'उबाठा' गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या वाटेवर; म्हणूनच खासदार दूर गेले:जनतेच्या न्यायालयात शिंदेंचीच शिवसेना खरी- नवनाथ बन
महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात भाजपचा एकही आमदार त्यांच्या गळाला लागला नाही. त्यामुळे हा पैसा किंवा पदाचा संघर्ष नसून विचारांचा संघर्ष आहे.काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या दिशेने उबाठा गट वाटचाल करत असल्याने अनेक लोकांनी त्यांच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. खासदारांना टक्केवारी नव्हे तर जनतेच्या मतांची टक्केवारी महत्त्वाची वाटते, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे….