Headlines

गायीचे संगोपन करणे प्रत्येकाची जबाबदारी:बी. चंद्रकांत रेड्डी

प्रतिनिधी | अकोला उमरीतील टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर शाळेतील गोरक्षणमध्ये गोमाता सन्मान दिवसाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर शाळा माजी विद्यार्थी संघाच्या वतीने पार पडला. यानिमित्ताने रॅलीही काढण्यात आली. गाय ही कामधेनू आहे. गाय वाचवणे व गाईचे संगोपन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे अप्पर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी म्हणाले. माजी…

Read More

संजय राऊत स्वतःच काँग्रेसच्या वाटेवर!:शिंदेंच्या महिला खासदाराचा खळबळजनक दावा, 'ऑपरेशन टायगर'वरून ठाकरेंना टोला

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असतानाच, शिवसेना (शिंदे गट) खासदार ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. “संजय राऊत यांना आता पक्षात कोणी विचारत नाही. त्यांना आगामी काळात राज्यसभेची उमेदवारी मिळेल की नाही, याचीही शाश्वती नाही; म्हणूनच ते स्वतः काँग्रेसच्या वाटेवर आहेत,” असा…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच विमानात!:आम्ही भेटलो हीच मोठी बातमी, फडणवीसांची मार्मिक प्रतिक्रिया

राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत लक्षवेधी आणि मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी मुंबई ते नागपूर असा एकाच विमानातून एकत्र प्रवास केला आहे. विशेष म्हणजे, या विमान प्रवासात त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, विनायक राऊत आणि अनिल देसाई हे ठाकरे गटाचे प्रमुख नेतेदेखील उपस्थित होते….

Read More

मन की बातचा 133वा भाग:मोदी म्हणाले- जनगणना जगातील सर्वात मोठी मोहीम, आतापर्यंत 1 कोटी 20 लाख घरांची नोंदणी झाली

पंतप्रधान मोदींनी रविवारी प्रसारित झालेल्या ‘मन की बात’ च्या 133 व्या भागात जनगणनेचा उल्लेख केला. पंतप्रधानांनी सांगितले की, आपल्या देशात सध्या एक अत्यंत महत्त्वाचे अभियान सुरू आहे, ज्याबद्दल प्रत्येक भारतीयाला माहिती असणे आवश्यक आहे. हे आहे जनगणनेचे अभियान, ही जगातील सर्वात मोठी जनगणना आहे. जे साथीदार यापूर्वी अशा प्रक्रियेतून गेले आहेत, त्यांचा यावेळचा जनगणनेचा अनुभव…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:छत्रपती संभाजीनगरात दर दिवसाला 10 नैसर्गिक तर वैद्यकीय पद्धतीने 18 गर्भपात, जिल्ह्यात 10,547 गर्भपातांची नोंद

आरोग्य विभागातील ४ जिल्ह्यांमध्ये वर्षभरात अर्थात ३६५ दिवसांत १३,३३७ गर्भपात झाले आहेत. म्हणजेच दिवसाकाठी ३६ गर्भपात झालेत. संभाजीनगरसह जालना, हिंगोली आणि परभणीचा या विभागात समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १०,५४७ गर्भपात झाले आहेत. ४ जिल्ह्यांच्या तुलनेत ही टक्केवारी ७९.०८ आहे. म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यात २८.८९ गर्भपात झाले आहेत. गर्भपाताच्या तुलनेत विभागात एकूण…

Read More

'आशाताई'- दि लास्ट एम्परर:लतादीदी 'दा विंची' तर आशाताई 'मायकलॅन्जलो, राज ठाकरेंची खास शब्दांतून श्रद्धांजली

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज निधन झाले आहे. शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले असून उद्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून अनेक कलाकारांनी तसेच राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…

Read More

Gold Price ₹1.58 Lakh | Silver ₹2.69 Lakh; 2026 Hike

नवी दिल्ली12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक या आठवड्यात 1 किलो चांदीचे दर 12,900 रुपयांनी वाढून 2.69 लाख रुपयांवर पोहोचले आहेत. यापूर्वी ते गेल्या आठवड्यात म्हणजेच 9 मे रोजी 2.56 लाख रुपयांवर होते. तर, सोन्याच्या दरात 7,132 रुपयांची वाढ झाली. 9 मे रोजी 10 ग्रॅम सोने 1.51 लाख रुपयांवर होते, जे वाढून 1.58 लाख रुपयांवर पोहोचले आहे….

Read More

बंदी असतानाही अंजनगाव तालुक्यात एचटीबीटी बियाणे लागवडीचा इशारा:शेतकरी संघटनेने दिले प्रशासनाला निवेदन, दुटप्पी धोरणाचा आरोप‎

तालुक्यात यावर्षी प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्यांची लागवड करण्याचा ठाम निर्णय शेतकरी संघटनेने घेतला असून, या संदर्भात शुक्रवारी १७ रोजी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. . शेतकरी संघटनेच्या मते, एचटीबीटी बियाणे तणनाशक सहनशील असल्यामुळे शेतीतील उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. सध्या मजुरांची टंचाई, वाढते फवारणी व खतांचे…

Read More

मराठा आंदोलन पुन्हा पेटलं!:विखे पाटलांच्या बंगल्यावर ठिय्या; आश्वासने तातडीने पूर्ण करा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा

मराठा आरक्षण आणि समाजाच्या प्रलंबित मागण्यांवरून मराठा आंदोलक पुन्हा आक्रमक झाले आहेत. मराठा क्रांत ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी आज मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले. मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करण्यात सरकारकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे…

Read More

Navnath Ban Slams Aditya Thackerays Leadership; Predicts UBT Struggles in 2029

मनपा निवडणुकीत आदित्य ठाकरेंनी चांगले काम केले तरी सत्ता मिळवता आली नाही असे संजय राऊत सांगत आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेला चांगले काम केले तरी काही फायदा झाला नाही, असे म्हणत आदित्य ठाकरेंच्या अपयशावर राऊतांनी बोट ठेवले आहे. ते कसे अपयशी आहेत, त्यांच . नवनाथ बन म्हणाले की, मतदारसंघ वाढीमुळे देशात आग लागणार नाही. विरोधी पक्षांमध्ये…

Read More