Headlines

भंडारदरा 35टक्के भरले, मुळा धरणात यंदा प्रथमच नवीन पाण्याची आवक:भंडारदऱ्यात 24 तासांत 400 दलघफू नवे पाणी, हरिश्चंद्रगड परिसर जलमय

जून महिना कोरडा गेल्याने चिंताग्रस्त झालेल्या बळीराजाची आणि अकोलेकरांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यासह संपूर्ण अकोले तालुक्यात शनिवारपासून पावसाने धुवाधार ‘बॅटिंग’ सुरू केली आहे. सोमवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत घाटघर आणि रतनवाड . पाऊस असाच कोसळत राहिल्यास मंगळवारपर्यंत धरणाचा साठा ५ हजार दलघफूटांचा टप्पा ओलांडेल. दरम्यान, भंडारदऱ्याच्या जलविद्युत प्रकल्पातून २६९७ क्युसेक्स वेगाने निळवंडे धरणात…

Read More

घरकुल लाभार्थींना विना रॉयल्टी वाळू मिळेना:आमदारांनी विचारला जाब, पंतप्रधान आवास योजना, रखडलेल्या रस्त्याचाही मुद्दा गाजला‎

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समितीची बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झाली. बैठकीत विविध घरकुल, आवास योजनांचा मुद्दा गाजला. विरोधक व सत्ताधारी आमदारांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. शासन आदेश असतानाही लाभार्थी . विरोधकांची भिस्त योजनांवर ३१८ ब्रास वाळूची केली आहे तरतूद Source link

Read More

आंबा-काजू उत्पादकांच्या प्रश्नावरून राजू शेट्टींनी सरकार घेरलं:म्हणाले- कायदा मोडून सत्ता टिकवता, मग आमचा लढा चुकीचा कसा?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. राज्य सरकार नियम आणि कायदे पायदळी तुडवत सत्ता चालवत असेल, तर शेतकरी आणि कष्टकरी जनतेच्या न्यायासाठी सविनय कायदेभंग केला तर त्यात चुकीचे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार गंभीरपणे लक्ष देत नसल्याचा…

Read More

Women Reservation Bill Linked to Delimitation by Modi Govt for Majoritarianism

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील रालोआ सरकारला देशात बहुसंख्यांकवाद राबवायचा आहे. त्यामुळेच या सरकारने महिला आरक्षण विधेयकाला सीमांकन विषयाला जोडले आहे, असा आरोप विधिज्ञ असीम सरोदे यांनी केला आहे. विरोधकांनी सरकारची नियत ओळखल्यामुळेच त्यांन . केंद्र सरकारने गुरुवारी लोकसभेच्या पटलावर महिला आरक्षण व सीमांकनाशी संबंधित 3 विधेयक मांडले. या विधेयकांवर आज सलग दुसऱ्या दिवशी चर्चा…

Read More

MIFF 2026 Opens with Sara Dossas Time and Water; Honors Sir David Attenboroughs Centenary

जगभरातील प्रेक्षकांपर्यंत प्रभावी आणि विचारप्रवर्तक कथा पोहोचवण्याची परंपरा कायम ठेवत, नॅशनल जिओग्राफिक मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (MIFF) 2026 मध्ये दोन महत्त्वपूर्ण विशेष स्क्रीनिंग सादर करणार आहे. या दोन्ही प्रस्तुती डॉक्युमेंटरी कथाकथनाच्या . या विशेष सादरीकरणाचे नेतृत्व अकादमी पुरस्कार नामांकित चित्रपट निर्माती सारा डोसा यांच्या नवीन डॉक्युमेंटरी Time and Water कडे असेल. MIFF 2026 च्या उद्घाटन…

Read More

शहीद जवानांचे बलिदान राष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक:शहीद जवान अप्पासाहेब काटे यांच्या स्मृतिस्थळाचे लोकार्पण

कुंभेज देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे शहीद जवान आप्पासाहेब काटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मृतीस्थळाचे लोकार्पण व पुण्यस्मरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतीय सेनेचे कर्नल सुनील राजदेव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, आजी-माजी सैनिक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात मेजर सुभाष मुटके यांच्या नेतृत्वाखाली एनसीसी कॅडेट्सनी राष्ट्रध्वज…

Read More

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त लाडसावंगी गावात पायी पदयात्रा

क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त गावात उत्साहाचे वातावरण होते. विविध कार्यक्रम घेण्यात आले. लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी ८ वाजता महात्मा फुले चौकात महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन झाले. येथून भव्य पायी पदयात्रेला सुरुवात झाली. पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून मानवंदना…

Read More

देहूत महिला महापौरांच्या हस्ते वटवृक्ष लागवड:पर्यावरणपूरक वटपौर्णिमा साजरी, 'निर्मल वारी हरित वारी' अभियानाचा भाग

संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ या वचनाचा वारसा जपत, यंदाची वटपौर्णिमा श्रीक्षेत्र देहू येथे पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी केली जाणार आहे. ‘निर्मल वारी हरित वारी’ अभियानांतर्गत ‘सण वृक्षांचा… संकल्प पर्यावरण संवर्धनाचा’ या संकल्पनेतून सोमवार, दिनांक २९ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता ‘जगद्गुरु अभंग गाथा वन’ येथे वटवृक्ष लागवड आणि पूजन सोहळ्याचे…

Read More

‘तू काकाला का बोललीस’ अशी विचारणा करत पत्नीवर झाडल्या 3गोळ्या:पती फरार, नांदेडच्या लोहा येथे चारित्र्याच्या संशयावरून प्रकार, पत्नी गंभीर जखमी

‘तू काकाला का बोललीस’ म्हणून पत्नीला जाब विचारत तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने गावठी कट्ट्यातून तीन गोळ्या झाडल्या. पैकी एक गोळी कानाला चाटून गेली, तर दुसरी गोळी पाठीत लागल्याने विवाहिता गंभीर जखमी झाली. लोहा शहरातील शिक्षक कॉलनीत सोमवारी मध्यरा . लोहा येथे शिक्षक कॉलनी परिसरातील विशाल जाधव व त्याची पत्नी अर्चना जाधव यांच्यात सोमवारी मध्यरात्री…

Read More

मरवडे बायपास प्रश्नात घाईगडबडीने निर्णय घेणे योग्य नाही- खा.प्रणिती शिंदे:ग्रामस्थांच्या मागण्यांसाठी सकारात्मक पाठपुरावा करण्याचे आश्वासन‎

“तुम्ही इथे हजर आहात व विरोधक इथे हजर नाहीत म्हणून घाईगडबडीने कोणताही निर्णय घेणे योग्य नाही, मरवडे बायपास प्रश्नात गावाच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी मी शासनाकडे पाठपुरावा करेन,” अशी ग्वाही खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली. त्या, मंगळवेढा तालुक्यातील मरवडे गावाला भेट देऊन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ ए च्या रुंदीकरण व प्रस्तावित बायपास संदर्भातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी…

Read More