Headlines

युवक मृत्यूप्रकरणी ‘एलसीबी’कडून चौकशी:पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी घटनास्थळी जाऊन चौकशीचे आदेश दिले

प्रतिनिधी | अकोला जुने शहर शिवाजी नगर परिसरातील चेतन बबन शेळके (२८) यांचा भाजल्याने मृत्यू झाल्याप्रकरणी डाबकी रोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. परंतु याप्रकरणी वस्तुस्थितीशी विसंगत माहिती प्रसारित झाल्याचे निदर्शनास आल्याने पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी घटनास्थळी जाऊन चौकशीचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेकडे दिले होते. त्यानुसार मंगळवारी गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकांनी पथकासह…

Read More

वादळामुळे वीजपुरवठा खंडित; नागरिकांनी जागूनच काढली रात्र:महावितरण अधिकाऱ्यांविरोधात नागरिकांचा संताप – खांब जमीनदोस्त‎

प्रतिनिधी | अंजनगाव सूर्जी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हंतोडा येथे सोमवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसामुळे वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. यामुळे गावातील नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. वेळीच दुरुस्ती झाली असती. तर कदाचित नागरिकांचा त्रास टळला असता. त्यामुळे महावितरणच्या ढिसाळ नियोजनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. सोमवारी अमरावती जिल्ह्याचे तापमान ४६ अंश सेल्सिअसहून अधिक होते. त्यामुळे…

Read More

गोमातेच्या सन्मानार्थ पदयात्रा; संरक्षण करण्याचीही मागणी:पालखीत ठेवून नेलेले निवेदन दिले तहसीलदार सुनील चव्हाण यांना‎

प्रतिनिधी | अकोट गोमातेला राष्ट्रमाता घोषित करून तिचे व गोवंशाचे संरक्षण आणि संगोपन करण्यासाठी कठोर कायदे, करा अशी मागणी करत सोमवारी गोभक्तांनी निवेदनाद्वारे केली आहे. त्यासाठी गावातून पदयात्रा काढण्यात आली. सकल हिंदू समाजाच्या वतीने श्री नरसिंग महाराज मंदिर येथून गोमातेच्या सन्मानार्थ पदयात्रेला प्रांरभ झाला. या पदयात्रेत पालखीत गोवंश प्रेमींच्या सह्यांचे निवेदन ठेवण्यात आले होते. तसेच…

Read More

एन्काउंटर स्पेशालिस्ट नेमून निवडणुका जिंकणे हा कसला पराक्रम?:संजय राऊतांचा मोदी-शाहांना सवाल, बच्चू कडूंच्या विलीनीकरणावरही शंका व्यक्त

देशातील निवडणूक प्रक्रिया आणि यंत्रणांच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकप्रिय नेते असतील, तर त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी अडीच लाख पॅरामिलिटरी फोर्स आणि एन्काउंटर स्पेशालिस्टची गरज का भासते?” असा सवाल करत राऊत यांनी भाजपच्या निवडणूक जिंकण्याच्या पद्धतीला ‘दहशतवाद’ असे…

Read More

"पैस' खांबाच्या साक्षीने वारकऱ्यांवर होणार मोफत उपचार:डॉ. जगधने

प्रतिनिधी | नेवासे ज्या पैस खांबाला टेकून माऊलींनी ज्ञानेश्वरी प्रकट केली, त्या पवित्र खांबाच्या साक्षीने आज एका डॉक्टरने मानवतेची शपथ घेतली. वैशाख शुद्ध एकादशीच्या मुहूर्तावर श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात झालेल्या महाआरतीनंतर डॉ. जगधने यांनी आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून वारकरी भक्तांना मोफत उपचार देण्याचा संकल्प जाहीर केला. माऊलींच्या दर्शनाने मिळालेली ही अनुभूती असल्याची भावना त्यांनी यावेळी…

Read More

पोलिस चौकीसमोर ५० फुटांवर फोडले दुकान:पहाटे ४.३० वाजेची घटना : गस्तीवरील पाेलिसांचे पथक पुढे जाताच चाेरट्यांनी मारला डल्ला‎

प्रतिनिधी | जळगाव शनिपेठ आणि आसोदारोड परिसरात लाल रंगाच्या कारमधून आलेल्या चोरट्यांच्या टोळीने एकाच रात्रीत दोन दुकाने फोडली. शनिपेठ परिसरातील भिलपुरा पोलिस चौकीपासून अवघ्या ५० फुटांवर असलेले एक मेडिकल चोरट्यांनी फोडले. पहाटे चार वाजेपर्यंत पोलिस गस्तीवर होते. ते परतताच साडेचार वाजता चोरट्यांनी डल्ला मारला. यानंतर या टोळीने आसोदा रोडवरील एक हार्डवेअरचे दुकानही फोडले. दिलीप अनंत…

Read More

धार्मिक:बाभूळगावच्या सप्ताहात दीड हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ; गावातून टाळ-मृदंगाच्या गजरात कलशाची मिरवणूक

. सिल्लोड तालुक्यातील बाभूळगाव बु.येथे विठ्ठल रुखुमाई मंदिर वर्धापन दिनानिमित्त मंगळवार (दि.२१) रोजीपासून अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ झाला होता. गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताह,भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा समारोप मंगळवारी (दि.२८) रोजी काल्याच्या कीर्तनाने झाला. या समारोपप्रसंगी सकाळी संपूर्ण गावातून टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वरी पारायण व…

Read More

पाटबंधारे विभागाकडून जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी काम सुरू:बंद असलेल्या जलविद्युत केंद्रासाठी ६ कोटी रुपये खर्च करून गार्ड वॉल

पैठण तालुक्यातील जायकवाडी धरण पायथ्याशी असलेले जलविद्युत केंद्र मागील तीन वर्षांपासून बंदच आहे, त्याच्या दुरुस्तीवर कोट्यवधींचा खर्च होत असतानाही केंद्र सुरू होण्याबाबत अनिश्चितता कायम आहे. असे असतानाही पिचिंगसाठी ६ कोटी रुपयांची गार्ड वॉल उभारण्यात येत आहे. मात्र जलविद्युत केंद्राची दुरुस्ती होत नसल्याने व कधी होईल याची शाश्वती नसतानादेखील त्याच्या पायथ्याशी पाटबंधारे विभागाच्या वतीने ६ कोटी…

Read More

खत लिंकिंग बंद करा:वैजापुरात निविष्ठा विक्रेत्यांचा कडकडीत बंद

प्रतिनिधी | वैजापूर रासायनिक खतांच्या पुरवठ्यात कंपन्यांकडून केली जाणारी लिंकिंग पद्धत तात्काळ बंद करावी, या प्रमुख मागणीसह प्रश्न सोडवावे, या मागणीसाठी वैजापूर तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र फर्टीलायझर्स, पेस्टिसाइड्स अँड सीड्स डीलर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. खतांचा पुरवठा करताना कंपन्यांकडून दुकानदारांना लिंकिंग देण्यात येत असल्याने विक्रेत्यांना एमआरपी पेक्षा अधिक दराने…

Read More

संकटांची मालिका संपेना; हतबल शेतकऱ्यांची मोसंबी बागांवर कुऱ्हाड:मोसंबीवर रोगराईचा वाढला घाट, शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची बिकट वाट

दत्तात्रय मुळे | ढोरकीन सतत हवामान बदल, अवकाळी पाऊस, पडलेले बाजारभाव, आटोक्यात न येणारी प्रचंड रोगराई, उन्हाच्या तीव्र झळा व पाण्याची कमतरता यामुळे पैठण तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर मोसंबी बागेवर अखेर कुऱ्हाड चालवण्याची व जेसीबी यंत्राच्या साहाय्याने बागा उपटून फेकण्याची वेळ आली. अनेक शेतकऱ्यांनी कष्टाने उभ्या केलेल्या बागा प्रामुख्याने रोगराई आटोक्यात न आल्याने व पाण्याअभावी सुकू…

Read More