Headlines

सातारा-सांगली विधानपरिषद:महायुतीतील वादावर पडदा! एकही मत फुटता कामा नये, एकनाथ शिंदेंचा शंभुराज देसाईंना आदेश

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस अखेर संपुष्टात आली आहे. शिवसेनेचे सर्व मतदार महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांनाच मतदान करणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. “शिवसेनेचे एकही मत फुटू नये आणि प्रत्येक मत महायुतीच्या उमेदवाराच्याच पारड्यात पडले पाहिजे,” असे थेट आणि कडक…

Read More

Rupees All Time Low Vs Dollar; INR USD Exchange Rate 2026

नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय रुपया आज, म्हणजेच 30 एप्रिल रोजी, डॉलरच्या तुलनेत 95.20 च्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. मध्यपूर्वेतील युद्ध आणि ऊर्जा पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे ही घसरण झाली. परदेशी ब्रोकरेज फर्म बर्नस्टीननुसार, इराण युद्ध सुरू राहिल्यास रुपया 98 पर्यंत जाऊ शकतो. परदेशी गुंतवणूकदारांच्या (FPI) सततच्या विक्रीमुळे आणि जागतिक स्तरावर वाढलेल्या व्यापारी तणावामुळे रुपयात…

Read More

अदानी पोर्ट्सचा नफा 10% वाढला:चौथ्या तिमाहीत ते ₹3,329 कोटी होते, महसूल 26% वाढून ₹10,737 कोटी झाला; शेअरधारकांना ₹7.50 लाभांश मिळेल

देशातील सर्वात मोठी पोर्ट ऑपरेटर अदानी पोर्ट्सने 30 एप्रिल रोजी आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 10% वाढून 3,329 कोटी रुपये झाला. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत तो ₹3,014 कोटी होता. कंपनीचा महसूलही वार्षिक आधारावर 26% वाढून ₹10,737 कोटींवर पोहोचला आहे. निकालांसोबतच अदानी पोर्ट्सच्या बोर्डाने…

Read More

NTA Paper Leak Definition; CBSE OSM Tender Questions by Panel

नवी दिल्ली19 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक नीट पेपरफुटी आणि CBSE च्या ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीशी संबंधित विवादांची चौकशी करणाऱ्या संसदीय समितीने राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) आणि CBSE ला अनेक धारदार प्रश्न विचारले आहेत. त्याचबरोबर दोन्ही संस्थांना बोलावून लिखित उत्तरे मागवली आहेत. काँग्रेस खासदार दिग्विजय सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने NTA ला विचारले आहे की, त्यांच्या मते ‘पेपरफुटी’ची…

Read More

अमोल मिटकरींकडून 'जस्टिस फॉर दादा' आंदोलनाची हाक:अजित पवारांसाठी आमदारांच्या प्रतिसादाअभावी व्यक्त केली खंत

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला अडीच महिने उलटूनही तपासाचे सत्य अद्याप समोर आले नसल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. “अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी मी एकटाच पायऱ्यांवर बसलो, पण दुर्दैवाने इतर आमदारांची हवी तशी साथ मिळाली नाही,” अशी खंत व्यक्त करत अमोल मिटकरींनी आता ‘जस्टिस फॉर दादा’ (Justice…

Read More

पुढील ५ दिवस उकाड्यापासून सुटका नाही:दोन दिवस रेड अलर्ट; त्यानंतरही तीन दिवस चटके कायम, पूर्वमोसमी पावसाकडे लक्ष‎

प्रतिनिधी | अमरावती सलग दोन आठवड्यांपासून अमरावतीत उष्णतेचा कडाका कायम आहे. हवामान विभागाने ही परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचे सांगितले आहे. पुढील पाच दिवस अमरावतीकरांना या जीवघेण्या उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. २९ मेपासून तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला…

Read More

पीएम स्वनिधी योजनेतून पथविक्रेत्यांना कर्जवाटप:सटाण्यात तीन टप्प्यांत 15, 25 व 50 हजार रुपयांच्या कर्जाचे वितरण‎

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजनेंतर्गत पथविक्रेत्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सटाणा नगरपरिषदेच्या सभागृहात लोककल्याण मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्यात पात्र पथविक्रेत्यांना १५ हजार, २५ हजार आणि ५० हजार रुपयांचे कर्ज तीन टप्प्यांत उपलब्ध करून देण्यात आले. नगराध्यक्षा हर्षदा पाटील, उपनगराध्यक्ष सुमित वाघ, नगरसेवक आणि मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी…

Read More

तीन दिवस वादळी पावसाच्या तडाख्याचा अंदाज:नंतर मान्सून सरी देणार दिलासा, खरीपपूर्व मशागतीला वेग; शुक्रवारी जिल्ह्याचे कमाल तापमान 37.9 अंशांपर्यंत आले खाली‎

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अवघ्या तीन दिवसांत महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल. पण तत्पूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागांत वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सर . गेल्या पाच दिवसांत झालेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला असून खरीप हंगामासाठी सुरू असलेल्या मशागतीच्या कामांना वेग आला आहे. अनेक भागांतील…

Read More

राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय:कोकण, विदर्भासह 22 जिल्ह्यांना पावसाचा इशारा; चंद्रपूर- गडचिरोली या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तो दाब पुढे सरकण्यासाठी आणि पाऊस बरसण्यासाठी चक्राकार वारे एक जुलै नंतर सर्वदूर झपाट्याने वाहतील आणि आभाळात काळ्या ढगांची गर्दी होऊन २ ते ८ जुलै या कालावधीत महाराष्ट्रासह विदर्भात सर्वदूर समाधानकारक पाऊस बरसेल, बुलडाणा जिल्ह्यात मात्र जुलै महिन्यात १० तारखेनंतर पाऊस विश्रांती घेईल, असा अंदाज…

Read More

विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 12 मेला मतदान त्याच दिवशी निकालही:महायुती विरुद्ध महाविकास आघाडी राजकीय गणित तापलं

महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाने या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला असून 12 मे 2026 रोजी मतदान पार पडणार आहे. त्याच दिवशी निकालही जाहीर केला जाणार असल्याने एका दिवसातच या निवडणुकीचा फैसला होणार आहे. सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदानाची वेळ…

Read More