Headlines

संत मेळा:'विठ्ठल-रुक्मिणीं'चे प्रायश्चित्त, संन्याशाच्या मुलांचे शुद्धीपत्रक, वेदाचा खरा अर्थ सांगणारे ज्ञानेश्वर आणि नेवासा येथील पैस खांब!

संत ज्ञानेश्वरांचा जन्म इसवी सन 1275 मधला. तेव्हा महाराष्ट्रात यादव वंशाचे राजा रामदेवराय यांचे राज्य होते. ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात याचा उल्लेख येतो. त्या काळी अंधश्रद्धा पराकोटीला पोहचलेली. भूत, नवससायास, जादूटोणा, कर्मकांडाचे महत्त्व प्रचंड वाढलेले. ज्ञानेश्वरांसह त्यांच्या सर्व भावंडांना ‘संन्याशाची मुले’ म्हणून वाळीत टाकले गेले. मग इतरांची काय अवस्था असेल? त्यांच्या पिळकवणुकीला तर पारावार नव्हता. याच…

Read More

सिद्धेश्वर काळुसे यांचे निलंबन रद्द:अमरावती जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती

नागपूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे यांचे निलंबन राज्य शासनाने रद्द केले आहे. त्यांची अमरावती जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी पदावर पुनर्रस्थापना करण्यात आली असून, काळुसे यांनी दोन दिवसांपूर्वीच अमरावतीत आपल्या नव्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. शासनाच्या आदेशानुसार, सिद्धेश्वर काळुसे यांना २४ सप्टेंबर २०२५ रोजीच्या आदेशान्वये निलंबित करण्यात आले होते. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व…

Read More

अमरावतीत तिसऱ्या दिवशीही 'नीट' गैरव्यवहाराविरोधात आंदोलन:धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस, वंचित, कम्युनिस्ट रस्त्यावर

अमरावतीमध्ये ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही उमटले. शहरात विविध ठिकाणी धरणे, निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहार समोर आल्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या आठवड्यापासून विद्यार्थी संघटनांनी आंदोलन सुरू केले…

Read More

एडीसीसीच्या धोरणात्मक निर्णयावरील बंदीला हायकोर्टाची स्थगिती:विभागीय सहनिबंधकांकडून स्पष्टीकरण मागवले, कारवाईचा इशारा

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एडीसीसी) संचालक मंडळाला धोरणात्मक निर्णय घेण्यावर घालण्यात आलेली बंदी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगित केली आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने गुरुवारी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने सत्ताधाऱ्यांना धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत, असे पत्र विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन यांनी…

Read More

टर्मिन इंजेक्शनची अवैध विक्री:दोघे अटकेत; 100 बाटल्या जप्त, वाघोली पोलिसांची 'मिशन क्रॅकडाऊन' अंतर्गत कारवाई

नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या मेफेनटर्मिन सल्फेट (टर्मिन) इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोघांना वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून टर्मिन इंजेक्शनच्या १०० बाटल्या आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सूरज पद्माकर भुत्ते (वय १९) आणि आकाश गणेश धनवटे (वय १९, दोघे रा. लोणीकंद) अशी…

Read More

हडपसरमध्ये स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय:तीन तरुणींची सुटका, मालकीण आणि मॅनेजरवर गुन्हा दाखल

हडपसर पोलिसांनी स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली. याप्रकरणी, स्पा मालकीण आश्र्विनी मुरडे (रा. कल्याणीनगर) आणि मॅनेजर रकबुल अबुल हुसेन यांच्यासह दोघांविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार बाबु लोणकर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मगरपट्टा सिझन…

Read More

शेती, शेतरस्त्याच्या भांडणात आता नोटीस थेट ई-मेलवर!:महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय, परिपत्रक जारी

ग्रामीण भागातील शेती, शेतरस्ते, वहिवाट किंवा पाण्याचे प्रवाह अडवणाऱ्या दंडेलीखोरांना चाप लावण्यासाठी राज्य शासनाने अत्यंत कठोर आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने महसूल विभागाने मामलतदार न्यायालय कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. या नव्या नियमांनुसार प्रकरणातील सुनावणीसाठी नोटीस थेट ई-मेलवर बजावली जाणार असून, तहसिलदारांचा (मामलतदार) आदेश…

Read More

'चरणसेवा'ने जपले लाखो वारकऱ्यांचे आरोग्य:4.96 लाखांहून अधिक वारकऱ्यांना लाभ, 3 हजार लीटर आयुर्वेदिक औषधी तेलाचा वापर

गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाचा समारोप शुक्रवार, दि. २४ जुलै रोजी होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला. यंदाच्या आषाढी वारीत राज्यातील १४ जिल्ह्यांतील ४ लाख ९६ हजारांहून अधिक वारकऱ्यांनी थेट चरणसेवा आणि आरोग्यसेवेचे लाभ घेतला. आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांना…

Read More

नाशिकमध्ये पावसाचे धुमशान!:गोदावरीला यंदाच्या मोसमातील सर्वात मोठा पूर; दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी

नाशिक शहर आणि धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला यंदाच्या मोसमातील सर्वात मोठा पूर आला आहे. संततधार पावसामुळे गोदावरी आणि दारणा नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून ऐतिहासिक रामकुंड परिसरातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. प्रसिद्ध ‘दुतोंड्या मारुती’च्या थेट गळ्यापर्यंत पुराचे पाणी पोहोचले असून सायंकाळनंतर गोदावरी नदी धोक्याची पातळी…

Read More

Vijay Wadettiwar Slams Government Over Jantar Mantar Student Lathicharge

दिल्ली येथील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. यावेळी केंद्र सरकार . पुढे बोलताना आमदार वडेट्टीवार म्हणाले की, देशाचे भविष्य घडविणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करून त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी…

Read More