Headlines

अमरावतीतील सुरेश भट स्मारक, गजल गुरुकुलला सरकारची अनुकूलता:पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

कविश्रेष्ठ सुरेश भट यांच्या नावाने अमरावतीत स्मारक आणि जिल्ह्यात गजल गुरुकुल स्थापन करण्यासाठी सरकार अनुकूल असून त्यासाठी संपूर्ण निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. अमरावतीचे भूमीपुत्र गजलनवाज भीमराव पांचाळे यांच्या सत्कार समारंभात पालकमंत्र्यांनी ही घोषणा केली. इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या स्थापना कार्यक्रमात हा सत्कार आयोजित…

Read More

‘अयान’च्या साथीदारांचा शोध घ्या, भर चौकात कठोर शिक्षा करण्याची मागणी:अचलपुरातील मुस्लिम संघटनांचे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन‎

येथील अल्पवयीन मुलींसेाबत अश्लिल कृत्य करणारा अयान अहमद तनवीर अहमद व त्याच्या साथीदारांचा शोध घेऊन त्यांना भर चौकात कठोर शिक्षा करा, अशी मागणी मुस्लीम संघटनांनी केली. काजी ग्यासूद्दीन यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन ही मागणी केली. . हे प्रकरण पुढे आल्यानंतर मंगळवारी मुस्लीम संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली. या वेळी ही मागणी केली. या पदाधिकाऱ्यांच्या…

Read More

गगनयान मिशनची दुसरी क्रू मॉड्यूल चाचणी यशस्वी:चिनूक हेलिकॉप्टरमधून 3 किमी उंचीवरून सोडण्यात आले; पॅराशूटसह समुद्रात सुरक्षित लँडिंग

भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहीम गगनयानच्या तयारीमध्ये मोठे यश मिळाले आहे. इस्रोने शुक्रवारी दुसरी एकात्मिक एअर ड्रॉप चाचणी (IADT-1) यशस्वीरित्या पूर्ण केली. ही चाचणी गगनयान मोहिमेसाठी तयार केलेल्या पॅराशूट प्रणालीच्या वास्तविक परिस्थितीची तपासणी करण्यासाठी करण्यात आली. याचा उद्देश गगनयान मोहिमेपूर्वी पॅराशूट उघडण्याच्या प्रक्रियेची तपासणी करणे हा होता. ही प्रक्रिया मोहिमेदरम्यान अंतराळवीरांची सुरक्षित वापसी सुनिश्चित करेल….

Read More

भाजप म्हणजे 'बकासुराचा' पक्ष!:न्याय हवा असेल तर 'बागेश्वर बाबां'कडे जायचे का? राघव चड्डांच्या भाजप प्रवेशावर राऊतांची जहरी टीका

भाजपकडून सर्वच पक्षांना तोडण्याचा प्रयत्न होत आहे. ते लोकांना घाबरवतात. पण आता बकासुराचा अंत झाला आहे. शिवसेनेबद्दन 29 एप्रिलला सुनावणी झाली नाही तर आम्ही आपली भूमिका मांडू, असे उबाठाचे खासदार संजस राऊत यांनी म्हटले आहे. जर कोर्टाकडे ऐकूण घेण्यासाठी वेळ नसेल तर आम्ही काय बागेश्वर बाबाकडे जावे का? त्यांना कोर्टात आणत आमचे वकील केले तरच…

Read More

मराठी माणसाच्या अस्मितेसाठी उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदेंनी एकत्र यावे:सरसकट कर्जमाफी म्हणजे काय आमदार-खासदार, बिल्डरांना द्यायची का?- बच्चू कडू

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्रित होत काम केले पाहिजे. दोन्ही शिवसेना एकत्र झाल्या पाहिजे. मराठी माणसांचा अभिमान असलेली शिवसेना एकत्र झाली पाहिजे. दोघांनी एकत्र येत महाराष्ट्रावर आपली सत्ता कशी मजबूत करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे, मराठी माणसांचा आवाज म्हणून एकत्र येण्यास काही हरकत नाही, असे शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे….

Read More

ॲड. रवींद्रनानांची 65 वी जयंती:अभिनेते, खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचे 'महाराष्ट्र धर्मा'वर व्याख्यान; ‘सुविचार मंच’कडून आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नाशिक जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रनाना पगार यांच्या ६५ व्या जयंतीच्या निमित्ताने बुधवार, दि.१ जुलै रोजी सुप्रसिद्ध अभिनेते, खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचे “महाराष्ट्र धर्म” या विषयावर व्याख्यान होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नाशिक जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रनाना पगार यांचे नुकतेच निधन झाले आहे. सुमारे ४० वर्षे पक्षीय संघटनेच्या कामकाजाचा अनुभव असलेल्या रवींद्रनाना पगार…

Read More

पूर्णा नदीवर अडीच कोटीतून उभारणार घाट:आ. सावरकरांच्या हस्ते भूमिपूजन

म्हैसांग येथे पूर्णा नदीवर आमदार रणधीर सावरकर यांच्या अडीच कोटी रुपयांच्या विशेष विकास निधीतून घाट उभारण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन आ. रणधीर सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले. विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी अकोला व अमरावती जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने पूर्णा नदीवर येतात. पूर्णा नदीवर दशक्रिया, अस्थी विसर्जन आदी विधी सुद्धा पार पडतात. भाविकांच्या मागणीची दखल घेत…

Read More

जनगणना करणारी महिला शिक्षिका अपघातात ठार:पुण्याच्या मावळ तालुक्यातील घटना; आतापर्यंत 4 शिक्षक ठार, शिक्षक संघटनांचा संताप

जनगणनेच्या शासकीय कामावर जाणाऱ्या एका महिला शिक्षिकेचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुण्याच्या मावळ तालुक्यातील कान्हे फाटा येथे घडली आहे. या घटनेमुळे शिक्षक संघटनांनी जनगणनेच्या कामावरून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राज्यात सध्या SIR व जनगणनेचे काम सुरू आहे. ही दोन्ही कामे शिक्षकांनाच करावी लागत आहेत. या प्रकरणी शिक्षक संघटना संतप्त सूर आळवत असताना…

Read More

नरभक्षक वाघीण जेरबंद, ब्रह्मपुरी वनविभागाला यश:चार बछड्यांना पकडण्यासाठी 'मिशन' सुरू, पीडित कुटुंबांना आर्थिक मदत

ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत गुंजेवाही परिसरात चार महिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या नरभक्षक वाघिणीला अखेर वनविभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे. या वाघिणीच्या चार बछड्यांचा शोध अजूनही सुरू असून, त्यांना सुरक्षितपणे पकडण्यासाठी वनक्षेत्रात मचाणे उभारून जिवंत भक्ष्य (बेट) लावण्यात आले आहे. बछड्यांना पकडण्याची रीतसर परवानगी मिळाली आहे. बछड्यांना जेरबंद करण्यासाठी वन्यजीव तज्ज्ञ डॉ. रविकांत खोब्रागडे आणि नेमबाज अजय मराठे…

Read More

"ही कर्जमाफी नव्हे, कर्जवसुली योजना", राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप:जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफीची तहसीलदारांमार्फत शासनाकडे मागणी

राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने केली आहे. यासंदर्भात पक्षाच्या चांदूर रेल्वे येथील पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांमार्फत राज्य शासनाला निवेदन पाठवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी तहसीलदार पूजा माटोळे यांची भेट…

Read More