Headlines

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी आज जाहीर होणार:पुणे जिल्ह्यातील 61 हजार शेतकऱ्यांना 523 कोटींचा लाभ, मंत्री बाबासाहेब पाटलांची माहिती

राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी आज (दिनांक 24 जुलै) जाहीर होणार आहे. या अंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. याद्वारे 61 हजार 900 शेतकऱ्यांना 523 कोटींचा लाभ मिळणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. तसेच आजच…

Read More

फलटणमध्ये भीषण अपघात:भरधाव कार पुलाच्या कठड्याला धडकली, 3 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर येथे गुरुवारी मध्यरात्री एका भीषण कार अपघातात 3 तरुण कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवण करून परतताना ताथवडे घाटात फिरण्याचा बेत या तरुणांच्या जीवावर बेतला. अतिशय भरधाव वेगात असलेल्या कारवरील ताबा सुटून गाडी रस्त्याच्या नालीवरील पुलाच्या कठड्याला जोरात धडकल्याने हा अपघात घडला. या अपघातात…

Read More

पुण्यात समलैंगिक पतीकडून महिलेचा छळ:पतीसह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे येथे एका महिलेने तिच्या समलैंगिक पती आणि त्याच्या नातेवाईकांविरुद्ध शारीरिक व मानसिक छळाचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ही फिर्याद नोंदवण्यात आली आहे. फिर्यादी ४४ वर्षीय महिलेचा विवाह २००६ मध्ये आरोपी पतीशी झाला होता. पती समलैंगिक असल्याची बाब त्याच्या कुटुंबीयांनी लग्नापूर्वी लपवून ठेवली होती, असा आरोप महिलेने केला आहे….

Read More

Nitesh Rane Acquitted in 2013 Toll Plaza Vandalism Case

महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांना 2013 मधील गोवा-महाराष्ट्र महामार्गावरील धारगळ टोल नाका तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. म्हापसा न्यायालयाने सबळ पुरावे नसल्याचे नमूद करत गुरुवारी नितेश राणे यांच्यासह सर . सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करण्यात अपयश आल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला. या निकालानंतर तब्बल 13 वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणावर…

Read More

"प्रश्न विचारू नका.. प्रश्न विचारला की हात उचलला जातो":लाठीचार्जवरून सुमित राघवन यांची खोचक प्रतिक्रिया; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा

नीट पेपरफुटी प्रकरणाच्या विरोधात देशभरातील विद्यार्थ्यांनी राजधानी दिल्लीत आक्रमक आंदोलन सुरू केले आहे. या प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थ्यांकडून तसेच विरोधी पक्षांकडून केली जात आहे. 20 जुलै रोजी कॉकरोच जनता पार्टीने ‘चलो संसद’ मोर्चा सुरू केला, मात्र त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. याच्या निषेधार्थ आता अनेक स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेते…

Read More

डिजिटल गोल्ड गुंतवणुकीच्या नावाखाली 94 लाखांची फसवणूक:कल्याणीनगरमधील व्यावसायिकाला सायबर चोरट्यांनी केले लक्ष्य

पुण्यात ‘डिजिटल गोल्ड’मध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची सायबर चोरट्यांनी ९४ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. कल्याणीनगर येथील ५५ वर्षीय व्यावसायिकाने याप्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सायबर चोरट्यांनी तक्रारदाराच्या मोबाइलवर संदेश पाठवून त्यांना ‘डिजिटल गोल्ड’मध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले. चांगला परतावा मिळेल असे सांगून, चोरट्यांनी त्यांना विविध गुंतवणूक…

Read More

उपसभापती सचिन अहिर यांच्या घरात तब्बल 2.65 कोटींची चोरी:24 वर्षांपासूनचा विश्वासू नोकर अटकेत, बिंग कसं फुटलं?

मुंबईतील शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या वरळी येथील निवासस्थानी झालेल्या तब्बल 2.65 कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. अनेक वर्षे घरात काम करणाऱ्या विश्वासू नोकराला अटक करण्यात आली असून, इतर संशयितांचा शोध सुरू आहे. सोन्याचे बिस्किट, हिऱ्यांचे दागिने, चांदीची भांडी आणि रोख रक्कम अशा मौल्यवान वस्तू चोरीला…

Read More

केडगावात 700 विद्यार्थ्यांनी दिला संस्कार अन् पर्यावरणाचा प्रभावी संदेश

प्रतिनिधी|अहिल्यानगर केडगाव येथील सरस्वती प्राथमिक विद्या मंदिरात विठ्ठलनामाच्या अखंड गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि भक्तीमय वातावरणात ‘पंढरीची वारी, वृक्षदिंडी आणि शिक्षणाची वारी’ हा आगळावेगळा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. बालवाडी ते दहावीपर्यंतच्या सुमारे ७०० विद्यार्थ्यांनी वारकरी बनत महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा, संस्कारांचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविला. विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, संत नामदेव, मुक्ताबाई, प्रभू श्रीराम,…

Read More

राज्यात पावसाचा जोर वाढला:घाटमाथ्यावर रेड अलर्ट, नाशिक-पालघरमध्ये पूरस्थिती; अनेक गावांचा संपर्क तुटला

राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सूनने पुन्हा एकदा रौद्र रूप धारण केले आहे. हवामान विभागाने पुणे, नाशिक आणि कोकणातील जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड आणि ऑरेंज अलर्ट) दिला आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आला असून अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे, शेजारील गुजरात राज्यातही पावसाने ‘मेघतांडव’ सुरू केले असून, तिथे पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील…

Read More

दोन कंत्राटदार काळ्या यादीत; वेतन थकवणे, करारभंग भोवला:ई-बस सेवेसाठी नाशिक येथील सल्लागार नियुक्त‎

मनपा स्थायी समितीच्या सभेत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पुरवठा करणाऱ्या दोन कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या खात्यात पूर्ण वेतन जमा न करणे, कर न भरणे आणि करारातील अटींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत एनटीएस ग्रुप, अकोला आणि महात्मा फुले मल्टी सर्व्हिसेस, संभाजीनगर या दोन कंत्राटदारांना मुदतवाढ नाकारण्यात आली. तसेच पंतप्रधान ई-बस सेवा योजनेसाठी नाशिकच्या सल्लागार…

Read More