Headlines

नाव 'देवभाऊ' असो वा 'नमो', आमचा विरोध तत्त्वालाच:फडणवीस-शहांमध्ये 'कोल्ड वॉर'? टॅक्सी योजनेवरून अंजली दमानियांचा घणाघात

राज्यात नव्याने सुरू करण्यात येत असलेल्या टॅक्सी योजनेवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘देवभाऊ टॅक्सी’चे नाव बदलून ‘नमो टॅक्सी’ केले असले, तरी या योजनेमागील आर्थिक अनियमितता आणि राजकीय श्रेयाची लढाई लपून राहत नाही, असा घणाघात दमानिया यांनी केला आहे. यासोबतच, या योजनेचे काम ज्या…

Read More

राहुल गांधींवरील FIRच्या आदेशाला स्थगिती:उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी निर्णय बदलला, नोटीसशिवाय FIR योग्य मानला नाही

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने खासदार राहुल गांधींविरोधात एफआयआर नोंदवण्याच्या स्वतःच्याच आदेशाला स्थगिती दिली आहे. हे प्रकरण दुहेरी नागरिकत्वाशी संबंधित आहे. न्यायालयाने शनिवारी आपल्या वेबसाइटवर जारी केलेल्या आदेशात ही माहिती दिली. न्यायालयाने सांगितले की, शुक्रवारी (17 एप्रिल) सुनावणी झाली होती. यामध्ये याचिकाकर्त्यासह केंद्र आणि राज्य सरकारच्या वकिलांना विचारण्यात आले होते की, राहुल गांधींना नोटीस बजावण्याची…

Read More

विधानपरिषदेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत हालचाली:सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी इच्छुकांची रांग; पुण्यासह रायगड-रत्नागिरीत स्पर्धा

विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 16 जागांसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. 18 जून रोजी मतदान होणार असून 22 जूनला मतमोजणी पार पडणार आहे. एकूण 17 जागांसाठी निवडणूक होत असली तरी त्यातील एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे आणि रायगड-रत्नागिरी या दोन महत्त्वाच्या जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी…

Read More

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी:कर्जमाफी योजनेला EC ची मंजुरी, आचारसंहिता काळात योजना राबवण्याचा मार्ग मोकळा

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. विधानपरिषद निवडणुकीमुळे लागू झालेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफीची प्रक्रिया रखडण्याची चर्चा सुरू होती. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने या योजनेला मंजुरी दिल्याने कर्जमाफीच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे 30 जूनपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात ‘दिलासा’ पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रात सध्या विधान परिषदेची धूम सुरू आहे. त्यामुळे राज्यात निवडणूक…

Read More

दिव्य मराठीचा उपक्रम- एक झाड, एक जीवन:आमचा विशेष अंक कुंडीत लावा; 75 लाख झाडे लावण्याच्या महाअभियानाचा भाग व्हा

तुम्ही कधी विचार केला आहे का की एखादे वर्तमानपत्र वाचल्यानंतर ते कुंडीत लावले आणि त्यातून एक रोपटे उगवले? दिव्य मराठी दरवर्षी असाच एक विशेष अंक घेऊन येतो, जो आपल्यासोबत बिया घेऊन येतो. एका विशेष तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या वर्तमानपत्राच्या कागदात बिया मिसळल्या जातात. वर्तमानपत्र वाचल्यानंतर ते कोणत्याही कुंडीत किंवा बागेतील मातीत लावा. नियमितपणे पाणी द्या आणि…

Read More

विधानपरिषदेसाठी भाजपच्या कोअर कमिटीची आज महत्त्वाची बैठक:एका जागेसाठी शिक्कामोर्तब; निवडक नावांचा प्रस्ताव

महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठी हालचाल सुरू झाली आहे. पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक आज रात्री वर्षा निवासस्थानी पार पडणार असून, या बैठकीत उमेदवारांच्या नावांवर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर काही निवडक नावांचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि हालचाल…

Read More

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प:जिल्ह्यामध्ये प्रकल्पासाठी भूसंपादनासह अन्य प्रक्रियेला मिळणार गती

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यात आला. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान महसूल, सार्वजनिक बांधकाम, वन, जलसंपदा तसेच इतर संबंधित विभागांची भूमिका महत्त्वाची आहे. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून प्रलंबित बाबी तातडीने मार्गी लावाव्यात, असा आदेश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी बैठकीत दिला. सिंचन प्रकल्पांमधूनही पाण्यासाठी शेतकऱ्यांना दरवर्षीच संघर्ष करावा लागतो. सर्वाधिक संघर्ष हा मोठा प्रकल्प…

Read More

SC म्हणाले- बलात्कार पीडितेच्या गर्भपातावरील कालमर्यादा हटवा:केंद्राला सांगितले- आपल्या कायद्यात बदल करा, सध्या 6 महिन्यांपर्यंत गर्भपाताचा नियम

सर्वोच्च न्यायालयाने 15 वर्षांच्या बलात्कार पीडितेला 30 आठवड्यांच्या गर्भधारणेत गर्भपाताच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला. मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने केंद्राला सांगितले की, अशा प्रकरणांमध्ये गर्भपातासाठीच्या वेळेच्या मर्यादेशी संबंधित कायद्यात बदल करण्यात यावा. CJI म्हणाले – कायदा असा असावा जो वेळेनुसार बदलत राहील आणि सध्याच्या परिस्थितीनुसार चालेल. अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने आई…

Read More

सत्ता, पैशांद्वारे परस्पर संबंधांची तुलना केल्यामुळेच दुरावा- विष्णू महाराज:कन्नड येथील हनुमान मंदिरात श्रीमद् भागवत कथा सप्ताहाची सांगता‎

संत कबीरांनी सब पैसे के भाई, अपना साथी कोई नहीं असे जगाचे वर्णन केले आहे. जग कमालीचे व्यावहारिक झाले आहे. सत्ता, पैशांद्वारे परस्पर संबंधांची तुलना माणसा-माणसांत दुरावा निर्माण झाला आहे, असे प्रतिपादन विष्णू महाराज काळे यांनी भोलेश्वर कॉलनीतील हनुमान मंदिरात श्रीमद् भागवत कथा सप्ताहाच्या सांगता प्रसंगी शुक्रवारी केले. भोलेश्वर कॉलनी येथे श्रीमद् भागवत कथेचे आयोजन…

Read More

कांद्याचे माहेरघर बनतेय वैजापूर:एका महिन्यामध्ये 25.46 कोटी उलाढाल, जूनमध्ये 15,774 शेतकऱ्यांकडून 2.22 लाख क्विंटल कांदा विक्री‎

एकेकाळी कांद्याची विक्री करण्यासाठी वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अंदरसूल, येवला, राहाता, घोडेगाव, नाशिक बाजार समित्यांचा आधार घ्यावा लागत होता. मात्र आता वाढती आवक, व्यापाऱ्यांमधील स्पर्धा, पारदर्शक लिलाव आणि विक्रीनंतर तात्काळ मिळणारे पेमेंट या कारणांमुळे वैजापूर बाजार समिती कांदा उत्पादकांचे विश्वासाचे माहेरघर बनत आहे. जून महिन्यात १५,७७४ शेतकऱ्यांनी २,२२,३३९ क्विंटल कांद्याची विक्री केली. या व्यवहारातून २५ कोटी…

Read More