Headlines

विधान परिषद निवडणूक 2026:उमेदवारी अर्जाचा अखेरचा दिवस; महायुतीत भाजपचे वर्चस्व, शिवसेना-राष्ट्रवादीलाही संधी, आघडीचेही उमेदवार मैदानात

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपाचे चित्र स्पष्ट झाले असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांनंतर भाजपने मोठी राजकीय आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीसाठी असलेल्या 17 जागांपैकी 14 ठिकाणी भाजपचे संख्याबळ आणि प्रभाव दिसत असतानाही पक्षाने मित्रपक्षांचा विचार करत काही जागांवर माघार घेतल्याचे चित्र आहे. महायुतीतील समन्वय टिकवून ठेवण्यासाठी भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला काही महत्त्वाच्या…

Read More

गृहनिर्माण संकुलांतील सांडपाणी, कचरा ऑडिट; दोषींवर कारवाई:प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांची घोषणा, नियमांचे पालन आवश्यक

राज्यातील मोठ्या गृहनिर्माण संकुलांमधील सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणा (STP) आणि कचरा विलगीकरणाचे ऑडिट केले जाणार आहे. यात दोषी आढळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी घोषणा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. सिद्धेश कदम हे ‘प्लास्टिक रिसायकलिंग शो इंडिया’ आणि ‘भारत रिसायकलिंग शो’ यांच्या वतीने आयोजित ‘रिसायकलिंग व्हिजन सिरीज २०२६’ परिषदेसाठी…

Read More

12.43 lakh devotees offer hair to Tirupati

मोहंमद जमीर हसन | तिरुपती4 तासांपूर्वी कॉपी लिंक भगवान व्यंकटेश्वर स्वामी यांच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेले केस आता तिरुमला मंदिरासाठी ‘ब्लॅक गोल्ड’ ठरत आहेत. मे २०२६ मध्ये तिरुमला येथे केशदानाचा नवा विक्रम झाला आहे. अवघ्या २७ दिवसांत १२.४३ लाखांहून अधिक भाविकांनी आपले केस देवाला अर्पण केले. वाढत्या केशदानासोबतच मंदिराची कमाईही विक्रमी पातळीवर पोहोचणार आहे. तिरुमला…

Read More

Per capita increased by 1 percent crime decreased by 0.36 percent

नवी दिल्ली19 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशाची अर्थव्यवस्था आणि गुन्हेगारी यांचा खोल संबंध आहे. गुन्हेगारीत केवळ 1% घट झाल्याने अल्पकाळात वास्तविक जीडीपी (विकास दर) 0.11% आणि दीर्घकाळात 0.133% पर्यंत वाढतो. एसबीआय रिसर्चने देशातील 28 राज्यांच्या अभ्यासाच्या आधारे हा निष्कर्ष काढला आहे. जेव्हा सरकार प्रति व्यक्तीनुसार आपल्या सुरक्षा खर्चात 1% वाढ करते, तेव्हा त्या राज्यात गुन्हेगारीचा दर…

Read More

अमृतसरमध्ये 12वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या:मरण्यापूर्वी व्हिडिओ बनवला, म्हणाली- प्रिन्सिपलने छळ केला, वेगळ्या खोलीत घेऊन गेली

अमृतसरमध्ये 12वीच्या एका विद्यार्थिनीने विषारी पदार्थ गिळला. तिची प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेले, जिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मरण्यापूर्वी विद्यार्थिनीने रुग्णालयात एक व्हिडिओ देखील बनवला होता. ज्यात तिने सांगितले की, तिला शाळेच्या फीसाठी खूप मानसिक त्रास दिला गेला. यासाठी मुख्याध्यापिका तिला वेगळ्या खोलीतही घेऊन गेल्या होत्या. यामुळे ती त्रस्त होती, म्हणूनच तिने हे पाऊल…

Read More

संविधानापेक्षा कोणी मोठं नाही, भावना भडकवू नका:रामदास आठवलेंनी भाजपलाच सुनावलं; बकरी ईदवरून राजकारण तापलं

मुंबईसह राज्यातील अनेक भागांत बकरी ईदच्या कुर्बानीवरून वातावरण तापले असताना भाजपने सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या कुर्बानीला कडाडून विरोध सुरू केला आहे. मिरारोड, घाटकोपर आणि गोरेगाव परिसरात कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरून गेल्या काही दिवसांत वाद निर्माण झाले. त्यामुळे प्रशासनाने विशेष सतर्कता बाळगत अनेक ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रातील एनडीए सरकारमधील मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे…

Read More

पीएम 12 वर्षांच्या वनवासानंतर नेदरलँडमध्ये जाऊन सांगतात 'बुरे दिन' येणार:इराणशी संबंध ताणले, पेट्रोल 20 रुपयांनी महागणार, जितेंद्र आव्हाडांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवरून आणि देशाच्या सद्यस्थितीवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये दोन वेगवेगळे सूर पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) नेते जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवर आणि वाढत्या महागाईवर घणाघाती टीका केली आहे. 2014 मध्ये ‘अच्छे दिन’चे आश्वासन देणारे पंतप्रधान आता नेदरलँडमध्ये जाऊन ‘बुरे दिन’ येणार असल्याचे सांगत आहेत, असा टोला…

Read More

मध्य प्रदेश-राजस्थानच्या 10 शहरांमध्ये तापमान 42°C च्या वर:छत्तीसगडमध्ये हीटवेव्ह, 11 दिवस आधी शाळांना उन्हाळी सुट्टी; महाराष्ट्रात 19 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट

मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेची लाट सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे की, 20 एप्रिलपर्यंत या राज्यांमध्ये उष्णता आणि दमटपणापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. तापमान 40 ते 44°C दरम्यान राहू शकते. गुरुवारी मध्य प्रदेशातील 6 आणि राजस्थानमधील 4 शहरांमध्ये तापमान 42°C च्या वर…

Read More

मुंबईत मुसळधार पाऊस:महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज, सखल भागांतील पाण्याचा वेगाने निचरा

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून अनेक भागांत ३०० मिलीमीटरहून अधिक पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असून ७ हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण झाली असली तरी महानगरपालिकेने…

Read More

Mahavitran Solar Scheme: 1kW Solar System for Rs 2500

भारत सरकारच्या प्रधानमंत्री सुर्यघर मोफत योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन व महावितरणच्या वतीने 1 किलोवॅटची छतावरील सोलर सिस्टीम योजना विशेष स्मार्ट योजना नावाने राबविण्यात येत आहे. ही योजना अनुदानावर आधरित असल्याचे वीज कंपनीच्या सुत्रांनी सांगितले. . एक किलोवॅट छतावरील सौरऊर्जा प्रणालीस केंद्र व राज्य् शासनाकडून अनुदान उपलब्ध् असणार आहे. महावितरणकडुन राबविण्यात येणाऱ्या या योजनेत सौर प्रणालीसाठी भारतीय…

Read More