Headlines

चोरट्यांनी पोलिस बनून पाच लाखांचे दागिने लुटले:पुण्यात दोन घटना, ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करत गुन्हे दाखल

पुण्यात पोलिस असल्याची बतावणी करून चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांकडून सुमारे पाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटले. कोथरूड आणि पाषाण परिसरात रविवारी हे प्रकार घडले असून, याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिला प्रकार कोथरूडमधील पौड रस्त्यावर घडला. जनवाडी परिसरात राहणारे एक ज्येष्ठ नागरिक रविवारी सकाळी नऊ वाजता पत्नीसह दुचाकीवरून भूगावला जात…

Read More

ग्राहकांच्या समाधानासाठी काम करा- मुख्य अभियंता अशोक साळुंके:महावितरणच्या ५० तांत्रिक कर्मचाऱ्यांना ‘गुणवंत कामगार’ पुरस्काराने केले सन्मानित‎

प्रतिनिधी । अमरावती महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनांनिमित्त महावितरणच्या अमरावती परिमंडळातील ८ यंत्रचालक आणि ४२ तंत्रज्ञ अश्या ५० कर्मचाऱ्यांना ” गुणवंत कामगार ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्युत भवन येथे झेंडा वंदन झाल्यानंतर मुख्य अभियंता अशोक साळुंके यांच्याहस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुरस्कार समारंभादरम्यान बोलताना मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी कर्मचाऱ्यांना आवाहन केले कि,…

Read More

"शिवाजी काेण हाेता'' पुस्तकावर‎बंदीसाठीही करणार आंदोलन‎:हिंदुराष्ट्र जागृती सभा; छत्रपतींच्या भूमीत हिंदूंचा अपमान सहन करणार नाही : घनवट‎

प्रतिनिधी | अकोला हिंदूंच्या भूमीत हिंदूंच्याच सभांना विरोध होणे हे दुर्दैवी आहे. ही भूमी हिंदूंची आहे; हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, त्यामुळे येथे सभा होणारच. जर हिंदूंच्या भूमीत सभा घ्यायची नाही, तर काय पाकिस्तानात जाऊन घ्यायची, असा रोखठोक सवाल हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी सभेत केला. महापालिकेच्या स्थायी समिती…

Read More

संशोधन, आधुनिक तंत्रज्ञानावर भर देणे आवश्यक:व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांचे शेतकऱ्यांना आवाहन‎

प्रतिनिधी | अकोला महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) या संस्थेचा ५० वा सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांनी संस्थेच्या सुवर्णप्रवासाचा आढावा सादर केला. वाढती स्पर्धा, बाजारातील आव्हाने लक्षात घेता संशोधन, संकरित वाण, जैविक उत्पादने…

Read More

निवडणूक आयोग हा भाजपचाच मित्रपक्ष:पश्चिम बंगालमध्ये जिंकण्यासाठी भाजपने विविध हातकंडे वापरले, संजय राऊतांचा आरोप

पश्चिम बंगालमधील मतमोजणीचे सुरुवातीचे कल समोर येत असून, या कलांनुसार भाजप बहुमताच्या दिशेने जाताना दिसत आहे. तर तृणमूल काँग्रेस पिछाडीवर पडताना दिसत आहे. या निवडणुकीच्या निकालावरून खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर बोचरी टीका केली आहे. “ममता बॅनर्जी यांना शह देण्यासाठी निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष, मोदी आणि शहा यांनी एसआयआरच्या नावाखाली…

Read More

विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून बनवली सुंदर घरटी‎:भीषण उन्हाळ्यात मुक्या पक्ष्यांना मायेचा आधार, सिताराम सारडा शाळेतील विद्यार्थ्यांचा उपक्रम‎

प्रतिनिधी|अहिल्यानगर हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयात एक अनोखा निसर्ग उपयुक्त उपक्रम घेण्यात आला. पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी शंभराहून अधिक पक्षांसाठी सुंदर घरटी तयार केली. सध्या ऊन, उष्णता भयंकर आहे. मनुष्याला या अति उष्णतेचा त्रास होतो आहे. आज प्राणी, पक्षी यांची अवस्था देखील खूप बिकट आहे. पक्षी हा निसर्गाचा एक प्रमुख घटक असून मनुष्यासाठी तो…

Read More

शिक्षणाला महत्व जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाने यश मिळेल:स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा केला सन्मान

प्रतिनिधी|अहिल्यानगर आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर यश संपादन करता येते, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. राजमुद्रा करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते….

Read More

बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल:बारामती 23 तर राहुरी मतदारसंघात 7 उमेदवार रिंगणात

बारामती आणि राहुरी या दोन महत्त्वाच्या मतदारसंघांतील पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर होत असून राज्यभराचे लक्ष या मतमोजणीकडे लागले आहे. बारामतीमध्ये दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मैदानात उतरल्या आहेत. या निवडणुकीत त्यांची कामगिरी काय ठरते, याकडे विशेष लक्ष आहे. दुसरीकडे राहुरी मतदारसंघातही चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. आमदार शिवाजीराव…

Read More

संकटात असलेल्या पृथ्वीला तथागत गौतम बुध्दांचे विचार तारतील- ढोकणे:चंद्राला साक्षी ठेवून हजारो मेणबत्त्या केल्या प्रज्वलित‎

प्रतिनिधी | कन्नड अमर्याद तृष्णेमुळे संपूर्ण पृथ्वी धोक्यात सापडली आहे. साम्राज्यवादामुळे युद्ध, कलह वाढत आहेत. धोक्यात आलेल्या पृथ्वीस तथागत गौतम बुध्दांचे विचारच तारतील असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रहार ढोकणे यांनी बौध्द पौर्णिमा उत्सवात केले. बुद्ध पौर्णिमेनिमित्त त्रिशरण बुद्ध विहारात बौद्ध पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी ‘युद्ध नको बुद्ध हवा’ व ‘अत्त…

Read More

उन्हामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांना‎बसला फटका; लागवड आली धोक्यात‎:पिंपळदरी, बाळापूर गोळेगाव, धोत्रा, पानवडोद परिसरातील चित्र‎

प्रतिनिधी |पिंपळदरी मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिल्लोड तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यंदा देखील विहिरीतील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करुन शेतकरी उन्हाळी मिरची लागवड करत आहे. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने उन्हाच्या तीव्रतेमुळे मिरची लागवड धोक्यात आली आहे. सिल्लोड तालुक्यातील, पिंपळदरी, बाळापूर गोळेगाव, धोत्रा, पानवडोद, शिवणा, पानस, डिग्रस, सराटी, बोदवड, लिहाखेडी, खंडाळा, वसई,…

Read More