Headlines

लेणी-घृष्णेश्वर मंदिर मार्गावर वाहतूक कोंडीतून वाहनधारकांची सुटका होणार:चौपदरी वेरूळ बायपासच्या कामाला सुरुवात; 6 महिन्यांत होणार पूर्ण रस्ता

वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिर परिसरात वर्षानुवर्षे भाविक, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना हैराण करणारी वाहतूक कोंडी आता सुटणार आहे. वेरूळ घाटातून १.६५ किलोमीटर लांबीच्या चौपदरी बायपासचे काम सुरू झाले असून, ते पुढील ६ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आ . वेरूळ लेणी हे जागतिक वारसास्थळ, तर घृष्णेश्वर मंदिर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने येथे वर्षभर देश-विदेशातील…

Read More

देशातील सर्वात 15 उष्ण शहरांत महाराष्ट्रातील तीन:अकोला, अमरावती 45.6 वर, पाच दिवसांनी मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाची शक्यता

महाराष्ट्रात उष्णतेचा भडका उडाला आहे. 25 एप्रिल रोजी राज्यातील 15 शहरांचे तापमान 41 अंश सेल्सियसवर गेले. अकोला, अमरावतीत 45.3, तर वर्ध्यात 45.5 अंश तापमान होते. देशातील 15 सर्वात उष्ण शहरांमध्ये अकोला, अमरावती, वर्धा आहेत. छत्रपती संभाजीनगरात या मोसमातील सर्वाधिक 41.8 अंश तापमानाची नोंद झाली. 5 दिवसांनी मराठवाड्यासह, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. 2025च्या तुलनेत…

Read More

नदीजोड प्रकल्पामधून राज्य दुष्काळमुक्त करू- मुख्यमंत्री:नाशिकला ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा शुभारंभ

नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने निर्मळ आणि अविरल गोदावरीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. गोदामाता सतत प्रवाहित, बारमाही करण्यासाठीही शासन स्तरावर प्रयत्न केले जात असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या…

Read More

डेक्कन पीएमपी स्थानकातून मद्यपीने PMP बस पळविली:पोलिसांच्या तत्परतेमुळे गंभीर दुर्घटना टळली

डेक्कन पीएमपी स्थानकातून मद्यपीने PMP बस पळविली:पोलिसांच्या तत्परतेमुळे गंभीर दुर्घटना टळली Source link

Read More

विचारांना उत्तर विचारांनीच द्या!:अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी एमजीएमचे विद्यार्थी एकवटले; संजय गायकवाड यांच्या शिवीगाळांचा निषेध

गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता” या पुस्तकासंदर्भात उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या समर्थनार्थ एकत्र येत जाहीर निषेध नोंदवला. संजय गायकवाड यांनी पुस्तकाच्या प्रकाशकाला दिलेल्या कथित धमक्या आणि केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांविरोधात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. एमजीएम युनिव्हर्सिटीतील चिंतनगाह येथे दुपारी 4 वाजता आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी “विचारांना उत्तर विचारांनीच दिले पाहिजे” असा ठाम…

Read More

पुणे शहराने देशात स्वतंत्र वैशिष्ट्य जपले:महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे 'बीएआय' पदग्रहण समारंभात प्रतिपादन

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांनी प्रतिपादन केले की, पुण्याची ओळख ‘पेन्शनर्स पॅराडाईज’ अशी असली तरी, संस्कृती, इतिहास आणि स्वातंत्र्य चळवळीतील योगदानामुळे या शहराने देशात स्वतःचे स्वतंत्र वैशिष्ट्य जपले आहे. नियोजनबद्ध विकास, रिअल इस्टेट क्षेत्रातील वाढ आणि उद्योगांच्या विस्तारामुळे पुणे आज आयटी, शिक्षण, वैद्यकीय आणि स्टार्टअप क्षेत्राचे प्रमुख केंद्र बनले आहे. शहराच्या या जडणघडणीत बिल्डर्स…

Read More

शनिवारवाड्यासमोर 'अटक विजय दिवस' साजरा होणार:मराठ्यांच्या इतिहासाला सांगीतिक मानवंदना, 28 एप्रिल रोजी कार्यक्रम

पुण्यात २८ एप्रिल २०२६ रोजी ‘अटक विजय दिवस’ अर्थात ‘मराठा साम्राज्य दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. मराठा योद्ध्यांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी हा सोहळा शनिवारवाड्याच्या ऐतिहासिक प्रांगणात सायंकाळी ६:३० ते ९:०० या वेळेत पार पडेल. २८ एप्रिल १७५८ रोजी मराठ्यांनी सिंधू नदीच्या तीरावरील ‘अटक’ किल्ला जिंकून मराठा साम्राज्याचा भगवा झेंडा अटकेपार फडकवला होता. या ऐतिहासिक घटनेचे…

Read More

अधिकारी होण्याचे स्वप्न भंगले!:चित्तेपिंपळगावात भीषण अपघातात 18 वर्षीय तरुणी ठार, वडील गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चित्तेपिंपळगाव येथे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने 18 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे वडील या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. मृत तरुणीचे ‘मोठी अधिकारी’ होण्याचे स्वप्न या अपघातामुळे कायमचे अधुरे राहिले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…

Read More

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार?:खासदार संजय जाधव पक्ष सोडण्याच्या चर्चांना उधाण; 'मातोश्री'वरील बैठकीला अनुपस्थित

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत असून, विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर आणि महाविकास आघाडीच्या दारूण पराभवानंतर शिवसेना ठाकरे गटातील गळतीचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. निवडणुकीपासून अनेक दिग्गज नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली असतानाच, आता पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेतील एक बडा नेता पक्ष सोडणार असल्याची चर्चा…

Read More

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात संतापजनक प्रकार:दर्शन मंडपात सापडल्या दारूच्या बाटल्या आणि सिगारेट; संबंधितांवर कारवाईची मागणी

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या दर्शन मंडपाच्या स्वच्छतागृहात दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे आणि गुटखा-मावाच्या पुड्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी उघडकीस आणली आहे. यामुळे धार्मिक स्थळी अशा वस्तू आढळून आल्याने भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे….

Read More