Headlines

Sabarimala, women should offer prayers at home

Marathi News National Sabarimala, Women Should Offer Prayers At Home Muslim Board, Court Should Not Decide Religious Practices नवी दिल्ली4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने (एआईएमपीएलबी) गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, इस्लाममध्ये महिलांना मशिदीत नमाज पठण करण्यावर कोणतीही बंदी नाही. मात्र, त्यांच्यासाठी घरात नमाज पठण करणे अधिक चांगले मानले जाते. बोर्डाच्या…

Read More

ठाकरेंच्या एन्ट्रीने मविआला बळ:तर भाजपमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी, विधान परिषदेसाठी राजकीय गणितांची जुळवाजुळव सुरू

राज्याच्या राजकारणात विधान परिषद निवडणुकीचे वारे जोमाने वाहू लागले असून राजकीय गणितांची जुळवाजुळव वेगवान झाली आहे. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे पुन्हा एकदा रिंगणात उतरण्याची दाट शक्यता असून काँग्रेस-राष्ट्रवादीने (शप) त्यांना हिरवा कंदील दिला आहे. दुसरीकडे, महायुतीमध्ये जागावाटपाचा पेच सुटत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपापल्या पक्षांतील निष्ठावंतांचे पुनर्वसन आणि “सोशल इंजिनिअरिंग’ साधण्यासाठी…

Read More

अटकेच्या दिवशीच अशोक खरातची 58 लाखांना उरणमध्ये जमीन खरेदी:13 एप्रिल रोजी महसूल नोंद

भोंदूबाबा अशोक खरातने उरणमधील चाणजे येथे अस्मिता म्हात्रे व कैलास शहा यांच्याकडून पत्नी कल्पना खरात यांच्या नावावर १२ मार्च रोजी ५८ लाख ५० हजार रुपयांचा खरेदी व्यवहार झाला. धक्कादायक बाब म्हणजे, १७ मार्च रोजी ज्या दिवशी खरातला अटक झाली, त्याच दिवशी तलाठी सजा चाणजे यांनी या व्यवहाराची वर्दी नोटीस प्रसिद्ध केली. खरात कोठडीत असतानाही यंत्रणा…

Read More

'सर्व्हिसायटिस' वंध्यत्वाचे कारण ठरू शकतो:महिलांनी सर्व्हिक्सच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, तज्ज्ञांचा इशारा

महिलांच्या आरोग्यामध्ये गर्भाशयाचे मुख म्हणजेच ‘सर्व्हिक्स’ अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, अनेकदा असामान्य स्त्राव, अनियमित रक्तस्त्राव किंवा ओटीपोटात होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष केले जाते. हे दुर्लक्ष ‘सर्व्हिसायटिस’ सारख्या गंभीर आजाराचे निमंत्रण ठरू शकते, असा इशारा प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुजाता उदय राजपूत यांनी दिला आहे. ‘सर्व्हिसायटिस’ म्हणजे काय? सर्व्हिक्स हा योनीमार्गाला गर्भाशयाशी जोडणारा भाग आहे. या…

Read More

वंचित, विशेष मुलांसाठी 'मामाच्या गावची सफर' उपक्रम:सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे आयोजन, चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद

वंचित आणि विशेष मुलांसाठी आयोजित ‘मामाच्या गावची सफर’ या अनोख्या उपक्रमाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट आणि पुणेकरांच्या सहभागाने आयोजित या २७व्या वर्षाच्या उपक्रमात चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मामाच्या गावी पोहोचताच चिमुकल्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. बँडच्या गजरात नाचत, रंगीबेरंगी टोप्या घालून मुलांनी उत्साह दाखवला. बग्गी, उंट आणि…

Read More

कात्रज घाटात एसटी-रिक्षाचा भीषण अपघात:रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू, तीन प्रवासी गंभीर जखमी; चालक ताब्यात

कात्रज घाटातील बोगद्याजवळ गुरुवारी सायंकाळी एसटी बस आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला असून, रिक्षातील तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात २३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५:२५ वाजता आंबेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला. मिळालेल्या माहितीनुसार, स्वारगेटहून विटा (सांगली) कडे जाणारी एसटी बस (क्रमांक MH 10 DT 2697) कात्रज…

Read More

अंगणात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न:आरोपीला अटक, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल; तिवसा येथील घटना

तिवसा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी राजू भानुदास चव्हाण (वय ३७) याला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. पीडित मुलगी आपल्या आई-वडिलांसह घराच्या अंगणात झोपलेली असताना, आरोपी…

Read More

महिला आरक्षणाला भाजपचाच विरोध:विजय वडेट्टीवार यांची टीका, म्हणाले – काँग्रेसने महिलांना राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपालपदही दिले

अमरावती येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज, गुरुवारी भाजपवर निशाणा साधला. २०२३ मध्ये संसदेने मंजूर केलेले आणि राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने कायद्यात रूपांतरित झालेले महिला आरक्षण विधेयक सरकार लागू का करत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपच्या कथनी आणि करणीमध्ये फरक असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले. वडेट्टीवार यांच्या मते, महिला आरक्षणावरून गदारोळ करणारा भाजप स्वतःच…

Read More

निसर्गचक्र राखणे मानवी जीवनासाठी महत्त्वाचे:उपवनसंरक्षक अर्जुना यांचे जलपात्र वितरण कार्यक्रमात प्रतिपादन, वॉर संस्थेचा पुढाकार

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक अर्जुना के. आर. यांनी मानवी जीवन सुखकर आणि सुसह्य ठेवण्यासाठी निसर्गचक्र कायम राखणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. पशु, पक्षी आणि जंगल या सर्व बाबींचे योग्य संतुलन राखणे ही काळाची गरज असून, मानवी जीवन या चक्राचाच एक भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. हे चक्र राखण्यासाठी सर्वांनी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले….

Read More

शासकीय कामकाज चौथ्या दिवशीही ठप्प:कर्मचारी जुनी पेन्शन व इतर मागण्यांवर ठाम, जीआरची मागणी

सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीने पुकारलेला संप आज, गुरुवारी चौथ्या दिवशीही सुरूच राहिला. यामुळे अमरावतीसह राज्यभरातील शासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प झाले असून, नागरिकांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. अनेक महत्त्वाची कार्यालये कुलूपबंद असल्याने नागरिकांची कामे रखडली आहेत. आंदोलनकर्त्यांची भूमिका स्पष्ट आहे की, त्यांना केवळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष शासन…

Read More