Headlines

वाळू वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या रस्त्यावर खोदले चर:लासूरगाव परिसरातील माफियांचे धाबे दणाणले, 20 दिवसांत 7 वाहनांवर कारवाई‎

शिवना आणि गोदावरी नदीतून अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर वैजापूरचे तहसीलदार सुनील सावंत यांनी एप्रिल महिन्यात २० दिवसांत सात वाहनांवर रंगेहाथ कारवाई केली. या कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले. लासूरगाव येथील श्री देवी दाक्षायणी मंदिराच्या हद्दीतील जानकाई घाट परिसरात शिवनानदीतील अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरले जाणारे छुपे रस्ते शुक्रवारी (दि. २४) जेसीबीच्या साह्याने चारी मारून मोडीत काढले….

Read More

लेणी-घृष्णेश्वर मंदिर मार्गावर वाहतूक कोंडीतून वाहनधारकांची सुटका होणार:चौपदरी वेरूळ बायपासच्या कामाला सुरुवात; 6 महिन्यांत होणार पूर्ण रस्ता

वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिर परिसरात वर्षानुवर्षे भाविक, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना हैराण करणारी वाहतूक कोंडी आता सुटणार आहे. वेरूळ घाटातून १.६५ किलोमीटर लांबीच्या चौपदरी बायपासचे काम सुरू झाले असून, ते पुढील ६ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आ . वेरूळ लेणी हे जागतिक वारसास्थळ, तर घृष्णेश्वर मंदिर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने येथे वर्षभर देश-विदेशातील…

Read More

नाशिकला श्रमिकांच्या कल्याणापेक्षा संस्थांवर नेत्यांची मक्तेदारी:ठेक्यांसाठी काेट्यधीश नेते बनले बांधकाम मजूर; नियम धाब्यावर

अंगमेहनतीचे काम करणाऱ्या मजुरांच्या हक्कासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या मजूर संस्थांवर खऱ्या मजुरांऐवजी राजकीय नेत्यांनीच कब्जा केला आहे. मजुरीवर उदरनिर्वाह, अल्पभूधारक आणि आयकर न भरणारा हे मजूर संस्थांसाठीचे सहकार आयुक्तांचे नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत. प्रत्यक्षात, अनेक राजकीय पदे भोगणारे, आलिशान बंगले असणारे आणि निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रांमध्ये कोट्यवधींची संपत्ती जाहीर करणारे मातब्बर नेते ठेक्यांसाठी ‘मजूर’ बनल्याचे ‘दिव्य…

Read More

हवेतून काजू कतली अन् बंद फोनवर मंत्र; भोंदू खरातचा पर्दाफाश:सीएने ‘कुक’ पेरून फाडला भोंदूचा बुरखा, गुन्हा दाखल

आई-वडिलांच्या मृत्युयोगाची भीती दाखवून खरातने लाटले 8 कोटी रु. आई-वडिलांना ‘मृत्युयोग’ असल्याची भीती दाखवून तब्बल पावणेनऊ कोटी रुपये उकळणाऱ्या भोंदू खरातचा एका उच्चशिक्षित सीएने (चार्टर्ड अकाउंटंट) ‘फिल्मी’ स्टाइलने भंडाफोड केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या सीएने भोंदूच्या फार्महाऊसवर थेट ‘कुक’च्या वेशात आपल . हवेतून काजू कतली आणि मृत्यूची भीती ललित पोफळे (रा. वरळी, मुंबई) असे…

Read More

देशातील सर्वात 15 उष्ण शहरांत महाराष्ट्रातील तीन:अकोला, अमरावती 45.6 वर, पाच दिवसांनी मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाची शक्यता

महाराष्ट्रात उष्णतेचा भडका उडाला आहे. 25 एप्रिल रोजी राज्यातील 15 शहरांचे तापमान 41 अंश सेल्सियसवर गेले. अकोला, अमरावतीत 45.3, तर वर्ध्यात 45.5 अंश तापमान होते. देशातील 15 सर्वात उष्ण शहरांमध्ये अकोला, अमरावती, वर्धा आहेत. छत्रपती संभाजीनगरात या मोसमातील सर्वाधिक 41.8 अंश तापमानाची नोंद झाली. 5 दिवसांनी मराठवाड्यासह, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. 2025च्या तुलनेत…

Read More

सुके बोंबील विकणाऱ्या भाेंदूबाबा मनाेहरने उभारला 27 एकरांत मठ:साेलापूरच्या उंदरगावात व घाेटीमध्ये उभारले आलिशान मठ

बलात्कार आणि फसवणुकीच्या गंभीर गुन्ह्यात ५ महिने जेलची हवा खाऊन जामिनावर सुटलेला भोंदूबाबा मनोहर भोसले ऊर्फ ‘मनोहर मामा’ पुन्हा एकदा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. व्यवसायात भरभराटीचे आमिष दाखवून ५० हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी त्याला पुण्यातून (मांजरी) अटक केली असून माढा न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. स्वतःवर ‘बाळूमामा प्रसन्न’ असल्याचा दावा…

Read More

मृताचे अधिकारपत्र वापरून बिल्डरला 4 कोटींचा गंडा:संभाजीनगरात नाशिकच्या बिल्डरची फसवणूक, सातारा परिसरातील प्रकार; तिघांवर गुन्हा दाखल

सातारा परिसरातील एका ग्रुप हाउसिंग सोसायटीचे अर्धवट बांधकाम पूर्ण करण्याचे कंत्राट देऊन नाशिक येथील बांधकाम व्यावसायिकाची तब्बल ४ कोटी ११ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या महाघोटाळ्यात चक्क एका मृत व्यक्तीच्या अधिकारपत्राचा (जीपीए) वापर आणि गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षांच्या बनावट सह्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी सातारा पोलीस…

Read More

नदीजोड प्रकल्पामधून राज्य दुष्काळमुक्त करू- मुख्यमंत्री:नाशिकला ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा शुभारंभ

नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने निर्मळ आणि अविरल गोदावरीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. गोदामाता सतत प्रवाहित, बारमाही करण्यासाठीही शासन स्तरावर प्रयत्न केले जात असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या…

Read More

विभागात तीन महिन्यांत 217 शेतकऱ्यांच्या आत्महत्या:संभाजीनगर जिल्ह्यात 53 घटना, गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा परिणाम

दुष्काळी प्रदेश अशी ओळख असलेल्या मराठवाड्यात नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून जानेवारी ते मार्च २०२६ या अवघ्या ३ महिन्यांत तब्बल २१७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. विभागीय आयुक्तालयाच्या आकडेवारीतून ही धक्कादायक माहिती समोर आली असून, यात सर्वाधिक ५३ शेतकरी आत्महत्या एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झाल्या आहेत. गेल्यावर्षी झालेली अतिवृष्टी, नद्यांनी खरडून नेलेली सुपीक जमीन, पिकांवरील कीड आणि…

Read More

Pandit Hariprasad Chaurasias Bansuri Journey: Mud to Melodies

भगवान श्रीकृष्ण जेव्हा वृंदावन सोडून जाऊ लागले, तेव्हा केवळ मनुष्यच नव्हे, तर पशू-पक्षी आणि वृक्षवेलीही व्याकुळ झाल्या होत्या. याच वेळी बांबूचे एक खोड कृष्णाच्या चरणी येऊन म्हणाले, “प्रभू, तुमच्या पश्चात लोक आम्हाला केवळ जळण म्हणून जाळून टाकतील.” तेव . याच वैशिष्ट्यपूर्ण बांबूपासून तयार होणाऱ्या बासरीचा जो मधुर आणि दिव्य स्वर कधीकाळी भगवान श्रीकृष्णाच्या सुरावटींतून उमटत…

Read More