Headlines

मातोश्री उद्यानात रोपण करणार औषधी वनस्पतींसह फुलझाडे:विश्व मांगल्य सभा, मातोश्री नागरिक संघाचे हरितघास विकास अभियान सुरू‎

विश्व मांगल्य सभा व मातोश्री नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुष्प वाटिका व हरितघास (लॉन) विकास अभियान’ उत्साहात सुरू करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील मातोश्री उद्यानात विविध प्रकारची फुलझाडे, औषधी वनस्पती आणि सुंदर हरित क्षेत्राचा (लॉन) विस्तार करून उद्यानाला अधिक नयनरम्य, आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक स्वरूप देण्याचा संकल्प करण्यात आला. या उपक्रमात अण्णासाहेब मिटकरी, सुभाष…

Read More

The young generation should strive for knowledge, culture, and social service

Marathi News Local Maharashtra Aurangabad The Young Generation Should Strive For Knowledge, Culture, And Social Service Nivruti Maharaj Indurikar, Gave A Message Of Social Enlightenment To Devotees Through Kirtan In Khamgaon खामगाव4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक खामगाव मान्यता क्षणीक असते,ती कायम स्वरुपी नसते,धन्यता चंद्र-सुर्य असे पर्यंत टिकते,पण विद्वत्ता ही माणसाच्या मृत्यूनंतरही त्याच्या सोबत अमर राहते.या तिनही…

Read More

लोकमान्य टिळकांनी पत्रकारितेच्या माध्यमातून स्वातंत्र्याची जनजागृती केली- रघुनाथ वाडेकर

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी तत्कालिन कठिण परिस्थितीत केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू करून तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्यासाठी जनजागृती घडवून आणली. पत्रकारिता हे राष्ट्रजागृतीचे प्रभावी माध्यम बनवत त्यांनी इंग्रजांविरुद्ध जनमत तयार केले, असे प्रतिपादन वाडेकर नॅशनल स्कूलचे सचिव डॉ. रघुनाथ वाडेकर यांनी केले. लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत…

Read More

साईबाबांच्या समाधीवर बसले अभिनेते संजय मिश्रा:ग्रामस्थ आक्रमक,‎पालकमंत्री विखे पाटलांचे‎चौकशीचे आदेश‎

श्री साईबाबांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान साईबाबांची भूमिका साकारणारे अभिनेते संजय मिश्रा श्री साईबाबांच्या समाधीवर बसल्याचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्याने शिर्डीसह देश-विदेशातील साईभक्तांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. परंपरेनुसार समाधीवर पुजाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाही बसण्यास मनाई असताना, या चित्रीकरणाला परवानगी दिलीच कशी? असा सवाल विचारला जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच हा प्रकार घडल्याची चर्चा असल्याने संस्थानच्या…

Read More

घाटघरमध्ये 185 मिमी पावसाची नोंद:भंडारदरा परिसरात घरांची पडझड, पत्रे उडाले; झाडे पडल्याने वाहतूक ठप्प

तालुक्यातील भंडारदरा आणि परिसरात बुधवारी (२२ जुलै) सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने दाणादाण उडवून दिली. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेले, तर काहींची घरे उद्ध्वस्त झाली. रस्त्यांवर ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने या भागातील दैनंदिन वाहतूक ठप्प झाली होती. अचानक आलेल्या या आपत्तीमुळे आदिवासी भागातील नागरिकांचे मोठे आर्थिक व संसारोपयोगी साहित्याचे नुकसान…

Read More

चांदवडमध्ये भरपावसात आंदोलन:घोषणाबाजी करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी‎

नीट पेपरफुटीप्रकरणी नवी दिल्ली येथील जंतरमंतरवर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ तसेच विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ गुरुवारी (दि. २३) चांदवड येथे प्रमुख विरोधी समविचारी पक्ष, संघटना, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन दिले. यावेळी घोषणाबाजी करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या…

Read More

खंडाळा शाळेतील वर्गखोल्या, संगणक कक्ष:स्वच्छतागृह व पटांगणाची पाहणी, खंडाळा शाळेच्या विकासासाठी प्रयत्न करणार- जि. प. सदस्य संजय निकम‎

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यावर अधिक भर द्यावा. तसेच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम यांनी केले. वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील जिल्हा परिषद प्रशालेस भेट दिल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भेटीदरम्यान निकम…

Read More

पैठण, सिल्लोडला बंद, गंगापुरात निषेध मोर्चा:दिल्लीत विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित आघाडीचे आंदोलन‎

दिल्ली आंदोलनातील विद्यार्थी लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने गुरुवारी महाराष्ट्र बंद पाळला होता. या जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. सिल्लोड, पैठण, कन्नड, सोयगाव, पाचोड, गंगापूर, लासूर स्टेशन येथे बंदला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. काही ठिकाणी मोर्चा काढला. आंदोलकांनी प्रशासनाला निवेदन दिले. काही ठिकाणी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून गुरुवार…

Read More

धाराशिव जिल्ह्यात गैरव्यवहार:22,400 शेतकऱ्यांना कागदोपत्री कृषी साहित्य, 21 कोटींचा घोटाळा

जिल्ह्यातील २२ हजार ४०० शेतकऱ्यांना कृषी साहित्य फक्त कागदावर वाटप करून २१ कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे एक गुंठाही शेती नाही तसेच मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या नावाचा गैरवापर करत त्यांना हे कृषी साहित्य वाटप करण्यात आले असे कागदावर दाखवण्यात आले आहे. माहिती अधिकारात ही माहिती समोर आली आली आहे, त्याचे पुरावे ‘दिव्य मराठी’कडे आहेत….

Read More

श्रींगोदेत शेततळ्यात बुडालेल्या 2 मुलींचा रुग्णवाहिका न मिळाल्याने उपचाराविना मृत्यू:संतप्त ग्रामस्थांकडून लोणी व्यंकनाथ आरोग्य केंद्राला 4 तास टाळे

अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीगोंदे तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने उपचाराअभावी दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना गुरुवारी घडली. आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे संतप्त गावकऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र . गुरुवारी सकाळी ९ वाजता आनंदी अनिल कांडेकर (४) व वीरा प्रवीण कांडेकर (३) या दोन मुली खेळताना शेततळ्यात पडल्या. गावकऱ्यांनी त्यांना तात्काळ बाहेर काढून प्राथमिक…

Read More