Headlines

पेडगाव शिवारात मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ:हातातील कड्यावरून ओळख पटविण्याचे बासंबा पोलिसांचे प्रयत्न

हिंगोली तालुक्यातील पेडगाव शिवारात लहान्या पुलाखाली मानवी सांगाडा सोमवारी ता. २७ सापडला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून सांगाड्याच्या हातामध्ये असलेल्या कड्यावरून आता त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न बासंबा पोलिसांनी सुरु केला आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील सिरमस ते पेडगाव शिवारात माळरानाचा भाग आहे. या ठिकाणी असलेल्या एका लहान्या पुला खाली मानवी सांगाडा असल्याचे…

Read More

Nawazuddin Siddiqui Clarifies Fake Films Statement

10 तासांपूर्वी कॉपी लिंक अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने ‘धुरंधर 2’ च्या प्रदर्शनावेळी दिलेल्या त्याच्या ‘बनावट आणि खोट्या’ चित्रपटाबद्दलच्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. एका अलीकडील मुलाखतीत त्याने स्पष्ट केले की त्याच्या विधानाला चुकीच्या पद्धतीने सादर केले गेले आणि त्याचे लक्ष्य कोणताही विशिष्ट चित्रपट किंवा अभिनेता नव्हता. नवाजुद्दीनने झूमला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, जेव्हा तो चित्रपटांमधील उणिवांबद्दल बोलतो,…

Read More

आता एकच शिवसेना, ती म्हणजे एकनाथ शिंदेंची!:कोल्हापूर दौऱ्यात अमित शहांचा टोला; महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर असून आज त्यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्याचे भूमिपूजन केले आहे. यावेळी त्यांनी मंदिराच्या विकासाविषयी महत्त्वाची माहिती दिली. याचसोबत भाषणाच्या सुरुवातीला शिवसेनेच्या खासदारांच्या फुटीवरून टोला देखील लगावला आहे. आता एकच शिवसेना राहिली आहे आणि ती म्हणजे एकनाथ शिंदे यांची, असे त्यांनी म्हटले आहे. अमित शहा…

Read More

Tarabai Modak Biography in Marathi

शिक्षण ही माणसाच्या उत्क्रांतीची एक अखंड, अविरत व परिवर्तनशील प्रक्रिया आहे. काळ बदलतो, तंत्रज्ञान बदलते आणि ज्ञानाच्या व्याख्याही बदलतात. आज AI मुळे ज्ञानाच्या कक्षा अभूतपूर्व वेगाने रुंदावत आहेत. समाजात घडणाऱ्या शिक्षणक्रांतीमुळे समाजमन घडले, विचार . प्राथमिकपूर्व शिक्षणापासून उच्चशिक्षणापर्यंतची ज्ञानाची कवाडे उघडण्यासाठी अनेकांच्या पायांची बोटे ठेचली गेली. भारतात बालवाडी, अंगणवाडी व बालकेंद्रित शिक्षणाची संकल्पना रुजवणाऱ्या ताराबाई…

Read More

खेत बचाओ अभियानांतर्गत गेवराई सेमी येथे शेतकऱ्यांसाठी मेळावा:पीक संरक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, कृषी योजनांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन‎

बदलत्या हवामानामुळे शेतीपुढील आव्हाने वाढत असताना पिकांचे रोग व किडींपासून संरक्षण, उत्पादन खर्चात बचत आणि शाश्वत शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथील शास्त्रज्ञ डॉ. जिंतूरकर यांनी केले. त्या गेवराई सेमी येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित खेत बचाओ अभियान अंतर्गत आयोजित शेतकरी मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या….

Read More

जिल्ह्यात पुन्हा तीन दिवसीय महाराजस्व अभियान:शेतकऱ्यांच्या जमिनी मोजून देणार; पालकमंत्र्यांची घोषणा

अमरावती जिल्ह्यात पुन्हा तीन दिवसीय ‘महाराजस्व अभियान’ राबवले जाणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. या अभियानांतर्गत शेतकऱ्यांच्या शेतजमिनी मोजून दिल्या जातील. हे अभियान पुढील महिन्यात २१ ते २३ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. शेतजमिनीच्या रस्त्यांवरून, वहिवाटीवरून आणि पाणंद रस्त्यांवरून शेतकऱ्यांमध्ये अनेकदा वाद होतात. या समस्या सोडवण्यासाठी महसूल प्रशासनाकडे मागणी केली जाते,…

Read More

पक्षांतर करणाऱ्या खासदारांविरोधात 'इंडिया' आघाडी निदर्शनं करणार:काँग्रेसचा इशारा; जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी कडक इशारा दिला आहे की, महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर आणि मोदी सरकारच्या विरोधात मतदान करून निवडून आलेल्या खासदारांनी भाजप-महायुतीत प्रवेश केल्यास तो जनतेचा विश्वासघात ठरेल. अशा परिस्थितीत, काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीचे कार्यकर्ते संबंधित खासदारांच्या घरांसमोर तीव्र निदर्शने करतील. तिवारी म्हणाले की, मोदी सरकारच्या असंवैधानिक आणि लोकशाहीविरोधी कृत्यांमुळे देशाची…

Read More

स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेवर गुरुग्राममध्ये FIR:'बिर्याणीचे 370 वसूल करणार' प्रकरणात कारवाई; विधान करणारा वेब डेव्हलपर, स्टोअर मालकाची नावेही समाविष्ट

‘बिग बॉस 19’ चे माजी स्पर्धक आणि स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमध्ये ‘370 रुपयांची बिर्याणी’ या वक्तव्यावरून सुरू असलेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता गुरुग्राम पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर (FIR) दाखल केली आहे. डीएलएफ (DLF) फेज-2 पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये कॉमेडियन प्रणित मोरे, वेब डेव्हलपर हिमांशू जांगडा आणि गुरुग्राम येथील ‘द लाफ स्टोअर’च्या…

Read More

राहुल गांधींच्या मालमत्ता प्रकरणात आज सुनावणी:उच्च न्यायालयात कागदपत्रे सीलबंद ठेवली, सीबीआय-ईडी आणि गृह मंत्रालय पक्षकार

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात आज सुनावणी होणार आहे. यापूर्वी 7 मे रोजी सुनावणी झाली होती, ज्यात याचिकाकर्त्याने सादर केलेली कागदपत्रे सुरक्षित ठेवण्याची विनंती केली होती. न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान आणि न्यायमूर्ती जफर अहमद यांच्या खंडपीठाने प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाने…

Read More

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पाणी, शिक्षण, आरोग्यावर भर:मनपाला 5 वर्षांच्या विकास आराखड्याचे निर्देश

अमरावती शहराच्या विकासासाठी पाणी, शिक्षण आणि आरोग्य या त्रिसूत्रीवर भर देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. अमरावतीकरांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. महापालिकेच्या आढावा बैठकीत त्यांनी पुढील पाच वर्षांचा सविस्तर विकास आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. शनिवारी दुपारी झालेल्या या बैठकीत अमरावती शहराचा…

Read More