नाव 'देवभाऊ' असो वा 'नमो', आमचा विरोध तत्त्वालाच:फडणवीस-शहांमध्ये 'कोल्ड वॉर'? टॅक्सी योजनेवरून अंजली दमानियांचा घणाघात
राज्यात नव्याने सुरू करण्यात येत असलेल्या टॅक्सी योजनेवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘देवभाऊ टॅक्सी’चे नाव बदलून ‘नमो टॅक्सी’ केले असले, तरी या योजनेमागील आर्थिक अनियमितता आणि राजकीय श्रेयाची लढाई लपून राहत नाही, असा घणाघात दमानिया यांनी केला आहे. यासोबतच, या योजनेचे काम ज्या…