Headlines

नागपूरला एनजीओ जिहाद:चाैघींची धर्मांतराची तक्रार; अध्यक्षाला अटक, शिक्षण प्रसाराच्या नावाखाली संस्थेची स्थापना करून रियाज काझीचे सुरू होते अनेक गैरप्रकार

नाशिक येथील टीसीएस या कॉर्पोरेट कंपनीतील महिला लैंगिक अत्याचार, धर्मांतराचे प्रकरण धगधगत असतानाच नागपूर येथील मानकापूर भागातील एका एनजीओतील (गैर सरकारी संस्था) जिहादची घटना उघडकीस आली आहे. युनिव्हर्सल मल्टिपर्पज सोसायटी असे या एनजीओचे नाव आहे. या संस्थेचा अध्यक्ष रियाज काझीने महिलांचे लैंगिक शोषण केले. त्यांचा मानसिक छळ केला. त्यांना धमकावले. मुस्लिम धर्माच्या कार्यात सहभागी होण्यासाठी…

Read More

बहिरगाव येथे कृषी मार्गदर्शन शिबिर:कापूस क्रांतीसह हुमणी अळी नियंत्रणावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन‎

हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून १ ते ७ जुलै दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कृषी सप्ताह साजरा केला जात आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी प्रकाश…

Read More

Part-1 Pahalgam is not the same as before; Baisran Valley, a major attraction, has been closed for a year

Marathi News National Bhaskar Series: Part 1 Pahalgam Is Not The Same As Before; Baisran Valley, A Major Attraction, Has Been Closed For A Year शायदा27 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तिथे (बैसरन व्हॅली, येथे २२ एप्रिल २०२५ रोजी हत्याकांड झाले) जाण्यासाठी किमान तीन रस्ते आहेत. आम्ही एका रस्त्याकडे जाण्यापूर्वी बैसरनकडे पाहतो. येथून ६ किमी आधी हीच…

Read More

आदित्य साहेब, आता मैदानात उतरा अन् गद्दारांना जागा दाखवा!:शिवसेना ठाकरे गटाच्या वर्धापन दिनी नितीन चंदनशिवेंचे आवाहन

शिवसेना ठाकरे गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यात ‘दंगलकार’ नितीन चंदनशिवे यांनी आपल्या वक्तृत्व शैलीने उपस्थित प्रेक्षकांची व शिवसैनिकांचे मने जिंकली आहेत. आदित्य साहेब, आता तुम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरा. समोर कितीही मोठी यंत्रणा, पैसा किंवा सत्ता असली तरी घाबरू नका. हा महाराष्ट्र आणि हा सामान्य शिवसैनिक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तुम्ही जी मेहनत घेताय, जो…

Read More

रामगडमध्ये ट्रक – पिकअपची धडक, 7 ठार:गाडीत अडकले मृतदेह, रस्त्यावर विखुरले ढोल – ताशे; सर्व बँड – बाजा पार्टीशी संबंधित होते

झारखंडमधील रामगढ जिल्ह्यात गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या एका रस्ते अपघातात सात जणांचा मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात रजरप्पा पोलिस स्टेशन हद्दीतील लारी-बरलौंगजवळ रामगढ-बोकारो मुख्य मार्गावर (एनएच-23) झाला. कोळशाची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिली. धडकेनंतर पिकअपचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. त्यात बसलेले सर्व जण बँड-ताशा पार्टीशी संबंधित होते. अपघातानंतर त्यांचे…

Read More

हिंगोली पालिकेत राष्ट्रवादीला झटका:तिसरे अपत्य असल्यामुळे नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

तिसरे अपत्य असल्याच्या कारणावरून हिंगोली नगर परिषदेच्या राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) नगरसेविका रुबीना मोहम्मद वाजीद यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सदस्य पदासाठी अपात्र घोषित केले आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बुधवारी ता २४ रोजी निर्णय दिला असून, यामुळे रुबीना वाजीद यांचे नगर परिषदेतील सदस्य पद तात्काळ प्रभावाने रिक्त झाले आहे. हिंगोली येथील प्रभाग क्र. १३ मधील रहिवासी सय्यद…

Read More

लेडी इंजिनिअरचे वडील म्हणाले- मुलगी दारू पीत नव्हती:अंत्यसंस्कारानंतर मसूरीला पोहोचले, जावयावर हत्येचा संशय व्यक्त केला

गुरुग्राममधील एका आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या विशाखापट्टणम येथील रहिवासी २७ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता पी. राधा गायत्री यांच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात नवीन वळण आले आहे. मसूरी-धनोल्टी रोडवरील एका होमस्टेमध्ये मृत अवस्थेत आढळलेल्या महिलेचे वडील परुपुदी सुधाकर यांनी मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर मसूरी येथे पोहोचून पोलिसांना तक्रार दिली आहे. त्यांनी आपला जावई सौम्या श्रीचरण याने मुलीच्या हत्येचा कट…

Read More

कापूस पिकाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील:राज्यस्तर राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार वितरण सोहळा‎

‘कापूस हे विदर्भाच्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख पीक असून, कापसाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कृषी विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. आधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत शेती पद्धती आणि शेतकरी मार्गदर्शनातून उत्पादनवाढ साध्य केली जाईल,’ असे प्रतिपादन विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांनी केले आहे. ते पुसदा येथे आयोजित कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कार्यशाळा, राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी बोलत…

Read More

शिक्षणाला महत्व जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाने यश मिळेल:स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा केला सन्मान

प्रतिनिधी|अहिल्यानगर आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर यश संपादन करता येते, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. राजमुद्रा करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते….

Read More

उद्धव ठाकरेंना 1995 पासूनच मुख्यमंत्री व्हायचे होते:नारायण राणे-राज ठाकरेंशी राजकारण फक्त खुर्चीसाठीच, राऊतांना ठाकरेंचा खरा इतिहास माहिती नाही – नीतेश राणे

संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंची पार्श्वभूमी आणि इतिहास माहिती नसेल. उद्धव ठाकरेंना 1995 पासून मुख्यमंत्र्या बनण्याची इच्छा आहे. म्हणूनच त्यांनी नारायण राणे, राज ठाकरे यांच्यासोबत राजकारण केले ते फक्त मुख्यमंत्रीपदाच्या लाचारीसाठी केले, असे म्हणत मंत्री नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. नीतेश राणे म्हणाले की, आज बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना एकनाथ शिंदेंना…

Read More