राजुरवाडीजवळ जंगलाला आग, वीज केंद्राजवळ पोहोचली:अधिकारी-कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला
राजुरवाडी गावाजवळच्या जंगल परिसरात आज, बुधवारी दुपारी भीषण आग लागली. ही आग महावितरणच्या वीज केंद्राजवळ पोहोचल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवून संभाव्य धोका टाळण्यात यश आले. वनविभागाच्या कम्पार्टमेंटमध्ये दुपारच्या सुमारास ही आग लागली. वाढत्या तापमानामुळे आणि कोरड्या झाडाझुडपांमुळे आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. ही…