा निर्मळ मनाची कामना प्रत्येकाने करावी, असा हितोपदेश वृंदावन निवासी आंतरराष्ट्रीय भागवत कथाकार राजेशकृष्ण महाराज यांनी केला. माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने पुरुषोत्तम…

Read More

डबल ढोलकी सरकारने हातात घंटा देण्याचे काम केले:जरांगे पाटलांच्या उपोषणावरून विजय वडेट्टीवारांची टीका; सरकारची तत्परता नव्हे तर लाचारी- लक्ष्मण हाके

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे शेतात शनिवारी सकाळी भर उन्हात सुरू केलेले बेमुदत उपोषण 15 तासांनंतर सोडले. मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड आणि मराठा अभ्यासक व जरांगे यांच्यात रात्री 10.30 वाजेपासून चर्चा सुरू झाली. अडीच तासांच्या चर्चेनंतर सरकारने सर्व मागण्या मान्य असल्याचे…

Read More

जिल्हाधिकारी यांची अभिनव संकल्पना:प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बदल्या, 41 कर्मचारी, 5 मंडळ अधिकारी यांचा समावेश‎

जिल्हा प्रशासनात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बदल्या यावर्षी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या नेतृत्वात ऑनलाईन समुपदेशनाद्वारे करण्यात आल्या. हा प्रयोग राज्यात पहिल्यांदाच झाला. त्याद्वारे पात्र ४१ कर्मचाऱ्यांपैकी सर्व एक्केचाळीस कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली. मंडळ अधिकारी संवर्गात ५ पात्र कर्मचाऱ्यांपैकी ५ कर्मचाऱ्यांची बदली झाली. ग्राम महसूल अधिकारी संवर्गात ८२ पात्र कर्मचाऱ्यांची बदली झाली. महसूल सहायक संवर्गात ३९ पात्र कर्मचाऱ्यांची…

Read More

जिद्द असेल तरच कोणत्याही परिस्थितीत यश मिळवता येते:प्रा. सागर भस्मे, दर्यापुरात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा‎

आजच्या स्पर्धा परीक्षेच्या युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी सर्वच विषयाचे प्राथमिक ज्ञान घेणे महत्वाचे आहे. केवळ पुस्तकी ज्ञान आत्मसात न करता त्यासोबतच विविध प्रकारची अद्यावत माहिती संकलित करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे. विद्यार्थ्यांना करियर करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. आपल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे, ते क्षेत्र आपण निवडले पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मेहनत,…

Read More

सेनगाव जवळ पिकअप वाहनाची दुचाकी वाहनाचा धडक:वरुड चक्रपाणच्या दोन शिक्षकाचा मृत्यू, सेनगाव पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी

सेनगाव शहराजवळ भरधाव पिकअपने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शिक्षकांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ता. 30 रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दोन्ही शिक्षक सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपाण या गावातील रहिवासी असून या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरूड चक्रपाण येथील शिक्षक संतोष देसाई व गजानन पत्की हे दोघे शनिवारी…

Read More