Headlines

विभागात तीन महिन्यांत 217 शेतकऱ्यांच्या आत्महत्या:संभाजीनगर जिल्ह्यात 53 घटना, गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा परिणाम

दुष्काळी प्रदेश अशी ओळख असलेल्या मराठवाड्यात नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून जानेवारी ते मार्च २०२६ या अवघ्या ३ महिन्यांत तब्बल २१७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. विभागीय आयुक्तालयाच्या आकडेवारीतून ही धक्कादायक माहिती समोर आली असून, यात सर्वाधिक ५३ शेतकरी आत्महत्या एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झाल्या आहेत. गेल्यावर्षी झालेली अतिवृष्टी, नद्यांनी खरडून नेलेली सुपीक जमीन, पिकांवरील कीड आणि…

Read More

Pandit Hariprasad Chaurasias Bansuri Journey: Mud to Melodies

भगवान श्रीकृष्ण जेव्हा वृंदावन सोडून जाऊ लागले, तेव्हा केवळ मनुष्यच नव्हे, तर पशू-पक्षी आणि वृक्षवेलीही व्याकुळ झाल्या होत्या. याच वेळी बांबूचे एक खोड कृष्णाच्या चरणी येऊन म्हणाले, “प्रभू, तुमच्या पश्चात लोक आम्हाला केवळ जळण म्हणून जाळून टाकतील.” तेव . याच वैशिष्ट्यपूर्ण बांबूपासून तयार होणाऱ्या बासरीचा जो मधुर आणि दिव्य स्वर कधीकाळी भगवान श्रीकृष्णाच्या सुरावटींतून उमटत…

Read More

Tarabai Modak Biography in Marathi

शिक्षण ही माणसाच्या उत्क्रांतीची एक अखंड, अविरत व परिवर्तनशील प्रक्रिया आहे. काळ बदलतो, तंत्रज्ञान बदलते आणि ज्ञानाच्या व्याख्याही बदलतात. आज AI मुळे ज्ञानाच्या कक्षा अभूतपूर्व वेगाने रुंदावत आहेत. समाजात घडणाऱ्या शिक्षणक्रांतीमुळे समाजमन घडले, विचार . प्राथमिकपूर्व शिक्षणापासून उच्चशिक्षणापर्यंतची ज्ञानाची कवाडे उघडण्यासाठी अनेकांच्या पायांची बोटे ठेचली गेली. भारतात बालवाडी, अंगणवाडी व बालकेंद्रित शिक्षणाची संकल्पना रुजवणाऱ्या ताराबाई…

Read More

काश्मिरातील जोजिला पासमध्ये हिमस्खलन:अनेक गाड्या 8 फूट बर्फात दबल्या, एक चालकही अडकला; बचावकार्य सुरू, 28 दिवसांतील दुसरी घटना

जम्मू-काश्मीरमधील जोजिला पासच्या शैतान नाला परिसरात शनिवारी हिमस्खलन झाले. यात अनेक वाहने 8 फुटांपेक्षा जास्त बर्फात दबली. एक टँकर चालक हिमस्खलनात अडकला आहे. सैन्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सूचना मिळताच बचाव पथकांना घटनास्थळी पाठवण्यात आले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. पथके बर्फ हटवून अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात गुंतली आहेत. गेल्या 28 दिवसांत जोजिला पासमधील हे…

Read More

खरात प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा:तिवस्यात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची आक्रमक भूमिका

नाशिक येथील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर तिवसा येथे विविध राजकीय पक्षांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईसह देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले आहे. निवेदन देण्यापूर्वी झालेल्या बैठकीत एक ठराव मांडण्यात आला. या ठरावानुसार, स्वतःला सिद्धपुरुष म्हणून सादर करणाऱ्या खरातने राजकीय पाठबळाच्या…

Read More

अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू, महाविद्यालयांचा डेटा शासनाकडे:विद्यार्थ्यांकडून नोंदणी सुरू, शाळांमध्ये प्रक्रिया वेगाने

सन २०२६-२७ साठी अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दहावीचा निकाल लागण्याआधीच सुरू झाली आहे. शासनाच्या निर्देशानुसार, जिल्हाभरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माध्यमे आणि माध्यमनिहाय जागांची संख्या शासनाला कळवली आहे. त्याचबरोबर, शाळांनीही विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू केली असून, त्यातील पहिला टप्पा बहुतांश शाळांनी पूर्ण केला आहे. सन २०२५ पर्यंत अमरावती महापालिका क्षेत्रापुरती मर्यादित असलेली अकरावीची ऑनलाईन…

Read More

डेक्कन पीएमपी स्थानकातून मद्यपीने PMP बस पळविली:पोलिसांच्या तत्परतेमुळे गंभीर दुर्घटना टळली

डेक्कन पीएमपी स्थानकातून मद्यपीने PMP बस पळविली:पोलिसांच्या तत्परतेमुळे गंभीर दुर्घटना टळली Source link

Read More

कर्ज उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांचा गौरव:मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योगांतर्गत कर्ज मंजूरीचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. गाव पातळीवर उद्योग उभारण्यासाठी बँकांनी आवश्यक पतपुरवठा करावा, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या सत्कार समारंभात जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नरेश हेडाऊ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, जिल्हा उद्योग अधिकारी…

Read More

मोर्शीजवळ दोन अपघात:सरकीचा ट्रक उलटला, क्लिनर जखमी; दुचाकी अपघातात एकजण गंभीर

मोर्शीजवळ दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एक ट्रक उलटून त्याचा क्लिनर जखमी झाला, तर दुसऱ्या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हे अपघात मोर्शी-अमरावती रोड आणि मोर्शी-चांदूरबाजार रोडवर घडले. पहिला अपघात शनिवारी (२५ एप्रिल) सकाळी ७.३० वाजता मोर्शी ते अमरावती रोडवरील मडघे मंगल कार्यालयासमोर झाला. अमरावतीहून छत्तीसगडकडे सरकीचे पोते घेऊन जाणारा आयशर ट्रक (क्र. RJ 21 GC 1929)…

Read More

विचारांना उत्तर विचारांनीच द्या!:अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी एमजीएमचे विद्यार्थी एकवटले; संजय गायकवाड यांच्या शिवीगाळांचा निषेध

गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता” या पुस्तकासंदर्भात उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या समर्थनार्थ एकत्र येत जाहीर निषेध नोंदवला. संजय गायकवाड यांनी पुस्तकाच्या प्रकाशकाला दिलेल्या कथित धमक्या आणि केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांविरोधात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. एमजीएम युनिव्हर्सिटीतील चिंतनगाह येथे दुपारी 4 वाजता आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी “विचारांना उत्तर विचारांनीच दिले पाहिजे” असा ठाम…

Read More