Headlines

आमच्याच गाडीवर दगडफेक अन् आमच्यावरच गुन्हे का?:मनसे-शिवसेना वाद वाढवायचा नाही, आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी बांधील- संजय निरुपम

इंदौरी चाटचा जो हलवाई आहे त्याने माझ्याविरोधात बोंबाबोंब केली. पोलिसांवर दबाव आणला की माझ्याविरोधात कारवाई झाली पाहिजे. कारवाई झाली तर ती चुकीची आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर दगडफेक केल्याने त्यांच्यावर कारवाई केली ती योग्य आहे, असे म्हणत शिवसेनेचे संजय निरुपम यांनी मनसे शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. आमच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची गरज…

Read More

रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीवरून वाद वाढला:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूमिका स्पष्ट; म्हणाले- शिकवू पण वाद नको

राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून राजकारण चांगलेच तापले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची घोषणा केल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. या निर्णयानुसार रिक्षा आणि…

Read More

लिंबाळा तांडा शिवारात स्कार्पिओ वाहनावर टोळक्याचा हल्ला:मारहाण करत 6 तोळे वजनाची सोन्याची चैन पळविली, सेनगाव पोलिस ठाण्यात 15 जणांवर गुन्हा दाखल

सेनगाव तालुक्यातील लिंबाळातांडा शिवारात 12 ते 15 जणांच्या टोळक्याने स्कार्पिओ वाहनाची तोडफोड करून सहा तोळे वजनाची सोन्याची चैन पळविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात 15 जणांवर शुक्रवारी ता. 24 रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिंतूर तालुक्याील अंबरवाडी येथील अशोक घुगे हे त्यांच्या स्कार्पिओ वाहनाने नातेवाईकांच्या लग्नासाठी साखरा (ता. सेनगाव)…

Read More

अशोक खरातच्या नव्या कारनाम्याने खळबळ:अवतारपूजेच्या नावाखाली 8 कोटींची फसवणूक; आई-वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवली

भोंदूगिरी आणि विविध गंभीर आरोपांमुळे आधीच चर्चेत असलेल्या अशोक खरात याच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. एका चार्टर्ड अकाउंटंटची 8 कोटी 76 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप समोर आला असून या प्रकरणी नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खरातच्या कारवायांबाबत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित सीए…

Read More

बडनेऱ्यात महिला शक्तीचा जागर; संस्था व्यवस्थापन कार्यशाळेचे धडे:वस्तीस्तर संघांनी एकजुटीने काम करणे गरजेचे‎

नवी वस्ती, बडनेरा येथील सिद्धार्थ बुद्ध विहार येथे डे-एनयुएलएमअंतर्गत आयोजित संस्था व्यवस्थापन कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या झाली. या कार्यशाळेला वसुंधरा शहरस्तर संघ, अमरावती यांच्या अध्यक्षा सुजाता गणेश यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन लाभले. शहर अभियान व्यवस्थापक भूषण बाळे व प्रफुल ठाकरे यांनी संस्थेचे प्रभावी व्यवस्थापन, संघटन कौशल्य, आर्थिक शिस्त तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यावा यावर…

Read More

विनोदी नाटक " ऑल दि बेस्ट' ने बार्शीकरांना खळखळून हसवले:नर्म विनोदी कथा, उत्कृष्ट अभिनयाने मने जिंकली‎

बार्शी नगरपालिका, भगवंत देवस्थान ट्रस्ट, बार्शी बाजार समिती, पंचायत समिती व भगवंत बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या भगवंत महोत्सवात चौथ्या दिवशी “ऑल दि बेस्ट” या मराठी विनोदी नाटकाने बार्शीकरांना खळखळून हसवले. प्रारंभी श्री भगवंताची आरती शहरातील देणगीदार डॉक्टर, व्यापारी आदींच्या हस्ते करण्यात आली. हलक्या-फुलक्या कथानकासोबत उत्कृष्ट अभिनय, नेमकेपणा यामुळे संपूर्ण कार्यक्रम रंगतदार ठरला….

Read More

पिंप्री शाळेत गुणवंत विद्यार्थी, नूतन सभापती-उपसभापती यांचा सत्कार:सातवीच्या विद्यार्थ्यांना दिला निरोप, मान्यवरांची उपस्थिती‎

सिल्लोड तालुक्यातील पहिल्या आयएसओ मानांकनप्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंप्री येथे नवनिर्वाचित शिक्षण व आरोग्य सभापती अनिता मोठे, पंचायत समिती सिल्लोडच्या सभापती अनिता बनकर, उपसभापती भगवान आहेर व पंचायत समिती सदस्य सुमित्रा सुदाम बनसोड यांचा सत्कार करण्यात आला. सोबतच पिंप्री येथील शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांची नुकतीच प्रशासकीय सेवेत निवड झाल्याने त्यांचा गौरव…

Read More

156 गावांत जलजीवनची कामे 4 वर्षांपासून अर्धवट‎:योजना मोठी, पण अंमलबजावणी विलंबाने; 3 गावांत काम जागीच‎

गेल्या तीन ते चार वर्षांपासून कन्नड तालुक्यातील जलजीवन मिशनचे काम रखडले आहे. लोकप्रतिनिधी आणि ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे पाणीटंचाईने जनता होरपळत आहे. तालुक्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत २१२ गावांपैकी १७६ गावांत पाणीपुरवठ्याची कामे २०२२ मध्ये सुरू करण्यात आली आहेत. कामे सुरू होऊन चार वर्षे उलटून गेली तरी कामे प्रगतिपथावरच आहेत. तीन गावांत तर काहीच काम झालेले नाही. २९…

Read More

संजय निरुपम यांच्या गाडीवर दगडफेक:रिक्षाचालकांना मराठी सक्तीवरून शिंदेसेना, मनसेतील वाद वाढला

मराठी भाषा बोलता-लिहिता येणार नाही अशा रिक्षाचालकांवर १ मेपासून दंडात्मक तसेच परवाना निलंबन व रद्दची कारवाई केली जाईल, असा निर्णय शिंदेसेनेचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दहा दिवसांपूर्वी घेतला. त्याला शिंदेसेनेचेच नेते, माजी खासदार संजय निरुपम यांनी विरोध केला. त्यांनी मुंबईतील हिंदी भाषिक तसेच रिक्षाचालकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न चालवला. दुसरीकडे १५ लाख रिक्षाचालकांनी ४ मेपासून संपावर…

Read More

मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात दाेन दिवस अवकाळी पावसाचा इशारा:अकाेला सर्वाधिक 45 अंश, संभाजीनगरात 41.60 तापमान

राज्यात कोकण पट्ट्यात पुढील दोन दिवस उष्ण व दमट हवामानाचा इशारा दिला आहे. विदर्भात उष्णतेची लाट कायम असून अकोल्यात सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. यात अमरावती- 44.8, वर्धा- 44.4, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली- 44.0 अंश. पुढील तीन दिवसविदर्भामध्ये उष्णतेची लाट राहील. त्यानंतर पाऊस होऊ शकतो. परभणी, नांदेड, लातूर, सोलापूर, सांगली, पुणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथे…

Read More